Thursday, 29 June 2017

GST

*GST*  *1जुलाई से लागू*

*करीबियों के मोबाईल तक पंहुचा दें*

0% GST Rates Items –*
गेहूं, चावल, दूसरे अनाज, आटा, मैदा, बेसन, चूड़ा, मूड़ी (मुरमुरे), खोई, ब्रेड, गुड़, दूध, दही, लस्सी, खुला पनीर, अंडे, मीट-मछली, शहद, ताजी फल-सब्जियां, प्रसाद, नमक, सेंधा/काला नमक, कुमकुम, बिंदी, सिंदूर, चूड़ियां, पान के पत्ते, गर्भनिरोधक, स्टांप पेपर, कोर्ट के कागजात, डाक विभाग के पोस्टकार्ड/लिफाफे, किताबें, स्लेट-पेंसिल, चॉक, समाचार पत्र-पत्रिकाएं, मैप, एटलस, ग्लोब, हैंडलूम, मिट्टी के बर्तन, खेती में इस्तेमाल होने वाले औजार, बीज, बिना ब्रांड के ऑर्गेनिक खाद, सभी तरह के गर्भनिरोधक, ब्लड, सुनने की मशीन।

*5% GST Rates Items –*
ब्रांडेड अनाज, ब्रांडेड आटा, ब्रांडेड शहद, चीनी, चाय, कॉफी, मिठाइयां, *खाद्य तेल,* स्किम्ड मिल्क पाउडर, बच्चों के मिल्क फूड, रस्क, पिज्जा ब्रेड, टोस्ट ब्रेड, पेस्ट्री मिक्स, प्रोसेस्ड/फ्रोजन फल-सब्जियां, पैकिंग वाला पनीर, ड्राई फिश, न्यूजप्रिंट, ब्रोशर, लीफलेट, राशन का केरोसिन, रसोई गैस, झाडू, क्रीम, *मसाले,* जूस, साबूदाना, जड़ी-बूटी, लौंग, दालचीनी, जायफल, जीवन रक्षक दवाएं, स्टेंट, ब्लड वैक्सीन, हेपेटाइटिस डायग्नोसिस किट, ड्रग फॉर्मूलेशन, क्रच, व्हीलचेयर, ट्रायसाइकिल, लाइफबोट, हैंडपंप और उसके पार्ट्स, सोलर वाटर हीटर, रिन्यूएबल एनर्जी डिवाइस, ईंट, मिट्टी के टाइल्स, साइकिल-रिक्शा के टायर, कोयला, लिग्नाइट, कोक, कोल गैस, सभी ओर (अयस्क) और कंसेंट्रेट, राशन का केरोसिन, रसोई गैस।

*12% GST Rates Items –*
 नमकीन, भुजिया, *बटर ऑयल, घी*, मोबाइल फोन, ड्राई फ्रूट, फ्रूट और वेजिटेबल जूस, सोया मिल्क जूस और दूध युक्त ड्रिंक्स, प्रोसेस्ड/फ्रोजन मीट-मछली, अगरबत्ती, कैंडल, आयुर्वेदिक-यूनानी-सिद्धा-होम्यो दवाएं, गॉज, बैंडेज, प्लास्टर, ऑर्थोपेडिक उपकरण, टूथ पाउडर, सिलाई मशीन और इसकी सुई, बायो गैस, एक्सरसाइज बुक, क्राफ्ट पेपर, पेपर बॉक्स, बच्चों की ड्रॉइंग और कलर बुक, प्रिंटेड कार्ड, चश्मे का लेंस, पेंसिल शार्पनर, छुरी, कॉयर मैट्रेस, एलईडी लाइट, किचन और टॉयलेट के सेरेमिक आइटम, स्टील, तांबे और एल्यूमीनियम के बर्तन, इलेक्ट्रिक वाहन, साइकिल और पार्ट्स, खेल के सामान, खिलौने वाली साइकिल, कार और स्कूटर, आर्ट वर्क, मार्बल/ग्रेनाइट ब्लॉक, छाता, वाकिंग स्टिक, फ्लाईएश की ईंटें, कंघी, पेंसिल, क्रेयॉन।

*18% GST Rates Items –*
हेयर ऑयल, साबुन, टूथपेस्ट, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्री, केक, जैम-जेली, आइसक्रीम, इंस्टैंट फूड, शुगर कन्फेक्शनरी, फूड मिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स कंसेंट्रेट, डायबेटिक फूड, निकोटिन गम, मिनरल वॉटर, हेयर ऑयल, साबुन, टूथपेस्ट, कॉयर मैट्रेस, कॉटन पिलो, रजिस्टर, अकाउंट बुक, नोटबुक, इरेजर, फाउंटेन पेन, नैपकिन, टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर, कैमरा, स्पीकर, प्लास्टिक प्रोडक्ट, हेलमेट, कैन, पाइप, शीट, कीटनाशक, रिफ्रैक्टरी सीमेंट, बायोडीजल, प्लास्टिक के ट्यूब, पाइप और घरेलू सामान, सेरेमिक-पोर्सिलेन-चाइना से बनी घरेलू चीजें, कांच की बोतल-जार-बर्तन, स्टील के ट-बार-एंगल-ट्यूब-पाइप-नट-बोल्ट, एलपीजी स्टोव, इलेक्ट्रिक मोटर और जेनरेटर, ऑप्टिकल फाइबर, चश्मे का फ्रेम, गॉगल्स, विकलांगों की कार।

*28% GST Rates Items –*
कस्टर्ड पाउडर, इंस्टैंट कॉफी, चॉकलेट, परफ्यूम, शैंपू, ब्यूटी या मेकअप के सामान, डियोड्रेंट, हेयर डाइ/क्रीम, पाउडर, स्किन केयर प्रोडक्ट, सनस्क्रीन लोशन, मैनिक्योर/पैडीक्योर प्रोडक्ट, शेविंग क्रीम, रेजर, आफ्टरशेव, लिक्विड सोप, डिटरजेंट, एल्युमीनियम फ्वायल, टीवी, फ्रिज, वाशिंग मशीन, वैक्यूम क्लीनर, डिश वाशर, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, प्रिंटर, फोटो कॉपी और फैक्स मशीन, लेदर प्रोडक्ट, विग, घड़ियां, वीडियो गेम कंसोल, सीमेंट, पेंट-वार्निश, पुट्टी, प्लाई बोर्ड, मार्बल/ग्रेनाइट (ब्लॉक नहीं), प्लास्टर, माइका, स्टील पाइप, टाइल्स और सेरामिक्स प्रोडक्ट, प्लास्टिक की फ्लोर कवरिंग और बाथ फिटिंग्स, कार-बस-ट्रक के ट्यूब-टायर, लैंप, लाइट फिटिंग्स, एल्युमिनियम के डोर-विंडो फ्रेम, इनसुलेटेड वायर-केबल।

★★★★★★★★★★★★★★★
 🔴🌼🌿🦋

*1 जुलाई से* बदल जाएंगे रेलवे के ये 10 नियम....

*१*) वेटिंग लिस्ट का झंझट खत्म हो जाएगा। रेलवे की ओर से चलाई जाने वाली सुविधा ट्रेनों में यात्रियों को कन्फर्म टिकट की सुविधा दी जाएगी।
*२*) 1 जुलाई से तत्काल टिकट कैंसिल करने पर 50 फीसदी राशी वापस किए जाएंगे।
*३*) 1 जुलाई से तत्काल टिकट के नियमों में बदलाव हुआ है। सुबह 10 से 11 बजे तक एसी कोच के लिए टिकट बुकिंग होगी जबकि 11 से 12 बजे तक स्लीपर कोच की बुकिंग होगी।
*४*) 1 जुलाई से राजधानी और शताब्दी ट्रेनों में पेपरलेस टिकटिंग की सुविधा शुरु हो रही हैं। इस सुविधा के बाद शताब्दी और राजधानी ट्रेनों में पेपर वाली टिकट नहीं मिलेगी, बल्कि आपके मोबाईल पर टिकट भेजा जाएगा।
*५*) जल्द ही रेलवे अगल-अगल भाषाओं में टिकटिंग की सुविधा शुरु होने जा रही हैं। अभी तक रेलवे में हिंदी और अंग्रेजी में टिकट मिलती है, लेकिन नई वेबसाइट के बाद अब अलग-अगल भाषाओं में टिकट की बुकिंग की जा सकेगी।
*६*) रेलवे में टिकट के लिए हमेशा से मारामारी होती रहती है। ऐसे में 1 जुलाई से शताब्दी और राजधानी ट्रेनों में कोचों की संख्या बढ़ाई जाएगी।
*७*) भीड़भाड़ के दिनों में रेलगाड़ी में बेहतर सुविधा देने के लिए वैकल्पित रेलगाड़ी समायोजन प्रणाली, सुविधा ट्रेन शुरु करने और महत्वपूर्ण ट्रेनों की डुप्लीकेट गाड़ी चलाने की योजना है।
*८*) रेल मंत्रालय ने 1 जुलाई से राजधानी, शताब्दी, दुरंतो और मेल-एक्सप्रेस ट्रेनों के तर्ज पर सुविधा ट्रेन चलाई जाएगी।
*९*) 1 जुलाई से रेलवे प्रीमियम ट्रेनों को पूरी तरह से बंद करने जा रहा है।
*१०*) सुविधा ट्रेनों में टिकट वापसी पर 50 फीसदी किराए की वापसी होगी। इसके अलावा एसी-2 पर 100 रुपए, एसी-3 पर 90 रुपए, स्लीपर पर 60 रुपए प्रति यात्री कटेंगे।
जन हित में जारी

🦋 *ट्रेन में बेफिक्र होकर सोएं*, डेस्टिनेशन स्टेशन आने पर जगा देगा रेलवे....

 आपको 139 पर फोन कर वेकअप कॉल-डेस्टिनेशन अलर्ट सुविधा अपने पीएनआर पर एक्टिवेट करवाना होगी l

ट्रेन में रात के समय सफर करने वाले यात्रियों को डेस्टिनेशन स्टेशन आने से पहले रेलवे ने वेकअप कॉल-डेस्टिनेशन अलर्ट सुविधा शुरू कर दी है।

➡ *क्या है डेस्टिनेशन अलर्ट*

> इस सुविधा को *डेस्टिनेशन अलर्ट* नाम दिया गया है।

> सुविधा को एक्टिवेट करने पर डेस्टिनेशन स्टेशन आने से पहले ही मोबाइल पर अलार्म बजेगा।

> सुविधा को एक्टिवेट करने के लिए
*अलर्ट* टाइप करने के बाद
 *पीएनआर नंबर* टाइप करना होगा
और 139 पर सेंड करना होगा।

> 139 पर *कॉल करना होगा*।
कॉल करने के बाद भाषा चुने
 और फिर 7 डायल करें।
*7 डायल करने के बाद पीएनआर नंबर डायल करना होगा*। इसके बाद यह सेवा एक्टिवेट हो जाएगी

> इस सुविधा को *वेकअप कॉल* नाम दिया गया है।

➡ रिसीव होने तक बजेगी मोबाइल की घंटी

🔺इस सेवा को एक्टिवेट करने पर स्टेशन आने से पहले मोबाइल की घंटी बजेगी।
यह घंटी तब-तक बजती रहेगी, जब तक आप फोन रिसीव नहीं करेंगे। फोन रिसीव होने पर यात्री को सूचित किया जाएगा कि स्टेशन आने वाला है।


Wednesday, 28 June 2017

स्त्रीयांनी कुंकू का लावायचे?
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,
एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसर ने विचार केला ऐवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
अरविंद जोशी यांचा सुंदर लेख पुनरप्रकाशीत
Copy paste
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,
एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसर ने विचार केला ऐवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.

दोस्तो दुनिया के हर देश मे सरकार के अपने  सरकारी कार्मचारी होते है सरकार के अनेक विभाग होते है कर्मचारीयो के साधारणतः ४ प्रकार होते है क्लास 1 क्लास 2 क्लास ३ ओर क्लास ४ ये सभी क्लास के कर्मचारी अपनी अपनी  श्रेनियो मे काम करते है सरकारी वेतन,भत्ते ओर सुविधाये सभी कर्मचारी लेते है सरकार को साल मे कम से काम दो बार कार्मचारी कि गिनती किसी न किसी कारण से करनी पडती है ओर किसी भी समय सरकार के पास कर्मचारीयोका सही आकडा नही होता अनेक प्रकार से कई  कर्मचारी किसी ना किसी अन्य विभागो की सेवा मे काम करते है ओर कोई भी विभाग कार्मचारीयो का सही आंकडा न ही दे पाते इसके लिये सरकार हर एक कर्मचारी का एक डिजिटल चुंबकीय कार्ड बनवाये जिसमे उससे जुडी सभी जानकारी उस कार्ड मे हो कर्मचारी कि एक सिरीयल युनिक नंबर  कार्ड राज्य स्तर से बनाया जाये जीससे कर्मचारी का पता चल सके जब भी कोई कर्मचारी नई सरकारी  नौकरी मे शामिल हो जाता है तो उसका एक सिरीयल युनिक नंबर कार्ड राज्य स्तर से बनना चाहिये जीससे उस कर्मचारी को मिलने वाली सभी सुविधाये ओर उसकी पहचान भी हो सके डिजिटल के जमाने मे उसी चुंबकीय सिरीयल  युनिक नंबर कार्ड को पहचान पत्र भी माना जाना चाहिये मंत्रालय मे आते ही उस कार्ड को स्वाएप करते ही कर्मचारी का डेटा मिल जायेगा साथ ही साथ वो कर्मचारी जहा भी काम करता हो उसे उस कार्ड से रोज स्वाएप करना ही पडेगा उसी आधार पर उसका वेतन भी मिलना चाहिये सभी मशिने डिजिटल ओर इंटरनेट से जुडी होने कि वजह से कोई भी वरिष्ठ अधिकारी या कर्मचारी जब भी किसी कार्यालय मे मिटिंग या  दौरे पर जाता है तो उसे उस दिन जब वो अपने कार्यालय मे नही जा पाता उसे अपना कार्ड वहा स्वाएप करते ही उनका दौरा या मिटिंग की सही जगह सिद्ध भी हो जायेगी  कई अधिकारी दौरे पर ना जाते भी सरकार का करोडो रु का भ्रष्टाचार करते है साथ ही साथ यदी कर्मचारी को छुट्टी चाहिये तो उसका वरिष्ठ प्रशाशन अधिकारी उस मशीन मे एक कोड डालेगा जिसका तुरंत उस अधिकारी के मोबाईल पर एक OTP आयेगा ओर उसे डालते ही कर्मचारी की छुट्टी मंजूर हो जायेगी इससे कामचोर कर्मचारी ओर अधिकारी पर अंकुश लगेगा देश के करोडो रु बचत होगी जिस देश का राजा सही मायनो मे ये करेगा उस देश को विकसित करने से कोई नही रोक सकता सिर्फ इछा शक्ती होनी चाहिये  www.chhagansheteblogspot.com




*पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट  प्रार्थना अणि शुभेच्छा !*

हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
 पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
 मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होउ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
 गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
 प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्‍याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
 इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
 मागता येइल असे
मोजके का होईना
 पण चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...

    - पु.ल.देशपांडे

*दर तीन महिन्यांनी परत परत वाचावी ही पोस्ट*  👌

Monday, 26 June 2017

LIC


*राजर्षी शाहू छत्रपती* यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार या उद्देशाने नानासाहेब साळुंखे लिखित *शाहूंच्या आठवणी* या पुस्तकाची नुकतीच *जनआवृत्ती* प्रकाशित झाली पुस्तकाची *पाने 250* असून *आकार 5.5"×8.5"* असून किंमत *फक्त 80* रुपये आहे. पुस्तकाच्या विक्रीतून कोणताही नफा किंवा फायदा मिळवणे हा हेतू नसून *राजर्षी शाहू छत्रपती* यांचे विचार घराघरात पोहचवणे हा उद्देश आहे. आपण ही अनेक प्रति घेऊन या उपक्रमात सहभागी होऊ शकता. हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 ।  8180031734 । 90965596768 ।* या नंबर वर पाठवा किंवा अधिक माहिती हवी असल्यास *9860429134 । 8180031733* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत *घरपोहच* करू. *भारतात कोठेही,* हे पुस्तक घरपोहज पाठवण्याचा *पोस्टेज (टपाल खर्च) घेतला जाणार नाही* याची नोंद घ्यावी. धन्यवाद। आम्ही आपले आभारी आहोत।
*पुस्तकाची अनुक्रमणिका*
1.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे संक्षिप्त चरित्र
2.शास्त्रीबुवांना पश्चाताप
3.चीपसाहेबांना अद्दल घडवली
4.अचाट स्मरणशक्ती
5.नाळकराचा अभंग
6.थट्टेत देखील उपकराची भावना
7.टकरीच्या बकर्‍याला बक्षीस
8.अखेर इप्सित साधलेच
9.महाराजांचे व्यवहारज्ञान
10.लाचखाऊ अधिकार्‍याला शिक्षा
11.खुशमस्कर्‍याची जिरविली
12.कुरूंदवाडकरांना अद्दल घडविली
13.अखेर महाराजांनी जिरविली
14.प्रमाणिक शेणीवाली बार्इ
15.असेही उपकार
16.माणसांची पारख
17.माणसांची पारख
18.गंगारामवर चोरीचा आळ
19.गंगाराम कांबळेचे हॉटेल
20.न्यायमूर्तींना अद्दल
21.सत्यप्रसारक मंडळाची स्थापना
22.अस्पृश्य समाजातील लोकप्रियता
23.हुबळच्या जनतेचे अपार प्रेम
24.पांडूरंग पाटील यांची अचूक निवड
25.किशाचे महाराजांवरील प्रेम
26.एकुलची शिकार
27.शिकारीत कथा, कथेत व्यथा
28.अस्वलाशी झुंज
29.चित्तीणीचे प्रेम
30.तेंडव्याची गळा घोटून शिकार
31.हत्तीचा क्रोध
32.घोडयाची काळजी
33.माकडांचा बंदोबस्त
34.मोट ओढली
35.मुंबर्इने महाराजांची शक्ती पाहिली
36.महाराजांची प्रचंड शक्ती
37.दिल्लीतील कुस्ती मैदानात महाराज
38.शिवाप्पा बेरडचा विजय
39.नुरा कुस्तीविषयी क्रोध
40.उधळलेला बैलगाडा
41.माहुतासाठी जीव धोक्यात घातला
42.माहुतासाठी महाराज मोतद्दार झाले
43.झक्कास जेवण
44.तोफांचे नांगर
45.फासेपारध्यांना का काम?
46.फासेपारधी परीक्षेत यशस्वी
47.आठ लाख हुंडयाचा उपयोग
48.स्वदेश प्रेम
49.अन्न ही लक्ष्मी
50.नोकराशी वर्तणूक
51.नोकराची बाजू घेतली
52.आबालाल यांची कला जिंवत केली
53.नरहरबुवांचे सोंग
54.एका आगळया उपायाची वेगळी कथा
55.महाराजांनी नटसम्राट घडविला
56.महाराजांनी दिलेले असेही वन्समोअर
57.अल्लदियाखाँ महाराजाच्या सेवेत
58.महाराजांनी केसरबाईंना घडविले
59.कवी सुमंतांना घडविले
60.हक्कदाराच्या जमिनी परत
61.पट्टेवाल्याचा स्वाभिमान
62.युक्तीने इंदूरच्या दिवाणांना घालविले
63.माणुसकीचा असाही गहिवर
64.बाटल्या फोडल्या
65.औषधातदेखील दारू नको
66.दिपावली गोड झाली
67.कार्यकर्त्यांवरील प्रेम
68.महाराजांनी जमाविलेला अनोखा विवाह
69.एका पाटीची करामत
70.कोचमनची सेवा
71.देव भक्तीघरी धावला
72.वक्तशीरपणाला महत्त्व
73.प्रसंगी तुरूंगवासाची तयारी
74.प्रिन्स शिवाजी गेले
75.संयमी शाहू महाराज
76.महाराजांची अशीही मदत
77.बंधुप्रेम
78.तानीबार्इचा त्याग
79.महाराजांचे साधुत्व
80.वेदोक्त प्रकरण
81.जिरगे प्रकरण
82.वेठबिगारी पध्दत बंद
83.दामू जोशीचे षड्यंत्र
84.राधानगरी धरण
85.वसतिगृहाची सुवर्णभूमी
86.शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर
87.शाहू महाराज व लो.टिळक
88.केसरीतील टीका अशी थांबविली
89.शाहू महाराजांचा दिनक्रम
90.महाराज ब्राम्हणव्देष्टे नव्हते
91.सूर्यास्त
92.छ.शाहू महाराज यांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम
93.संदर्भ ग्रंथ सूची

शाहूजी महाराज


छत्रपती शाहू महाराज

==========================
                🔘ओळख थोर व्यक्तींची🔘
                   
________________________________________
               📝संकलन - छगन शेटे lic अभिकर्ता
================================

                      🎆शाहू महाराज🎆

🔱छत्रपती शाहू महाराज (द्वितीय)

🔱कोल्हापूर संस्थान

🔱अधिकारकाळ इ.स.१८८४ -   इ.स.१९२२

🔱राज्याभिषेक २ एप्रिल इ.स.१८९४

🔱राज्यव्याप्ती कोल्हापूर जिल्हा

🔱राजधानी कोल्हापूर

🔱जन्म २६ जून इ.स.१८७४
कागल, कोल्हापूर

🔱मृत्यू ६ में इ.स.१९२२
मुंबई

🔱पूर्वाधिकारी चौथे शिवाजी

🔱वडील आपासाहेब घाटगे

🔱आई राधाबाई

🔱राजघराणे भोसले

🔷राजर्षी शाहू महाराज
चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

🔷जीवन

🌸शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

🌸त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते.

🌸कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.

🌸एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

🌸मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

🔷कार्य

🍀शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.

🍀त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

🍀स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.

🍀अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.

🍀जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

🍀इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

🍀बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

🍀‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.

🍀राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

🍀त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.

🍀त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

🍀शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

🔷शाहू महाराजांचे नाव असलेल्या संस्था

🔱शाहू कॉलेज, पुणे
🔱शाहू चित्रमंदिर, कोल्हापूर (स्थापना : १५ मे, इ.स. १९४७)
🔱छत्रपती शाहू पुतळा,
🚏महाराष्ट्र भवन (नवी दिल्ली);
🚏संसद प्रांगण (नवी दिल्ली),
🚏दसरा चौक (कोल्हापूर)
🔱कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू पुरस्कार
🔱शाहू भवन, बलिया (बिहार)
🔱छत्रपति शाहू जी महाराज मेडिकल विश्वविद्यालय, लखनौ (आता या विद्यापीठाचे नाव बदलून किंग जॉर्ज मेडिकल विश्वविद्यालय केले गेले आहे!)
🔱राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर
🔱राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
🔱शाहू मैदान, कोल्हापूर
🔱छत्रपति शाहू जी महाराज विश्वविद्यालय, कानपूर
🔱छत्रपति शाहू जी महाराज शोध एवं प्रशिक्षण संस्थान, भागीदारी भवन, गोमती नगर, लखनौ
🔱राजर्षी शाहू सहकारी बँक
🔱राजर्षी शाहू महाराज सोशल नॅशनल पुरस्कार
🔱राजश्री शाहू महाराज स्मारक भवन, कोल्हापूर
🔱राजर्षी छत्रपती शाहूमहाराज रेल्वे टर्मिनस (अधिकृत हिंदी लघुरूप ’छशाट’) : कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे बदललेले नाव
🔱लोकराजा राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था, पुणे
🔱अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे
🔱शाहु ग्लोबल स्कुल (स्वराज्य रयत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,औरंगाबाद.)

📚शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्य

📖Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : 📖डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
📖शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
📖बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
📖राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
📖कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य. लेखक : एकनाथ केशव घोरपडे
📖राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : रा.ना. चव्हाण
📖राजर्षी शाहू कार्य व काळ. (लेखक - रा.ना. चव्हाण)
📖समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

🎥चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका

📺लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका
📀राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट बनत आहे.(निर्माते नितीन देसाई)
________________________________________
               🍀🔱🍀🔱🍀🔱🍀
================================

माझी शाळा (कविता)

*माझी शाळा*

आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!

                     त्यावर करतो
                     तांब्यानी प्रेस,
                     तयार आमचा
                     शाळेचा ड्रेस!!
                               
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
     
                  धोतराचं फडकं
                  आमचं टिफीन,
                  खिशात ठेवुन
                  करतो इन!!

करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?

                 मिरचीचा ठेचा
                 लोणच्याचा खार,
                 हाच आमचा
                 पोषण आहार!!
             
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!

                 काट्यांच रूतणं
                 दगडांची ठेच,
                 कसा सोडवायचा
                 हा सारा पेच!!

मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!

               जुन्या पुस्तकांची
               अर्धी किंमत,
               शिवलेल्या वह्यांची
               वेगळीच गंमत!!

पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!

                केस कापण्याची
                एकच शक्कल,
                गप्प बसायचे    
                होईपर्यंत टक्कल!!              

📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏

🌹शाळा एक आठवण🌹
व्यवसायचं का करावा.
-------------------------------------------------

एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.

एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”

मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

संकलन ** छगन शेटे **

Enjoy a happy life



Sunday, 25 June 2017

योगायोग

योगायोग

*भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला*.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
*पण कंपनीच्या लोकांनी* *विमानतळावरच घेरले*
*आणि भव्य सत्कार केला*.
सजवलेल्या गाडीत   बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
*साहेब आज इथ थांबा*.
*सगळ्यांचा आग्रह*.
*साहेब गाडीतून उतरले*.
*आजूबाजूचे लोक फुले उधळत होते*.
काय सांगाव ते कौतुक.......
       
*साहेब दरवाजा पर्यत आले*.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
*आणि* .
*विजे चमकावी तसे चमकले*....
*आणि*
*तक्षणी माघारी फिरले*. ...
*दरवाजा जवळ आले*...
*डोअर किपरने खालची मान वर केली* ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.

*आणि आणि* ...

*दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले*. .
*साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला*.
*आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले*....

बाबा.......बाबा

तुम्ही  इथे.....

*आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले*.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.

         
*आपल्या मुलाने परदेशी जावे*.
*मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता*.
ओव्हर टाईम करत होता.
*पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता*.
         
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.

       
*दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा*.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
       
*आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता*.

आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.

   
 *मला सांगा यात श्रेष्ठ कोण*

तो साहेब की तो डोअरकिपर

*तो आँफीसर की नोकर*

तो मुलगा की बाप....

     
*यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो*.

              तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
*पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही*.

हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
 राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
*त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही* ?

            आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
*आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप*.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
           *लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप*..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
*ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात*.

बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
*आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल*.

           ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
*पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत*.
  माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही *दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो*. *टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते*.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
*आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता*.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .

*मला जेव्हा विचारले जाते*

जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो

*जगात यशस्वी कोण* ?
*ज्याला आई बापाची कींमत कळाली तो*

जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

*जगात नालायक कोण*?
*ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले*.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.

*मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या* *मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात*
 खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
👆
शेतीचे उत्पादन वाढीतील अडथळे

डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय शेतीतज्ज्ञ.
अश्वमेध ,कोपरगाव.
02423 225525
8411887008

शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते व ते वाढू शकते. परंतु त्यातील किरकोळ त्रुटी ह्या विचारात घेऊन त्यांचे निरसन केले पाहिजे. जसे सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल पासून ते १८ क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी मला भेटतात व त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे काही मुद्दे समोर आले ते शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे म्हणून इथे नमूद करत आहोत. किती क्षेत्रावर  पेरणी करत आहे. व बियांची त्या साठी लागणारी  मात्रा किती लागते. ते तपासून पेरणी करावी.
१. ज्या क्षेत्रावर पेरणी करावयाची आहे त्याची योग्य मशागत व शेणखत ,सेंद्रीय खत पेरणी पूर्वीच दिले गेले पाहिजे.
२. एकरी रोपांची  संख्या उत्पादन निश्चित करते. २५ टक्के रोपे कमी झाल्यास २५ टक्के उत्पादन तिथेच घटते.
३. खरिपातील पेरणी करताना जिवाणूंची बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये.
४. बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरलेले बियाणे ज्यादा किंवा कमी पावसामुळे मरते. व जवळपास २० ते २५ टक्के मर किंवा कमी जर्मिनेशन  इथेच होते. आणि उत्पादनात घट येते.
५.बिज प्रक्रियामुळे रोपांचे बाळसे सुरुवातीपासूनच जोमदार असते ,त्यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढून अपेक्षित उत्पादन मिळते . बीज प्रक्रियेत बायोटेक कीट चा वापर करावा. ते पाण्याशिवाय बियाण्यास चिकटते .
६. आंतर मशागत व तण नियंत्रण हे यंत्राने केल्याने उत्पादन खर्च  कमी येतो .
७. तण नाशकांचा वापर शिफारशीत वेळेत व योग्य ओल असतांना केल्यास उत्पादनातील घट येत नाही .
८. हंगाम बियाण्याची जात व पेरणीचा काळ हे समीकरण जुळवून पेरणी करावी .
गणिती पद्धतीने अश्वमेधच्या माध्यमातून सोयाबीन पिकात गेल्या अनेक  वर्षांपासून प्रयोग केलेल्या प्रयोगातून असे लक्षात येते की वरील मुद्दे विचारात घेऊन काटेकोरपणे पालन केल्यामुळे एकरी १८ क्विंटल पर्यंत सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांना उत्पादन घेता आले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
१) सोयाबीन पेरणी भरपूर ओल झाल्यानंतर २५ जून ते २८ जुलै या  कालखंडात करावी
२) एकरी ४० किलों बियाण्याची शिफारस .
३) बियाण्या चे जर्मिनेशन ७० % होत असल्यास उत्पादन ३० % इतकेच घटते म्हणून १० किलो बियाणे जास्त वापरले जाते.
४) अश्वमेध बायोटेक किट २५० ग्रॅम जिवाणू ४० ते ५० किलो बियाण्याला चोळून नंतर पेरणी करावी.

५) पेरणीचे अंतर १८ इंच ठेवावे. त्यामुळे अंतरमशागत कोळप्याने करता येते.
बियाण्याचे समीकरण- ६७ बियांचे वजन १० ग्रॅम , १ किलो मध्ये ६७०० बिया बसतात. ४० किलो मध्ये २लाख ६८ हजार बिया बसतात. एकरी रोपांची संख्या २ लाख ६८ हजार इतकी मिळते. १०० ग्रॅम प्रति रोप उत्पादन जरी पकडल्यास २६ क्विंटल एकरी उत्पादन गणिती पद्धतीने मिळते.
              जितक्या चुका होत जातात तितके उत्पादन घटत जाते. २५ ते ३० दिवस वयाचे पीक असताना एक्सपोजरची  १.५ किलो प्रति लिटर फवारणी घेतल्यास उत्पादनातील घट थांबते. व १२ ते १५ क्विंटल उत्पादन सहज घेता येते.
              अगदी प्रत्येक पिकात शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे गणिती पद्धत वापरल्यास आणि कीड रोग नियंत्रण वेळेत केल्यास खरीपातील पिकांचे चांगले उत्पादन घेणे सोपे होईल . असे मला वाटते आपल्या शेतीत हा प्रयोग कराच.            
खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शूभेच्छा.

अप्रतिम गोष्ट

*वाचनात आलेला एक अप्रतिम प्रेरणादायी लेख...!!!*
➖〰➖〰➖〰➖
साल 1988
देश : अर्मेनिया.
➖〰➖〰➖〰➖
*सॅम्युएल व डॅनियल या दाम्पत्याने आपल्या आरमंड या मुलाला शाळेला पाठविले. पाठविताना त्याने आरमंडच्या डोळ्यात पाहून सांगितले "तुझा आजचा शाळेचा दिवस चांगला जावो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काहीही होऊ दे मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."*
*त्यादोघांनी आरमंडला मिठी मारली व आरमंडने शाळेच्या दिशेने धूम ठोकली. आरमंड शाळेत गेला आणी अवघ्या काही तासांत भूकंपाच्या एका तीव्र झटक्याने संपूर्ण परिसर हादरून गेला.*
*त्या संपूर्ण गोंधळात सॅम्युएल व डॅनियल यांनी आरमंडचे काय झाले आहे याची माहिती उपलब्ध होते का ते पहिले पण, त्यांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. रेडिओवर सांगितले जात होते की हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सॅम्युएलने क्षणाचाही विलंब न करता आपला कोट उचलला व शाळेच्या दिशेने निघाला. जेव्हा तो शाळेच्या आवारात पोहोचला तेव्हा त्याने जे काही दृश्य पाहिले त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. आरमंडची शाळा एका मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तित झाली होती व सर्व पालक बाजूला उभे राहून रडत होते.*

*सॅम्युएलने ती जागा शोधली जिथे आरमंडचा वर्ग होता व तिथे त्या मातीच्या ढिगाऱ्यात मोडून पडलेली एक तुळई ओढायला सुरवात केली. त्यानंतर त्याने एक दगड उचलला व बाजूला काढून ठेवला, त्यानंतर पुन्हा एक दगड उचलला.*

*हे पाहताच तेथे उभा असलेल्या एका पालकाने विचारले "हे काय करतो आहेस?"*
*"मुलासाठी खोदतोय," सॅम्युएल उत्तरला.*
*तो पालक म्हणाला "अरे तू परिस्थिती आणखीनच खराब करीत आहेस, ही बिल्डिंग अस्थिर झाली आहे." असे म्हणून त्याने सॅम्युएलला तिथून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला.*
*सॅम्युएलने प्रतिकार नाही केला तो फक्त आपले काम करीत राहिला. जसा जसा वेळ जात होता तसा तसा एक एक पालक तिथून निघून गेला.त्यानंतरही एका कामगाराने सॅम्युएलला त्या ढिगाऱ्यातून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. सॅम्युएलने त्याच्याकडे एक आश्वासक कटाक्ष टाकला आणी विचारले "मदत नाही करणार मला?" तो कामगार काहीही उत्तर न देता निघून गेला आणि सॅम्युएल खोदतच राहिला.*
*संपूर्ण रात्र व नंतर पुढील दिवसभर सॅम्युएल खोदतच राहिला. पालकांनी आपल्या मुलांचे फोटो त्या अवशेषांच्या ठिकाणी ठेवले व त्यावर फुले वाहिली. पण, सॅम्युएल काम करीतच राहिला. आणि जेव्हा पुन्हा त्याने एक तुळई उचलली व वाटेतून बाजूला सारली तेव्हा त्याने एक अस्पष्ट रडण्याचा आवाज ऐकला. "वाचवा ! वाचवा !" सॅम्युएलने हळुवारपणे कानोसा घेतला पण काही ऐकू आले नाही. तितक्यात  एक कापरा आवाज आला "पापा?"*
*सॅम्युएल जलदगतीने खोदू लागला. अखेर त्याला आरमंड दिसला. "पोरा, ये बाहेर." एक सुस्कारा टाकत सॅम्युएल बोलला.*

*"नाही," आरमंड बोलला. "आधी इतर सर्व मुले बाहेर येऊद्यात, कारण मला माहित आहे तुम्ही मला नक्की बाहेर काढाल."*

*एक एक करीत सर्व मुले बाहेर आली व सरतेशेवटी आरमंड बाहेर आला.*
*सॅम्युएलने आरमंडला कडकडून मिठी मारली. तेव्हा आरमंड म्हणाला, "मी सगळ्या मुलांना सांगितले आहे, काळजी करू नका. कारण, तुम्हीच मला सांगितलेले आहे, काहीही होऊ दे, मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."*

*त्यादिवशी एकूण 14 मुलांना वाचविण्यात यश आले. कारण.....,*

*एक बाप विश्वासू होता.*

*आपल्या मुलांवर प्रेम करा !*
*त्यांच्या आपल्यावरील विश्वासामुळे एक पहाड सुद्धा हलू शकतो....!!*
🌿💐🌿💐🌿💐🌿

Cashless Transaction

Dear bank customers please withdraw your total amount from bank's every month. Use only Cash transaction no digital transaction, then we can avoid all types of service charges. And also we can teach bankers a lesson. Banks are depending on customers, customers are not depending on bank's.
      Let us Show power of the people.✊👍🤝.
*Q*:- _*What's wrong with Cashless Transaction*_..?

*A*:- _Sir think that a 100 rupee note is circulated 1,00,000 times it will have the same value, nobody gets any commission_.

_But if it is circulated through cashless transactions, each transaction fetches *2.5%* commission, that means 1,00,000 times 2.5% = 2500% i.e. Rs. 2,50,000 (Rs. Two Lakhs fifty thousand Rupees) to service providers like Paytm or Jio Money etc. *Just for hundred rupees*_.

_So, it's a perpetual golden egg laying goose gifted to the gang_.                            

_That's why this is the *Mother of all scams* Very important statistics please read & understand, no politics in this_.                                                                            

*Do you know*...

1) _Debit Cards charge between 0.5% to 1% to the retailer Or money receiver for every transaction_.

2) _Credit Cards charge beteen 1.5%-2.5% to the retailer of the money receiver for every transaction_.

3) _PayTM/Freecharge/ Jio Money and other E-wallets charger 2.5% -3.5% when you want to transfer your e-wallet money into your bank a/c_.

_RBI data shows that every month around 2.25 lakh crore (Anually Rs 25 -30 lakh crores) is withdrawn from ATM's across India. And it is estimated that along with bank withdrawals, a total of Rs 75 lakh crore is withdrawn ( both banks and ATMs) on a yearly basis. All this is accounted/tax-payed money which is withdrawn from banks. Currently, just 3% of transactions are in electronic mode_...

_If this 75 lakh crore is converted into a *#cashlesseconomy*, look at how much the companies will earn.. (75 lakh crores times 2% average)  Rs 1.5 lakh crore per year!_...
*NO KIDDING!*

_*This is the biggest open scam. Direct benefit for Corporates like Reliance, PayTM, e-Banks etc. of Rs 1.5 lakh crores per year*_...

_This makes me wonder, was Demonetization done to end black money or was it actually done to benefit Corporates_?

_*रेड

President


🔺 *गुणांच्या फुगवट्याचा टाहो कशासाठी?*

संकलन **छगन शेटे ***

दहावी आणि बारावी या सार्वत्रिक परीक्षांचे निकाल जाहीर होऊन काही आठवडे लोटल्यानंतरही त्यांतील उत्तीर्णांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल आणि चांगले म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याबद्दल सुरू असलेली चर्चा थांबलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने नव्वद टक्क्यांच्या घरात जात आहे. याबाबत खरे तर आनंद व्यक्त होण्याची गरज असताना ‘गुणवत्तेचा फुगवटा, गुणांची खैरात’ आदी शब्दप्रयोगांद्वारे त्याबद्दल नापसंती व्यक्त करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दहावीला नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना बारावीला प्रथम वर्गही टिकविता न आल्याची उदाहरणेही दिली जात आहेत. यंदा तर कला आणि क्रीडा विषयांचे जादा गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १३९ जणांना शत-प्रतिशत गुण मिळाले आहेत. त्याबद्दलही नाराजी असल्याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रियांतून दिसत आहे.

विशेष म्हणजे, पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेव्हा या परीक्षांतील उत्तीर्णांचे प्रमाण ४०-५० टक्क्यांच्या घरात असे, तेव्हा अनुत्तीर्णांच्या नावाने जाहीर गळे काढले जात असे. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का मारणे कसे चुकीचे आहे, हे सांगितले जात असे. अनुत्तीर्ण होणारे बहुतेक गरीब आणि ग्रामीण भागातील असल्याने कमकुवत वर्गावर कसा अन्याय होतो, असा अन्वयार्थही काढला जात असे. (आणि तो चुकीचाही नसे.) अनुत्तीर्णांच्या वाढत्या प्रमाणाच्या सामाजिक परिणामांचीही चर्चा होत असे. त्याचबरोबर या साऱ्याची जबाबदारी शिक्षण विभागावर ढकलली जात असे.

हळूहळू उत्तीर्णांचे प्रमाण वाढत गेले. सीबीएसई, आयसीएसई या अन्य परीक्षा मंडळांमधील उत्तीर्णांची टक्केवारी अधिक असल्याने राज्य मंडळामधील (एसएससी/एचएससी) प्रमाण वाढण्याची अपेक्षाही व्यक्त होत गेली. मग दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीत किंचित बदल केले गेले. दोन पेपरमध्ये हमखास सुटी दिली जाऊ लागली. अंतर्गत गुणांचे प्रमाण वाढविण्यात आले. त्यांमध्ये सढळ हाताने गुणही दिले जाऊ लागले. या साऱ्याचा परिणाम म्हणून उत्तीर्णांची टक्केवारी वाढत गेली. आणि लंबक दुसऱ्या टोकाला म्हणजे उत्तीर्णांचे प्रमाण ४०-५० टक्क्यांवरून ८५-९० टक्क्यांवर गेल्यानंतर गुणवत्तेचा फुगवटा वगैरे प्रतिक्रिया येऊ आहेत. याचे फुगवटा असे वर्णन करून तो कमी करण्याचा आग्रहही धरला जात आहे.

असे का होत आहे? आणि मुळात या परीक्षांच्या निकालांना इतके महत्त्व का दिले जात आहे? स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सत्तर वर्षांत देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या प्रमाणात क्रांतिकारी वाढ झालेली नसली, तरी आजच्या घटकेला १८ ते २४ या वयोगटापैकी सुमारे वीस टक्के तरुण उच्च शिक्षण घेत आहेत. प्रगत देशांच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच कमी आहे. उच्च शिक्षण घेण्याचा आग्रह वाढत असल्याने आणि नोकरीकरिता किमान पदवीची अट असल्याने खरे तर दहावी आणि बारावी या परीक्षांभोवती असलेले वलय कमी व्हायला हवे. उच्च शिक्षणाचा टप्पा सुरू करण्यासाठीच्या पायऱ्या एवढेच महत्त्व या परीक्षांना आहे. मात्र, अजूनही या परीक्षांच्या निकालाची जाहीर चर्चा केली जाते आणि या इयत्तांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर घरातून आणि समाजातूनही दबाव टाकला जातो. तो कमी होण्याची गरज आहे.

दहावी आणि बारावी या इयत्तांत विद्यार्थ्यांना झालेले आकलन तपासण्यासाठी परीक्षा हेच एकमेव माध्यम सध्या तरी आहे. (बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी असल्याने तिथे काही प्रमाणात पर्याय निर्माण झाला आहे.) या परीक्षांचे स्वरूप, त्यांमधील प्रश्नांची रचना आणि अपेक्षित उत्तरे पाहता, त्यांमध्ये गुण मिळविण्यासाठी विशिष्ट तंत्राची आवश्यकता असते. हे तंत्र प्रामुख्याने स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. दहावी आणि बारावी या दोन्हींच्या मुख्य परीक्षा देण्याच्या आधी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव केला, तर चांगले गुण मिळतात, असा अनुभव आहे. आधीच्या काही परीक्षांमधील प्रश्न, विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांची पुनरावृत्ती, साचेबद्ध उत्तरे, अभ्यासक्रमातील विविध घटकांचे निश्चित केलेले गुण या साऱ्यांच्या मदतीने परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठीचे कौशल्य विद्यार्थ्यांनी मिळवावे यासाठीचा प्रयत्न शाळांत आणि क्लासमध्ये वर्षभर होत असतो. एकेकाळी ही कौशल्ये असणाऱ्यांची संख्या कमी असायची; कारण शाळा आणि क्लासची संख्याही मर्यादित होती. पुढे जसजसा मध्यमवर्ग विकसित होऊ लागला, त्याची क्रयशक्ती वाढू लागली त्यानुसार क्लासचीही संख्या वाढत गेली. शिवाय समाजाच्या मोठ्या घटकातील दुसरी-तिसरी पिढी शिकू लागल्याने त्यांच्यातही गुण मिळविण्याचे तंत्र आणि कौशल्य विकसित होत गेले. पुस्तके, गाइड, प्रश्नपत्रिकांचा संच, अपेक्षित प्रश्नांचा संच, हमखास येऊ शकणारे प्रश्न, आदर्श उत्तरपत्रिकांचा संच अशा अनेक प्रकारांतील साहित्यही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत गेले आणि ते विकत घेणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. बोर्डाच्या धोरणांपासून साधनसुविधांच्या मुबलकतेपर्यंतच्या अनेक कारणांमुळे उत्तीर्णांचे आणि चांगले गुण मिळविणाऱ्यांचे प्रमाण वाढत गेले.

हे प्रमाण ९० टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने गुणवत्तेचा हा फुगा फोडून टाकावा, असे म्हटले जाऊ लागले आहे. म्हणजे उत्तीर्णांचे प्रमाण ४०-५० टक्क्यांपर्यंत खाली गेले की चिंता वाहायची आणि ६०-७० टक्क्यांच्या घरात राहिल्यास ते योग्य आहे, असे मानायचे, असा काहींचा समज झालेला दिसतो. तसे नसते तर सध्याच्या वाढलेल्या प्रमाणाबाबत इतका गहजब झाला नसता.

उत्तीर्णांचे आणि गुणांचे प्रमाण वाढल्याचे दुष्परिणाम काय आहेत/असू शकतात? नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपण खूप बुद्धिमान वगैरे असल्याचे वाटेल. दहावीच्या परीक्षेपुरता तरी हा समज चुकीचा ठरत नाही. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे सर्वच विद्यार्थी बुद्धिमान नसतीलही; परंतु तितके गुण मिळविण्याइतपत परीक्षेचे तंत्र त्यांनी नक्कीच अवगत केले आहे, हे मान्य करायला हरकत नाही. अकरावी आणि बारावीचा टप्पा पूर्ण वेगळा असतो. शाळांइतके स्पून फीडिंग तिथे नसते. परीक्षेचे तंत्रही काही प्रमाणात बदलते. विषयांचे आकलन, तर्कबुद्धी, वाचन-लेखन-मनन या साऱ्या गोष्टी अधिक आवश्यक ठरतात. याची विद्यार्थ्यांना आणि पालकांना कल्पना मात्र द्यायला हवी. दहावीच्या टक्क्यांमधून सरसकट पंधरा ते वीस टक्के वजा करा, असे गृहीतकच मांडले जावे. मोठ्या शहरांत कथित चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यापुरताच दहावीचे गुण उपयोगी आहेत, हे सांगितले जावे. क्लास आदी साधने ज्यांना सहज उपलब्ध होऊ शकतात, बारावीच्या परीक्षेचे तंत्र जे चांगल्या प्रकारे अवगत करू शकतात आणि मुळात विषयांची आकलन ज्यांना झाले आहे ते दहावीची पुनरावृत्ती बारावीला करतील. पदवी अभ्यासक्रमांसाठी हे तंत्र पुन्हा काहीसे बदलेल आणि आकलनाचे प्रमाण आणखी वाढेल.

दहावीला नव्वद टक्के, बारावीला ८०-८५ टक्के घेतलेले अनेक विद्यार्थी इंजिनीअरिंग वा मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण होतात हे खरे. आणि हे काही आजच होत आहे, असे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे चालू आहे. एकतर दहावी-बारावीच्या परीक्षा सार्वत्रिक असल्याने त्यांमधील काठिण्यस्तर खालचा असतो. शिवाय या दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी साधनेही भरपूर असतात. इंजिनीअरिंग वा मेडिकल हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्यांसाठीच्या मोठ्या प्रमाणावर साधने नसतात. तरीही तंत्र अवगत केल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होतातच. त्यानंतरच्या टप्प्यात त्यांच्या विषयाच्या आकलनावरच त्यांची करिअर घडते. खरी गरज आहे ती आकलन वाढविण्याची.

परीक्षेतील गुण म्हणजेच शैक्षणिक गुणवत्ता असा सार्वत्रिक (गैर)समज आपल्याकडे आहे. परीक्षेतील गुण हे विद्यार्थ्यांच्या आकलनावर, निरीक्षण शक्तीवर, तार्किक विचारसरणीवर अवलंबून नसतात. ते प्रामुख्याने तंत्रावर अवलंबून आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचा सामाजिक स्तर, ते राहतात तो शहरी, ग्रामीण वा अत्यंत दुर्गम भाग, त्यांच्या घरातील पालकांची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती, त्यांना उपलब्ध होणारी साधने अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. या साऱ्यांमध्ये कमालीचे वैविध्य असल्याने एकाच परीक्षेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना अजमावणे शक्य नाही. हे मान्य करून सरकारी शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. या शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, आवश्यक ती सर्व साधने देणे, ग्रंथालय-प्रयोगशाळा वगैरे सुविधा वाढविणे आणि हे सारे सरकारी खर्चाने करणे गरजेचे आहे. असे काहीही होत नसताना गुणांचा फुगवटा थांबवा, असा टाहो फोडण्याला अर्थ नाही. तसेच हे काहीही न करता शिक्षणमंत्र्यांनीही ‘गुणांचा पाऊस थांबविणार’ असे म्हणणे म्हणजे जबाबदारी टाळण्यासारखे आहे.

Saturday, 24 June 2017

Income


जीवन बिमा


क्लेपिंग थेरपी

👏🏼 *...क्लॅपिंग थेरपी...*👏🏼

*देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो, या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होत असल्याचं समोर आलं आहे, म्हणून या प्रकाराला " क्लॅपिंग थेरपी " असं म्हटलं जातं...*
*म्हणून मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी काही वेळा डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येतो...*

*मानवी शरीरात ३४० प्रेशर पॉइंट्स असतात, त्यापैकी २७ हाताच्या तळव्यामध्ये आढळतात, त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात...*

👏🏼 *...क्लॅपिंग थेरपी...* 👏🏼

*» खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा,  ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते, दोन्ही हात एकमेकांवर ठेवा, ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा, खांदे थोडे सैलसर ठेवा, हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरतो...*

*»  सकाळच्या वेळेस २०-३० मिनिटं टाळया वाजवल्यास, तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल, कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो, रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होत, तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो, असा सल्ला डॉक्टर देतात...*

🛑 *टाळी वाजवल्यानंतर कोणत्या ५ अ‍ॅक्युपंचर पॉइंटला चालना मिळते..?*

*»  हँड वॅली पॉइंट (Hand Valley Point)..*

*»  बेस ऑफ थंब पॉइंट अर्थात अंगठय़ाच्या खालचा भाग (Base of Thumb Point)..*

*»  रिस्ट पॉइंट – मनगट (Wrist Point)..*

*»  इनर गेट पॉइंट (Inner Gate Point)..*

*»  थंब नेल पॉइंट – अंगठय़ाचं नख (Thumb Nail Point)..*


*या पाच पॉइंट्सला चालना दिल्यास, खालील फायदे होतात...*
*हे फायदे पुढीलप्रमाणे...*

*»  हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते, यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो...*

*»  पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते...*

*»  गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते...*

*»  लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते...*

*»  टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात...*

*»  क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते, अभ्यासातील गती सुधारते...*

*»  क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते...*

*»  क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते...*

*»  मधुमेह, अथ्र्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते...*

*»  सतत A. C.  मध्ये बसून काम करणा-यांमध्ये घाम येत नाही, अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो, यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होत...*

🎀👏🏼🎀👏🏼🎀👏🏼🎀👏🏼🎀👏🏼

राणी दुर्गावती

*राणी दुर्गावती*

*गोंडची राणी*

*स्मृतिदिन - जून २४ , १५६४*

राणी दुर्गावती (ऑक्टोबर ५, १५२४ - जून २४, १५६४) यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला. कालंजर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश, भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालंजर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंशपरंपरगात धैर्य व कलाभक्तीच्या परंपरेला आणखी प्रतिष्ठा लाभली.
१५४२ साली, राणी दुर्गावती यांचा विवाह, गोंड राजघराण्यातील राजा संग्राम शाह यांचे सुपुत्र दलपत शाह यांचेशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाहामुळे चंडेल व गोंड राजघराणी एकत्र आली. याच कारणामुळे शेर शाह सुरीचा पाडाव करते समयी राणा किरत सिंह यांना आपले जावई दलपत शाह यांचेकडून मदत मिळाली
१५६२ मधे अकबर राजाने माळवा प्रांताचा राजा बाज बहादूर याचा पराभव केला व माळवा प्रांत मुघल साम्राज्याखाली आणला. यामुळे आपसूकच राणी दुर्गावतीच्या साम्राज्याची हद्द, मुघल साम्राज्याच्या हद्दीला स्पर्श करू लागली.
रेवा साम्राज्याच्या रामचंद्र राजाचा पराभव करणारा, राणीचा एक समकालिन मुघल सेनापती, ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान हा अतिश्य महत्वाकांक्षी मनुष्य होता. राणीच्या साम्राज्यातील समृद्धीने हा प्रदेश आपल्या अंकित करण्याची त्याची लालसा बळावली आणि अकबर राजाच्या परवानगीने त्याने राणीच्या राज्यावर हल्ला केला.
राणीला जेव्हा असफ खानच्या आक्रमणाविषयी कळलं, तेव्हा त्यांचे दिवाण ब्योहर आधार सिंह यांनी मुघल सैन्यबलाविषयी पूर्ण कल्पना दिली. मात्र राणीने आपल्या सर्वशक्तीनीशी असफ खानला तोंड द्यायचं ठरवलं. अपमानित जगण्यापेक्षा सन्मानाने मृत्यूला कवटाळणं त्यांना जास्त पसंत होतं.
बचावात्मक लढा देता यावा म्हणून त्या नराई ला गेल्या. या प्रदेशाच्या एका बाजूस गौर व नर्मदा नदी आणि एका बाजूस पर्वतांची रांग होती. हे एक असमान युद्ध होतं. एका बाजूला आधुनिक शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकांचे अफाट सैन्यदळ व दुसर्‍या बाजूला जुनी हत्यारे चालवणारे अपुरे अप्रशिक्षित सैनिक. राणीचा फौजदार अर्जुन दास युद्धात कामी आला व मग राणीने बचावाच्या या लढाईमधे आघाडी घेतली. शत्रूच्या सैन्याने घाटात प्रवेश केल्यावर राणीच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दोन्ही बाजूला काही सैनिक मेले पण राणीचा या युद्धात विजय झाला. घाटात शिरलेल्या मुघल सैन्याचा तिने पाठलाग केला व ती बाहेर आली.
१५६४
आता राणीने आपल्या सल्लागारांसोबत युद्धनीतीची चर्च केली. राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी असफ खानाने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण यानेदेखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने तीन वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहूताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला पण राणीने तो मानला नाही. त्यांनी आपला खंजिर काढला व स्वत:चे जीवन संपवले. तो दिवस होता २४ जून १५६४. त्यांचा मृत्यू दिन भारतामधे शहीदांचा दिवस म्हणून २४ जूनला साजरा केला जातो. १९८३ साली, मध्य प्रदेश सरकारने राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ जबलपूर युनिव्हर्सिटीचे नामकरण दुर्गावती विश्वविद्यालय असे केले. २४ जून १९८८ ला त्यांच्या पुण्य़तिथीनिमित्त भारत सरकार कडून एक पोस्टाचा स्टॅम्प काढून श्रद्धांजली वाहिली गेली. राणीच्या नावावरून नामकरण झालेली जबलपूर जंक्शन व जम्मूतवी दरम्यान धावणारी ट्रेन दुर्गावती एक्सप्रेस (११४४९/११४५०) या नावाने प्रसिद्ध आहे.


Life insurans


Health & Wealth


Thursday, 22 June 2017

कायद्यातील तरतुदी

#अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे.
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही.
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

- आनंद कुलकर्णी (A.K.)
-----------------------------------------------------------------------
Source - Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.
-----------------------------------------------------------------------

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित ३ ही वर्षाचे पण फायलिंग करू शकतो.
ह्या वर्षाचे ITR filling 2017-18 भरण्याची शेवटची तारिख ३०जून आहे, हाची नोंद घ्यावी. संकलन छगन शेटे

आरोग्य म्हणी

*आरोग्य म्हणी*

१. खाल दर रोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.

३. डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.

४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री

६. पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.

७.पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.

९. दररोज एक फळ खावू या;
आरोगयाचे संवर्धन करु या.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ह्रास.

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात  यांचे  महत्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३. जेवणा नंतर केळी खा;
पाचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप (बाजारचे )यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५. खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुखा मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०. जो घईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंग, सत्व आहे तिच्या संग.

२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबी वाणी.

🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

LIC


लसणाचे फायदे

लसणाचे फायदे अनेक ........

दुधात लसूण उकळवून पाजल्‍यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्‍या पाकळ्या भाजून खाल्‍यास लहान मुलांना श्‍वास घेताना होणारा त्रास दूर होतो.
* ज्‍या मुलांना कफ--सर्दीचा त्रास जास्‍त होतो, त्‍यांना लसणाच्‍या पाकळ्यांची / कांड्याची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.
* लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.
* लसणाच्‍या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्‍थमासारख्‍या श्‍वसनविकारात लसूण गूणकारी आहे.
* थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्‍यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
* रोज लसणाचे सेवन केल्‍यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्‍यावर लसूण टाकलेला चहा गूणकारी आहे.
* लसणात ऍन्‍टी इन्‍फ्लामेटरी गूण आहेत. ज्‍यामुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्‍टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्‍फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्‍यायल्‍यानेही अनेक फायदे आहेत.
* मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रीयांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हाडांची झीज होऊन हाडे ठिसूळ होतात. संशोधनाद्वारे सिध्द झाले आहे की कांदा व लसूण दोन्ही हाडांच्या ठिसूळपणावर (ऑस्टिओपोरोसिस) चांगला परिणाम दाखवते
* लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
* अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
* लसणामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण व त्यातही वाईट कोलेस्टेरॉल LDL कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
* लसणाचे सेवन कॉलेस्‍ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्‍यामुळे रक्ताच्‍या गाठी निर्माण होत नाही.
* लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्‍सच्‍या प्रभावापासून वा‍चवितो. तसेच सल्‍फरयु्क्त गूण रक्तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. लसणामधे रक्त पातळ करण्याचा नैसर्गिक गुण आहे. ऍन्‍टी क्‍लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्‍यांमध्‍ये रक्ताच्‍या गाठी तयार होत नाहीत.
* वायू पोटात तयार होतो / बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर
* वजन घटविण्‍यात लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्‍याची क्षमत लसणात आहे. त्‍यामुळे वजन कमी होते.
* लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.
* लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
* सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
* बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
* सिरोसियसच्‍या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्‍यास त्‍वचेला खूप आराम मिळतो आणि समस्‍या दूर होते.
* गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो * किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
* डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते.
* लसूणातील ऍन्टीऑक्‍सीडंट अल्झायमर व डिम्नेशिया या मेंदूच्या विकारापासून संरक्षण करते.
* कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .सरसूच्‍या तेलात लसणाच्‍या पाकळ्या टाकून उकळून घ्‍या. हे तेल कानात टाकल्‍यास कान दुखण्‍याचा त्रास कमी होतो.
* भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
* नियमित लसूण सेवन केल्‍याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडीटी आणि गॅसेसच्‍या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्‍या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो. अपचन, पोटदुखी यावरही अतिशय गुणकारी आहे.
* शरीराच्या प्रतिकारशक्तीची यंत्रणा लसणामुळे उत्तम राहते.
* भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
* हृदयाची अति उत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
* ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
* ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
* शरीरातील पेशींची झीज, इजा व वयाच्या खुणा या लसणामुळे कमी होतात. त्याचप्रमाणे आयुष्य वाढण्यास मदत होते.
* लसूण मनाची मरगळ घालवतो .
* हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
* लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
* तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो
* शरिरात रक्ताची कमतरता असल्‍यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्‍यास लोह आवश्‍यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्‍यामुळे स्‍कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
* लसणात ऍन्‍टीबॅक्‍टेरियल गूण आहेत. म्‍हणूनच तारुण्‍यपिटीकांची समस्‍या असल्‍यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्‍यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्‍याने रगडल्‍यास लवकरच आराम मिळतो.
* लसणाच्‍या नियमित सेवनाने त्‍वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्‍या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फुट यासारख्‍या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
* लसूण शरिरात इन्‍सूलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्‍या रुग्‍णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
* लसणाच्‍या सेवनाने कामोत्तेजना कायम राहते.
* लसणाचे नियमित सेवन केल्‍यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
* लसूण नियमित सेवन केल्‍यास दातांच्‍या दुखण्‍यामध्‍ये आराम मिळतो. दात दुखत असल्‍यास लसणाची पेस्‍ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात ऍन्‍टी बॅक्‍टेरियल तत्त्व असतता. त्‍याचा फायदा होतो.
* लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्‍यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही नितळ होते.
* लसणाच्‍या 5 पाकळ्या बारीक करुन त्‍यात थोडे पाणी टाकावे. त्‍यात 10 ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.
* लसणाच्‍या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात ऍलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्‍फरही असते. लसणाची पेस्‍ट डोक्‍याला लावल्‍यास केस गळणे कमी होते
* लसूण एक नैसर्गिक पेस्‍टीसाईड म्‍हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करुन नैसर्गिक किटकनाशक तयार केले जाऊ शकते.
* लसूण ठेचून त्‍याचा रस एखाद्या काचे ग्‍लासच्‍या हेअरलाईन क्रॅकवर लावल्‍यास ती भरुन जाते आणि ग्‍लास वाचतो.
* लसणामध्ये असणारे सल्फाईड द्रव्य त्वचा, फुफुसे व मूत्रपिंडाद्वारे बाहेर निघून जाते. लसूण हा पौस्टिक गरम आहे. जुलाबात गुणकारी आहे. स्त्रियाना लसूण हा खूप गुणकारी आहे.
* लसूण, मीठ, कोथंबीर, बेदाणा व साखर घालून चटणी बनवली असता व तिचं सेवन केले असता अरुची दूर होवून अन्न पचण्यास मदत होते.
* उडदाच्या वड्यात लसूण घालून वडे तळून खाल्याने लकवा बरा होतो असे म्हणतात.
* लसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे व मीठ मिक्स करून त्याची चटणी सेवन केल्याने वाढलेल्या रक्त दाबाचे प्रमाण कमी होते.
* लसूण, ओला नारळ, मीठ, लाल मिरची पावडर व लिंबू घालून बनवलेला चटणी खूप छान लागते.
***** काळजी :
* लसूण हा उष्ण आहे त्यामुळे थंडी मध्ये त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात त्याचे सेवन कमी  करावे कारण त्यामुळे पिक्त होऊ शकते. व शरीरावर छोटी-छोटी गळवे होऊ शकतात.
* लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी / आत्यंतिक पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींनी लसूण खाऊ नये.
* जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...
* लसूणामुळे श्‍वासाला दुर्गंधी येत असल्याने त्यानंतर काही तरी खावे.
* काहींना लसणाची ऍलर्जी येऊ शकते.
* रक्त पातळ करण्याची औषधे चालू असल्यास जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये                      डॉ .श्री. नितिन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 💐💐संकलन छगन शेटे💐💐

प्रेरणादायी लेख

*वाचनात आलेला एक अप्रतिम प्रेरणादायी लेख...!!!*
➖〰➖〰➖〰➖
साल 1988
देश : अर्मेनिया.
➖〰➖〰➖〰➖
*सॅम्युएल व डॅनियल या दाम्पत्याने आपल्या आरमंड या मुलाला शाळेला पाठविले. पाठविताना त्याने आरमंडच्या डोळ्यात पाहून सांगितले "तुझा आजचा शाळेचा दिवस चांगला जावो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काहीही होऊ दे मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."*
*त्यादोघांनी आरमंडला मिठी मारली व आरमंडने शाळेच्या दिशेने धूम ठोकली. आरमंड शाळेत गेला आणी अवघ्या काही तासांत भूकंपाच्या एका तीव्र झटक्याने संपूर्ण परिसर हादरून गेला.*
*त्या संपूर्ण गोंधळात सॅम्युएल व डॅनियल यांनी आरमंडचे काय झाले आहे याची माहिती उपलब्ध होते का ते पहिले पण, त्यांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. रेडिओवर सांगितले जात होते की हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. सॅम्युएलने क्षणाचाही विलंब न करता आपला कोट उचलला व शाळेच्या दिशेने निघाला. जेव्हा तो शाळेच्या आवारात पोहोचला तेव्हा त्याने जे काही दृश्य पाहिले त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. आरमंडची शाळा एका मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तित झाली होती व सर्व पालक बाजूला उभे राहून रडत होते.*

*सॅम्युएलने ती जागा शोधली जिथे आरमंडचा वर्ग होता व तिथे त्या मातीच्या ढिगाऱ्यात मोडून पडलेली एक तुळई ओढायला सुरवात केली. त्यानंतर त्याने एक दगड उचलला व बाजूला काढून ठेवला, त्यानंतर पुन्हा एक दगड उचलला.*

*हे पाहताच तेथे उभा असलेल्या एका पालकाने विचारले "हे काय करतो आहेस?"*
*"मुलासाठी खोदतोय," सॅम्युएल उत्तरला.*
*तो पालक म्हणाला "अरे तू परिस्थिती आणखीनच खराब करीत आहेस, ही बिल्डिंग अस्थिर झाली आहे." असे म्हणून त्याने सॅम्युएलला तिथून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला.*
*सॅम्युएलने प्रतिकार नाही केला तो फक्त आपले काम करीत राहिला. जसा जसा वेळ जात होता तसा तसा एक एक पालक तिथून निघून गेला.त्यानंतरही एका कामगाराने सॅम्युएलला त्या ढिगाऱ्यातून बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. सॅम्युएलने त्याच्याकडे एक आश्वासक कटाक्ष टाकला आणी विचारले "मदत नाही करणार मला?" तो कामगार काहीही उत्तर न देता निघून गेला आणि सॅम्युएल खोदतच राहिला.*
*संपूर्ण रात्र व नंतर पुढील दिवसभर सॅम्युएल खोदतच राहिला. पालकांनी आपल्या मुलांचे फोटो त्या अवशेषांच्या ठिकाणी ठेवले व त्यावर फुले वाहिली. पण, सॅम्युएल काम करीतच राहिला. आणि जेव्हा पुन्हा त्याने एक तुळई उचलली व वाटेतून बाजूला सारली तेव्हा त्याने एक अस्पष्ट रडण्याचा आवाज ऐकला. "वाचवा ! वाचवा !" सॅम्युएलने हळुवारपणे कानोसा घेतला पण काही ऐकू आले नाही. तितक्यात  एक कापरा आवाज आला "पापा?"*
*सॅम्युएल जलदगतीने खोदू लागला. अखेर त्याला आरमंड दिसला. "पोरा, ये बाहेर." एक सुस्कारा टाकत सॅम्युएल बोलला.*

*"नाही," आरमंड बोलला. "आधी इतर सर्व मुले बाहेर येऊद्यात, कारण मला माहित आहे तुम्ही मला नक्की बाहेर काढाल."*

*एक एक करीत सर्व मुले बाहेर आली व सरतेशेवटी आरमंड बाहेर आला.*
*सॅम्युएलने आरमंडला कडकडून मिठी मारली. तेव्हा आरमंड म्हणाला, "मी सगळ्या मुलांना सांगितले आहे, काळजी करू नका. कारण, तुम्हीच मला सांगितलेले आहे, काहीही होऊ दे, मी नेहमी तुझ्यासाठी हजर आहे."*

*त्यादिवशी एकूण 14 मुलांना वाचविण्यात यश आले. कारण.....,*

*एक बाप विश्वासू होता.*

*आपल्या मुलांवर प्रेम करा !*
*त्यांच्या आपल्यावरील विश्वासामुळे एक पहाड सुद्धा हलू शकतो....!!*
🌿💐🌿💐🌿💐🌿

Wednesday, 21 June 2017

सामान्य जाणकारी

🌷🌷Biology for Ssc cgl🌷🌷

** मनुष्य का हृदय कितनी बार धड़कता है ?
- 72 बार/मिनट
** मानव खोपड़ी [Human Skull] में हड्डियाँ पाई जाती है ?
- 8
** स्वस्थ्य मनुष्य की श्वसन गति कितनी होती है ?
- 16 से 18 बार
** मनुष्य की मस्तिष्क [Human Brain] का वजन कितना होता है ?
- 1350 ग्राम
** मस्तिष्क का सबसे बड़ा भाग है ?
- प्रमस्तिष्क (सेरेब्रम)
** वृक्क (किडनी) [Kidney] का वजन ?
- 150 ग्राम
** शरीर की सबसे बड़ी हड्डी [Big Bone] होती है ?
- फीमर (जाँघ में)
** मनुष्य शरीर की सबसे छोटी हड्डी होती है ?
- स्टेपीज (कान में)
** शरीर में सबसे मजबूत हड्डी ?
- जबड़े की
** शरीर की सबसे कठोर तत्व होती है ?
- एनामिल
** सामान्य मनुष्य का रक्त चाप [Blood Pressure] ?
- 120/80 मि.मी.
** मानव शरीर में जल की मात्रा पाई जाती है ?
- 65 से 80 प्रतिशत
** रक्त की मात्रा शरीर के भार का होता है ?
- 7 प्रतिशत
** मनुष्य में रक्त [Blood] की मात्रा पाई जाती है ?
- 5 से 6 लीटर
** मानव रक्त (क्षारीय) [Human Blood (Alkaline)] का PH मान होता है ?
- 7.4
** रक्त को शुद्ध करता है, वह ?
- किडनी [Kidney]
** लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ?
- अस्थिमज्जा में
** लाल रक्त कण का जीवन काल ?
- 120 दिन
** श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ?
- 1 से 4 दिन
** श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ?
- ल्यूकोसाइट [Leukocytes]
** लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ?
- एरिथ्रोसाइट [Erythrocytes]
** शरीर का ताप नियंत्रक होता है ?
- हाइपोथैलमस ग्रंथि [Hypothalamus Gland]
** मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?
- O
** मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?
- AB
** रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ?
- स्फिग्मोमैनोमीटर [Sphygmomanometer]
** ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ?
- प्लीहा (Spleen)
** भोजन का पाचन प्रारंभ होता है ?
- मुख से
** पचे हुए भोजन का अवशोषण होता है ?
- छोटी आँत [Small Intestine] में
** पित (Bile) स्त्रावित होता है ?
- यकृत [Liver] द्वारा
** विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?
- यकृत में
** शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ?
- यकृत (लीवर)
** सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ?
- पिट्यूटरी
** मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ?
- 12 जोड़ी
** शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?
- 206
** शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ?
- 639
** लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ?
- टायलिन [Taylin]
** लिंग निर्धारण कहां से होता है ?
- पुरूष क्रोमोसोम [Men Chromosomes] पर
** मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?
- चार कोष्ठीय
** शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ?
- 46
** शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?
- त्वचा
** शरीर की सबसे बड़ी कोशिका ?
- तंत्रिका तंत्र
** शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ?
- 22
** शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ?
- 1.5 लीटर
** मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ?
- यूरिया [Urea] के कारण
** मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?
- 6
** शरीर का सामान्य तापमान होता है ?
- 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन
संकलन छगन शेटे

स्वस्थ बिमा


MATH FOR


मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे.

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.
आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.
इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.
__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

जय मराठी !
क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश करू नका
ख- खरं बोला
ग- गर्व नको
घ- घमेण्ड करू नका
च- चिँता करत राहू नका
छ- छल-कपट नको
ज- जवाबदारी निभावून न्या
झ- झुरत राहू नका
ट- टिप्पणी करत  राहू नका
ठ- ठकवू नका
ड- डरपोक राहू नका
ढ- ढोंग  करू नका
त- तंदुरुस्त रहा
थ- थकू नका
द- दिलदार बना
ध- धोका देऊ नका
न- नम्र बना
प- पाप करू नका
फ- फालतू कामे करू नका
ब- बडबड कमी करा
भ- भावनाशील बना
म- मधुर बना
य- यशस्वी बना
र- रडू नका
ल- लालची बनू  नका
व- वैर करू नका
श- शत्रुत्व करू नका
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा
स- सत्य बोला

ह- हसतमुख रहा
क्ष- क्षमा करा
त्र- त्रास देऊ नका
ज्ञ- ज्ञानी बना  !!

कृपया सर्व मराठी लोकांना पाठवा.

*मराठी बोला अभिमानाने*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

Jack Ma

एक शिक्षक ते चीनचा सर्वात श्रीमंत माणूस - अचंबित करणारा प्रवास
----------------------------------------
सक्सेस स्टोरीज आपल्या सर्वाना आवडतात. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या एकदम “लार्जर दॅन लाइफ” गोष्टी आपल्याला नेहमीच मोहात पाडतात. खरं तर अनेक उपदेशांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सत्यकथाच आपल्याला जास्त प्रेरित करतात. मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशाच व्यक्तीबद्दल आणि त्याच्या स्वप्नवत वाटणाऱ्या यशोगाथेबद्दल सांगणार आहे.

मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्याने चीनसारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था आणि इंटरनेट उद्योगाची बाजारपेठ एकहाती बदलवून टाकली. त्याचे पूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटकथेला लाजवेल इतके थक्क करणारे आहे.

ही कथा आहे जॅक मा (Jack Ma) याची !!

जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने २०१४ मध्ये  अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोंदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा..

हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना... परंतु हीच खरी कथा आहे... जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधासुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की ‘जॅक = अपयश’ हे एक समीकरणच बनून गेले होते.

जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहिणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं !
पुढे नोकरीच्या बाबतीत तर जॅकने आणखीनच अपयश पाहिलं. तीन वर्षे प्रवेशासाठी वाट पाहिल्यानंतर तीन वर्षानी जॅकने पदवी प्राप्त केली खरी पण पहिली नोकरी मिळवण्याआधी जॅकला ३० वेळा नकार ऐकावा लागला. त्यापैकीच एक नकार होता जगप्रसिद्ध KFC चा. जेव्हा KFC चीन मध्ये नुकताच आली होती तेव्हा जॅक राहायचा त्या भागातील २४ जणांनी तेथे जॉबसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी जॅक वगळता इतर २३ जणांना नोकरी मिळाली होती. जॅकने पोलिसात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली.

कॉलेजचे शिक्षण इंग्लिशमधून झाले असल्याने जॅकचे इंग्रजी थोडेफार बरे होते म्हणून त्याने काही दिवस "टुरीस्ट गाईड" म्हणून देखील काम केले. तेथेच त्याला एका परदेशी पर्यटक मुलीने जॅक हे नाव दिले. पुढे होता होता जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून स्थिरावला. आणि त्यानंतर जॅकच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक गोष्ट झाली. १९९५ मध्ये चीन सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत जॅकला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याचे वय होते अवघे ३१ वर्षे.

अमेरिकेमध्ये जॅकचा कम्प्युटर्स आणि इंटरनेटशी पहिल्यांदा संबंध आला. तेव्हा चीन मध्ये कम्प्युटर्स अतिशय दुर्मिळ होते. इंटरनेट आणि इमेल्स तर जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. नेटवर त्याने चायना असं सर्च केल्यावर त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आपल्या देशातही हे असावं असं जॅकला वाटू लागलं. त्याने तसं वेडच घेतलं. हे स्वप्न घेऊन जॅक मायदेशी परतला.

सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन त्याने व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षित आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा.कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.

अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. इतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला नंबर आहे वॉलमार्टचा. जॅक मा नावाच्या एका साध्या माणसाने केवळ २० वर्षात एक अजस्त्र कंपनी उभी केली. हे शक्य झाले ते केवळ मोठ ध्येय उराशी बाळगण्याने आणि अपयशाने खचून न जाण्याच्या जॅकच्या वृत्तीमुळे.
ध्येय ठरवणे, आपल्या ध्येयावर विश्वास असणे आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे ही यशस्वी उद्योगाची/उद्योजकाची मुख्य त्रिसूत्री आहे. जॅकने देखील याचा पुरेपूर प्रत्यय दिला आहे. नुकताच जॅक मा याने भारताच्या स्नॅपडील (Snapdeal) आणि पेटीएम (PayTM) या कंपन्यामध्ये गुंतवणूक करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.

मित्रहो जॅक मा आणि त्याचा थक्क करणारा उद्योजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला ? जर यातून काही प्रेरणा मिळाली असेल तर फेसबुक आणि ट्वीटरवर हा लेख अवश्य शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

Source : सलिल चौधरी - http://www.netbhet.com/2015/06/blog-post.html
#JackMa #Alibaba #जॅकमा #अलिबाबा #Ecommerce

नातं टिकवायचा असेल तर ...

नातं टिकवायचा असेल तर...

"सुन अशी हवी की चारचौघीत उठुन दिसावी,बायको अशी हवी संस्कारांची मुर्ती , शिक्षण तर हवच किमान पदविधर तरी ,स्वयंपाक यायलाच हवा नव्हे नव्हे माझ्या अाई सारखी सुगरणच हवी,आमच्या घरी सतत पाहुण्यांची ये जा असते तेव्हा घर निटनेटकं हवच तेव्हा होणाऱ्या  बायकोला/सुनेला घरकामाची आवड हवी, मोठ्यांचा मान राखणं कुळाचार सांभाळनं सगळं काही यायलाच हवं......
अबब !! केवढ्या ह्या अपेक्षा...मुलगी हवी की रोबोट?
अरे एखादी मुलगी चारचौघात उठुन दिसणारी नसेलही पण शिकलेली असेल तर काय हरकत आहे? एखादी घरकामात तरबेज नसेल पण इतर कला गुणांनी संपन्न असेल तर काय हरकत आहे?
दिवसभर नोकरी करून दमलेल्या तीला पाहूण्यांकडे नाही लक्ष देता आलं पण मनापासुन हसुन बोलुन वेळ प्रसंगी बाहेरून आणुन खाऊ घातलं तर काय हरकत आहे?
बरं गृहिणी म्हणुन दिवसभर घरात काम करणाऱ्या स्त्रिया घर आणि बाहेरची कामं लिलया पार पाडतात गरज असते थोडी मोकळीक आणि विश्वासाची,
रात्रंदिवस बायकोचा पान उतारा करणारे चार चार तास अमरदेवीच्या दर्शना साठी रांगेत उभे रहातात, कशासाठी हो?
कामाच्या रगाड्यातुन कधीतरी बाहेर निघालेली बायको छान साडी किंवा ड्रेस घालते तेव्हा तीच्याकडे डुंकूनही नं बघणारा नवरा ,रस्त्यावर लावलेल्या जाहीराती मधल्या मुलीचं तोंड भरून कौतुक डोळे भरून दर्शन घ्यायला आजीबातच विसरत नाहीत...
जितक्या अपेक्षा बायको कडुन करत असतो तेवढेच लायक आपणही आहोत का याचाही विचार करायला हवा... नवऱ्याने  ही करावा..
जन्मदात्याचं घर कायमचं सोडुन तुमच्या घरात येणारी मुलगी, नविन नात्यांना आपलंसं करणारी मुलगी,सासर माहेरच्या नाजुक नात्यांमधली कडी असलेली मुलगी,लाडात वाढलेली असतानाही एक उंबरठा ओलांडुन एक जबाबदार स्त्री म्हणुन नावारूपाला येणारी मुलगी,अाई वडीलांना दोष लागू नये म्हणुन स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी ही मुलगीच ,
किती रुपं किती किती रंग तीचे...
म्हणूनच की काय,निसर्गाने मातृत्वाचं वरदान तीला दिलंय,मुळात स्त्रिया सोशीक असतात,आईच्या भुमिकेत येताना त्या आणखी सहनशिल बनतात...
कोणत्याही कठिण प्रसंगी नवरा,मुलांच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या रहातात,
ती कोणी चमत्कारी देवी नाही,तुमच्या सारखीच हाडामासाची बनलेलेली आहे, तीलाही वेदना होतात. मुलं जन्माला घालणं ही तर स्त्रीची शारीरिक व मानसिक पडझड होत असते..तिच्या त्रासात काळजी घ्या .दोन शब्द प्रेमाने बोला...बस् अजून काय हवंय !!
मग बघा ती वाघीण कशी उठुन उभी रहाते कुटूंबाच्या रक्षणा साठी.....

एक दार पलिकडच....!!
या लघुकथेतुन

आवडलं तर प्रतिक्रिया द्या 

पालकांसाठी

पालकांनो तुमच्यासाठी!

आय टी चे मृगजळ : काय सत्य, काय असत्य !

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .
आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत )

सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या काही भाबड्या कल्पना आणि समज तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे .

१. आय टी मधले भारताचे नक्की योगदान काय ?

" भारतीय संगणक "अभियंते" ( ! ) जगभर भारताचा झेंडा फडकवीत आहेत आणि भारत आय टी क्षेत्रात महासत्ता आहे ," असा एक भाबडा समज आपल्या देशात आहे .रोजगार निर्मिती साठी दुसरे काही ठोस जमत नसल्याने या दिवास्वप्नात जनतेला मग्न ठेवणे हे बेरकी राजकारण्यांच्या सोयीचे सुद्धा आहे . प्रत्यक्षात ९९ % भारतीय आय टी कम्पन्या या केवळ परदेशातील आय टी प्रकल्पांसाठी स्वस्त मनुष्यबळ पुरविण्याचे ठेकेदार आहेत . १९९० च्या दशकात  भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले नव्हते तरी  परदेशातील संगणकावर अवलंबुन असणाऱ्या हजारो उद्योगांनी Y२K  च्या भीतीने आपली दारे "जो मिळेल तो " या तत्वावर  ( भारता सारख्या स्वस्त मनुष्यबळ देणाऱ्या ,इंग्रजी बऱ्यापैकी माहित असलेल्या  देशांसाठी ) उघडली आणि आपल्याकडे ज्याला ज्याला  कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान होते त्यांना जराश्या प्रशिक्षणाने परदेशी जायची संधी मिळू लागली . डॉलर मध्ये पगार आणि परदेशी नोकरी याचे टिपिकल मध्यमवर्गीय आकर्षण यामुळे आय टी बद्दल एक प्रकारचे वलय निर्माण झाले आणि जो तो आय टी /कॉम्पुटर "इंजिनियरिंग" मध्ये येण्यासाठी पळू लागला . मुळात या सर्व प्रकारात "इंजिनियरिंग" काहीच नव्हते .आवश्यक होते ते कोडिंग चे ज्ञान .आणि कोडिंग तर कोणीही शिकू शकतो .

आजही काही सन्माननीय अपवाद बदलता कॉम्पुटर /माहिती तंत्रन्यान क्षेत्रात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम ( innovative ) उत्पादन याबाबतीत भारतीय लोकांची आणि कम्पन्यान्ची बोंबच दिसते . केवळ मायक्रोसॉफ्ट,गुगल अश्या कम्पन्याच्या प्रमुखपदी भारतीय मुळाची व्यक्ती (सत्या नाडेला /सुंदर पिचाई )  बसल्याने या वास्तवात तसूभरही फरक पडला नाहीये आणि नजीकच्या काळात पडण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत . याउलट जगातील आज सर्व आघाडीच्या आय टी प्रणाली /उत्पादने ही अमेरिकन (उदा : ऍप्पल /मायक्रोसॉफ्ट / ओरॅकल ई  ) अथवा युरोपियन ( उदा : एस ए  पी ) कम्पन्यांनी बनवलेली दिसतात आणि या कम्पन्याची उत्पादने /प्रणाली स्वस्तात "बसवून" द्यायचे काम आमचे आय टी "कामगार" करतात . म्हणजे हा "लेबर जॉब" झाला .आणि इतिहास साक्षी आहे की असे लेबर /कामगार जॉब्स स्वस्ताई कडून अधिक स्वस्ताई कडे आणि मग यांत्रिकीकरणा ( ऑटोमेशन ) कडे जातात .भारताच्या ३००० अभियांत्रिकी विद्यालयांमधून सुमारे १५ लाख इंजिनियर्स बाहेर पडतात दर वर्षी आणि यातील ३० % मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंजिनीयरची असेलच असे नाही ) मिळते . याचे कारण हेच !

पूर्वी लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले  होते....राजा का आजारी पडला ? घोडा का बसला ? आणि भाकरी का करपली ? या सगळ्याचे उत्तर होते एकच : " न फिरल्याने /फिरविल्याने " ..तसेच ..इंजिनियर बेकार का झाले ? अभियांत्रिकी महाविद्यालये गोत्यात का आली ? आणि भारतीय आय टी चा फुगा का फुटला ? या सर्व पप्रश्नांचे उत्तर सुद्धा एकच "नवीन शिकण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात न केल्याने " !

२.मग आज नक्की झालेय काय ?

भारतीय संगणक प्रशिक्षित मनुष्यबळ स्वस्त असल्याने गेली दोन दशके आपले आय टी  "कामगार" परदेशी लोकांना स्थानिकांपेक्षा सहज "परवडायचे  " .आपल्याकडे मुंबई ला जसे बिहार आणि यु पी मधले मजूर बांधकाम क्षेत्रात परवडतात तसे . पण हा काळ आपल्या देशाने फक्त "आय टी महासत्ता" म्हणून खोटी कौतुके करून घेण्यात फुकट घालवला.मागणी तसा पुरवठा म्हणून भारंभार इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आणि लाखो "अभियंते" ( ! ) या फॅक्ट्रीज मधून बाहेर पडू लागले .जो पर्यंत आय टी प्रोजेक्ट्स सुरु होते आणि मनुष्यबळ गरजेचे होते तो पर्यंत हा फुगा फुटला नाही.पण गेली ५ वर्षे हा या क्षेत्राचा संक्रमणाचा काळ ठरला .

पहिला फटका :  तंत्रज्ञान बदलले .

मशीन लर्निंग , इंटरनेट ऑफ थिंग्स ,आभासी बुद्धिमत्ता ( Artificial  Intelligence ) ,बिग डेटा ऍनालीटीक्स चे "सेल्फ सर्व्हिस" प्लॅटफॉर्मस आणि क्लाउड कॉम्पुटिंग इत्यादी नवीन गोष्टींनी तंत्रज्ञानाचे विश्व बदलून टाकले .आभासी बुद्धिमत्ता ,मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स ने आय टी मधले लो लेव्हल /रिपीटेटिव्ह म्हणजे टेस्टिंग /डिबगिंग /सिम्पल  प्रोग्रामिंग / सिम्पल कोड चेंजेस असे रोजगार सम्पवले.बिग डेटा आणि ऍनालीटीक्स चे प्लॅटफॉर्म्स आता अधिकाधिक सोपे होत असल्याने बिझनेस युजर्स स्वतः सेल्फ सर्व्हिस करून वापरू शकतात आणि त्याने "अनॅलिस्ट " चे जॉब्स कमी केले .म्हणजे पहिले एक्ससेल शीट्स च्या डोंगराखाली जे काम १० लोकांची टीम एक आठवडा करायची आणि बिझनेस लीडर्स ना समजेल असे रिपोर्ट्स आणि चार्ट्स तयार करून द्यायची ,तेच काम आता स्वतः बिझनेस युजर्स स्वतः च्या आय पॅड वर ५ मिनिट्स मध्ये करू शकतात . म्हणजे जरी बिग डेटा ऍनालीटीक्स ,डेटा सायन्स हे आजही जरी "हॉट " करियर ऑप्शन्स असले तरी त्या क्षेत्रात सुद्धा लो लेव्हल अथवा एंट्री लेव्हल नोकऱ्या कमी झाल्या आहेत .

पूर्वी अजून एक क्षेत्र आय टी  मध्ये भरपूर नोकऱ्या द्यायचे ,ते म्हणजे "हार्डवेअर ,नेटवर्क आणि सिस्टिम्स म्यानेजमेंट " .म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी मिळायची नाही त्यांना किमान हार्डवेअर म्यानेजमेंट अथवा नेटवर्क /  डेटा सेंटर म्यानेजमेंट अश्या नोकऱ्या मिळायच्या.आता क्लाउड कॉम्पुटिंग मुळे ते रोजगार सुद्धा कमी होत आहेत.कारण हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या कम्पनी ला स्वतः चे हार्डवेअर घेऊन आपल्या डेटा सेंटर मध्ये चालविण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कम्पन्यांनी जगभर सुरु केलेल्या क्लाउड डेटा सेंटर्स मध्ये आपली सॉफ्टवेअर्स चालविणे सोपे आणि किफायती झाले आहे .त्यामुळे या मॉडेल मध्ये हे सर्व हार्डवेअर आणि सिस्टीम म्यानेजमेंट चे जॉब्स ऍमेझॉन ,गुगल,आय बी एम ,मायक्रोसॉफ्ट अश्या तगड्या क्लाउड कम्पन्यांकडे शिफ्ट झाले आहेत.आणि तिकडेही ऑटोमेशन झाल्याने अक्खे १०००० सर्व्हर्स चे डेटा सेंटर फक्त  ३-४ माणसे आरामात चालवू शकतात .एका डेटा सेंटर मध्ये किमान १००० ते कमाल ५००० कम्पन्या आपले वर्कलोड चालवू शकतात .त्यामुळे हेच सर्व्हर्स जर प्रत्येक ग्राहकाने ( कम्पनीनें) आपलं स्वतः विकत घेतले असते आणि चालवले असते  ,तर किमान १००० ते कमाल १००००  लोकांना विकेंद्रित रोजगार मिळाला असता . म्हणजे किती रोजगार नवीन तंत्रज्ञानानाने खाऊन टाकले हे भयावह आहे .

आपल्या देशातून हजारो इंजिनियर्स फ्रेशर्स म्हणून कम्पनी जॉईन करायचे तेव्हा त्यांना अपेक्षित ट्रेनिंग द्यायला वेळ आणि पैसे लागत असल्याने ,वाट पहाण्यापेक्षा ,त्यांना कम्पन्या अश्या लो लेव्हल कामास जुंपायच्या आणि त्यावरही बॉडी शॉपिंग करून बक्कळ पैसे कमवायच्या .म्हणजे आपला बंडू आणि बबडी जायची अमेरिकेला "इंजिनियर" म्हणून पण करायची दिवसभर सॉफ्टवेअर  टेस्टिंग चे काम जे आता रोबो आणि आभासी बुद्धिमत्ता असलेली मशिन्स करू शकतात . मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन न झाल्याने भारतीय आय टी कम्पन्या आता डायनोसॉर झाल्या आहेत . आणि त्याहून कालबाहय झाली आहेत ती आपली अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांचे जुनाट  अभ्यासक्रम ! आज मुलांना आय टी मध्ये डिग्री घेऊन सुद्धा आहेत त्या नोकऱ्या सुद्धा मिळत नाहीत कारण त्यांनी ४ वर्षे शिकलेले ज्ञान टाकाऊ झालेले असते . जग आज रुबी /पायथन /डॉकर  कंटेनर्स / नोड जे एस /मोंगो डीबी /कलाऊडन्ट/बिग क्वेरी /अपाचे हाडुप /स्पार्क आणि API  लायब्ररी इत्यादी कन्सेप्ट्स वापरून प्रोग्रामिंग करत असताना आपल्या अभ्यासक्रमात अजूनही शिकविले काय जाते ? तर जावा आणि C ++ ! मी व्यवसायाचा भाग म्हणून काही इंजिनियरिंग महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी जातो तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो ,आणि ज्या पातळीवर तिकडे जे काही चालते आणि आज इंडस्ट्री ला काय हवे आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे .अर्थात काही कॉलेजेस मध्ये अपवादाने एखाद्या प्राध्यापकाच्या स्वतः च्या पुढाकारातून चांगले काही नवीन कोर्सेस सुरु झालेले आहेतही .पण ९० % कॉलेजेस अजूनही मागे आहेत .

दुसरा फटका : ग्लोबलायझेशन चा फुगा फुटला :

विसाव्या शतकाच्या अखेरीस असे म्हटले जाऊ लागले की इंटरनेट ,  आय टी आणि आऊटसोर्सिंग च्या व्यापक प्रसारामुळे जग जवळ आले आहे आणि यापुढे जग अधिकाधिक "ग्लोबल" बाजारपेठ होईल .थॉमस फ्रीडमन सारख्या प्रख्यात लेखकाने "वर्ल्ड इज फ्लॅट " सारखे बेस्टसेलर पुस्तक याच काळात लिहिले . पण आज परिस्थिती पहाता ,जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणी च्या राजवटी अधिकाधिक सत्तेवर येऊ लागल्या आहेत .त्यामुळे बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देणे म्हणजे अश्या राजवटी ज्या स्वप्नाळू राष्ट्रवाद आणि देशभक्ती च्या आभासी डोलाऱ्यावर उभ्या असतात त्यांना आवाहन देणे असे वाटू लागले आहे .आज जगभर विशेतः पाश्चात्य राष्ट्रात "बाहेरच्या" लोकांबद्दल तिरस्कार वाढतो आहे आणि "हे भारतीय आणि चिनी आले कमी पगारावर काम करायला आणि आपल्या पोटावर पाय द्यायला " अशी भावना वाढीस लागली आहे .अगदी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य कष्टकरी जनते विरुद्ध जसा विखार पसरवतात तसेच हे . त्यामुळे आज परदेशी कम्पन्यांवर त्यांनी  आपले आय टी प्रोजेक्ट्स भारतीय आय टी कम्पन्यांना देऊ नये असा दबाव वाढतो आहे .

परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वर्क व्हिसा चे नियम सुद्धा कडक झाल्याने  नाईलाजाने भारतीय आय टी कम्पन्यांना त्या त्या देशातील स्थानिक नागरिकांना नोकऱ्या द्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे आपल्या भारतीय "फॅक्टरी " मधून बी.ई .झालेल्या " इंजिनियर "कामगारांना कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे .

३.मग आता करायचे काय ?

कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते . आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त ! आय टी क्षेत्र बुडालेले नाही पण त्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे प्रकार आणि त्याला लागणारी कौशल्य आणि लागणारी माणसांची संख्या या गोष्टी बदलल्या आहेत . तसेच केवळ परदेशी जाण्याचे तिकीट म्हणून आय टी कडे पाहू नये .आज जगात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे . आपल्या देशाला प्रगती मध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे .त्यामुळे शेती ,लघु आणि मध्यम उद्योग ,पायाभूत क्षेत्र ,डिजिटल इंडिया आणि अश्या अनेक गोष्टींसाठी संगणकीकरण आणि आय टी सोल्युशन्स ची गरज लागणारच आहे . पण पूर्वीसारखे ऑन साईट मिळणारा  "इझी डॉलर मनी " आणि इकडे देशात त्याच वेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयामधला पगार या गोष्टी आता असणार नाहीत . थातुर मातुर खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मधून पाट्या टाकून इंजिनियर झालेल्या मुलांना नोकरी लागणे सोडाच पण साधे कोणी इंटरव्हू ला सुद्धा बोलावणार नाही .

एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांती ने जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार सुद्धा निर्माण केले ! फक्त ज्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले ते तगले .विसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या संगणकीकरणा मुळे आपले आयुष्य आमूलाग्र बदलले आणि परत काही जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार निर्माण सुद्धा केले .आय टी सोल्युशन्स मुळे कुठल्याही उद्योगाची  उत्पादकता आणि गुणात्मकता वाढते . म्हणजे बँकांचे संगणकीकरण झाल्याने काही लोकांच्या नोकऱ्या नक्की कमी झाल्या पण त्याच वेळी कोअर बँकिंग च्या नेटवर्क मुळे बँकाच्या शाखा सुद्धा अधिक सुरु करता आल्या आणि त्यामुळे त्या क्षेत्रात त्या प्रमाणात अधिक रोजगार निर्माण झाले . देशातील १९९१ च्या आर्थिक उदारीकरणांनंतर  तर वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशातील एक अक्खी पिढी आय टी क्षेत्रात घुसली ! म्हणजे कालानुरूप रोजगार नष्ट होतात आणि नवीन क्षेत्र उदयास येते .

शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आय टी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल ! म्हणजे जास्त बँका वाढल्या तर त्याला लागणाऱ्या संगणक प्रणाली वाढतील,पायाभूत क्षेत्र वाढले तर स्मार्ट सिटीज साठी आय टी लागेलच  ,जास्त विमानकम्पन्या सुरु झाल्या तर एअरपोर्ट आणि एअरलाईन क्षेत्रात आय टी ची जास्त गरज लागेल ,जास्त उत्पादन उद्योग सुरु झाले तर ERP सारख्या सॉफ्टवेअर्स ना मागणी वाढेल ,जास्त मीडिया कम्पनीज सुरु झाल्या तर त्यांना लागणारे VFX /Animation इत्यादी रोजगार निर्माण होतील ...वगैरे वगैरे...त्यामुळे या सर्व क्षेत्राला सुद्धा वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे ! मग आपल्या मुलाला अथवा मुलीला इंजिनियरिंग करायचेच असेल तर मेकॅनिकल /सिव्हिल/इलेक्ट्रिकल असे मूलभूत इंजिनियरिंग का करू नये ? बँकिंग/मीडिया मध्ये का त्याने करियर करू नये ? आय टी च करायचे तर चाकोरीबद्ध बी ई च्या डिग्री च्या मागे लागण्यापेक्षा  बेसिक ग्रॅज्युएशन करता करता साईड बाय साईड डेटा सायन्स /क्लाउड/मशीन लर्निंग अश्या नवीन क्षेत्रात स्पेशलाइज्ड कोर्सेस का करू नयेत ?सरकार मध्ये सुद्धा डिजिटल इंडिया मोहीम सुरु आहे मग आपल्या बबडी ने आय ए एस होऊन आय टी चा विधायक वापर करून सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घेण्याचे स्वप्न का पाहू नये ?

आणि नोकरीच का ..स्वतः चा स्टार्ट अप सुरु करण्याचे प्रयत्न सुद्धा करू नयेत ?

एव्हढे सगळे करियर ऑप्शन्स उपलब्ध असताना केवळ आय टी मध्ये नोकरी करून अमेरिकेला जाण्याचे टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्वप्न आपण का पहातोय ? मुलांना काय आवडते आणि त्यांना कशात गती आहे याचा विचार आपण कधी करणार ?

वाचा आणि विचार करा. आपली प्रतिक्रिया द्या
छगन शेटे LIC अभिकर्ता 9021374663
धन्यवाद