*जयंती विशेष*. छगन शेटे
'''''''''''’''''''''''''''''''''''''''''''''''
*भारत इस महान शाशक को मेरा सत सत प्रणाम*
*हमे इस महान सम्राट से प्रेरणा लेनी चाहिए उनकी अच्छाई को हमें अपने जीवन में उतारना चाहिये*
1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले.
2) ज्या सम्राट अशोकाचे " सत्यमेव जयते " हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .
3)ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.
4) ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.
5) ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले.
6) ज्या अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखते.
7) ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते.
8) ज्या सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान , भूतान ,बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते.
9) ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली.
10) ज्याने सुवर्णमय भारत निर्माण निर्माण केला.
11) ज्याच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 80 % होते.
12) ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. ( आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे.)
13) ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती.
14) ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्व धर्म बनला.
15)ज्याच्या शासन काळात मानव - प्राणी - पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता.
16) ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात.
17) तथागत बुद्धाच्या क्रान्ती नंतर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक निर्माण झालेत, आणि यांच्याच काळात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला,उजैनी सारखे 18 विश्व विद्यायलये-वसतिगृहासह निर्माण झाली त्यात एक एक विद्यालयात
18 -20 हजार विद्यार्थी शिकत होती,विदेशातील विद्यार्थी याच विश्व विद्यालयात शिकायला येत असे, त्या काळी *भारत रिटर्न म्हणत,आता फॉरेन रिटर्न म्हणतो* त्याच काळालाच सुवर्ण युग म्हणायचे....
*जहां डाल डाल पर सोनेकि चिडियां करती थी बसेरा!!*
👉त्या महान सम्राट अशोकाची जयंती भारतात का साजरी होत नाही ? या देशात राम जयंती, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती, परशुराम जयंती आणखी काय - काय साजरी होते. शासन काही काल्पनिक देवादिकांच्या जयंत्यांना सुट्या घोषीत करते .परंतू मौर्य शासकांचे तथा सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला म्हणजेच आम्हाला का पडावे? किमान बहूजन बांधवानी
सम्राट अशोकाची जयंती 4एप्रिल ला साजरी करावी.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य तथा सम्राट अशोकाची जयंती
" भारतीय राष्ट्रिय समाज महोत्सव " म्हणून आजपासून वैचारिक प्रबोधन करून साजरी करावी....
🙏🙏🙏
'''''''''''’''''''''''''''''''''''''''''''''''
*भारत इस महान शाशक को मेरा सत सत प्रणाम*
*हमे इस महान सम्राट से प्रेरणा लेनी चाहिए उनकी अच्छाई को हमें अपने जीवन में उतारना चाहिये*
1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले.
2) ज्या सम्राट अशोकाचे " सत्यमेव जयते " हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .
3)ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.
4) ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.
5) ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले.
6) ज्या अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखते.
7) ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते.
8) ज्या सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान , भूतान ,बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते.
9) ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली.
10) ज्याने सुवर्णमय भारत निर्माण निर्माण केला.
11) ज्याच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 80 % होते.
12) ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. ( आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे.)
13) ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती.
14) ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्व धर्म बनला.
15)ज्याच्या शासन काळात मानव - प्राणी - पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता.
16) ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात.
17) तथागत बुद्धाच्या क्रान्ती नंतर महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक निर्माण झालेत, आणि यांच्याच काळात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला,उजैनी सारखे 18 विश्व विद्यायलये-वसतिगृहासह निर्माण झाली त्यात एक एक विद्यालयात
18 -20 हजार विद्यार्थी शिकत होती,विदेशातील विद्यार्थी याच विश्व विद्यालयात शिकायला येत असे, त्या काळी *भारत रिटर्न म्हणत,आता फॉरेन रिटर्न म्हणतो* त्याच काळालाच सुवर्ण युग म्हणायचे....
*जहां डाल डाल पर सोनेकि चिडियां करती थी बसेरा!!*
👉त्या महान सम्राट अशोकाची जयंती भारतात का साजरी होत नाही ? या देशात राम जयंती, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती, परशुराम जयंती आणखी काय - काय साजरी होते. शासन काही काल्पनिक देवादिकांच्या जयंत्यांना सुट्या घोषीत करते .परंतू मौर्य शासकांचे तथा सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला म्हणजेच आम्हाला का पडावे? किमान बहूजन बांधवानी
सम्राट अशोकाची जयंती 4एप्रिल ला साजरी करावी.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य तथा सम्राट अशोकाची जयंती
" भारतीय राष्ट्रिय समाज महोत्सव " म्हणून आजपासून वैचारिक प्रबोधन करून साजरी करावी....
🙏🙏🙏
No comments:
Post a Comment