Sunday, 30 April 2017

भारतातील सत्य



         🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
     ✍ *कोई आपके लिए रूपये*
               *खर्च करेगा तो कोई*
                *समय खर्च करेगा,*
             *समय खर्च करने वाले*
         *व्यक्ति को हमेशा अधिक*
              *महत्व और सम्मान*
                 *देना क्योंकि...*
           *वह आपके पीछे अपने*
           *जीवन के वो पल खर्च*
          *कर रहा है जो उसे कभी*
             *वापिस नही मिलेंगे !!*

          🌺🌿 *सुप्रभात* 🌿🌺
[30/04, 11:45 a.m.] Raju kannake 1: *भारतातल्या Insurance बद्दलचे दुर्दैवी सत्य*

नक्की वाचा, Insurance चे महत्त्व

1. आपण मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी *सोने* खरेदी करू शकतो...पण *विमा* खरेदी करायला वेळ नाही.

2. आपण...एखादा विमा एजंट येताना पाहिला की, रस्ता बदलतो...पण त्याच्याकडून *विम्या* चे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत

3. आपल्या देशातील 130 कोटी जनतेतून *20 कोटी* जनतेनेच विमा घेतला आहे.

4. आपल्या 10हजार च्या Mobile च्या सुरक्षितेसाठी आपण Screenguard घेऊ शकतो...पण आपल्या जीवनासाठी *विमा* नाही...जे की 10 करोड पेक्षा ही बहूमुल्य आहे...

5. आपण आपल्या मुलीचं लग्न एका अनोळखी व्यक्तीशी पण जास्त माहिती शिवाय ही करून देतो...पण एका ओळखीच्या माणसाकडून विम्या चे महत्व ही जाणून घेण्यास टाळाटाळ करतो...

6. आपण *भगवद् गीता* की *कुराण* श्रेष्ठ ह्याच्यातच अडून राहीलोत...पण सत्य तर *मृत्यू* आहे

7. आपण आपल्या 100 रू च्या *चपले* साठी 5 रू देऊन ती स्टँड मध्ये ठेऊ शकतो...पण आपल्या लाखमोलाच्या आयुष्यासाठी रोज *50 रू* ह्या प्रमाणे विम्यात Invest नाही करू शकत...
*आपल्या आयुष्याची किंमत चपले एवढी पण नाही का?*

8. आपण भोंदू बाबांवर विश्वास ठेवतो...जे *Magic* दाखवतात...पण विमा एजंटवर विश्वास ठेवत नाहीत...जो *Logic* ने विम्याचे महत्व सांगतो...

9. आपण Govt कामगारांना आयुष्यभर पेन्शन मिळतो म्हणून हाय खात बसतो...पण स्वतः मात्र *Pension Plan* घेत नाही...

10. जगातील रोज 10 हजार लोक...आदल्या रात्री झोपतात ते सकाळचा सुर्य कायमचा पाहत नाहीत...झोपेतच निघून जातात... लक्षात असू द्या...  *Fire Engine* च Alarm वाजवत येत...   *मृत्यु* alarm वाजवत येत नाही...

11. आपण घर सतत उजळत राहण्यासाठी *Invertor* घेऊ शकतो...पण आपल्या कुटूंबाचा खरा दिवा आपण असतो... आपण स्वतः उजळत राहण्यासाठी विमा घेत नाही.... आपल्या नंतर आपल्या कुटूंबाच काय होईल ह्याचा जराही विचार करत नाही...एवढे मुर्ख कसे राहतो आपण...

13. तुम्हाला तुमच्या Debit Card, Credit Card चा Balance माहीत असतो...पण कधी विचार केलात... तुमच्या *Life Card* चे Balance किती आहे...

*विचार करा नक्की*.    छगन शेटे LIC अभिकर्ता

Planning For Retirement


Friday, 28 April 2017

देशी ईलाज

*..."अपने घुटने कभी मत बदलिये"...*

                   *डॉ. राहुल जैन*
         *Naturopathy & Acupressure*                        
            *Jaipur 09460555101*
*____________________________________*

 50 साल के बाद धीरे धीरे शरीर के जोडो़ मे से लुब्रीकेन्टस एवं कैल्शियम बनना कम हो जाता है जिसके कारण जोड़ो का दर्द, गैप, कैल्शियम की कमी, वगैरह प्रोब्लेम्स सामने आती है, जिसके चलते आधुनिक चिकित्सा आपको जोइन्ट रिप्लेस करने की सलाह देते है..!

किंतु क्या आपको पता है जो चीज कुदरत ने हमे दी है वो आधुनिक विज्ञान नही बना सकता आप कृत्रिम जोइन्ट फिट करवा कर थोडे समय २-४ साल तक तो ठीक हो सकते है..!

 लेकिन बाद मे आपको बहुत ही तकलीफ होगी, जोइन्ट रिप्लेसमेंट का सटीक इलाज आज मैं आपको बता रहा हूँ वो आप नोट कर लीजिये, आैर हाँ ऐसे हजारो जरुरत मंद लोगों तक पहुंचाए जो रिप्लेसमेंट के लाखों रुपये खचॅ करने मे असमर्थ है..!

*बबूल* (देशी कीकर) नामके वृक्ष को आपने जरुर देखा होगा यह भारत में हर जगह बिना लगाये ही अपने आप ऊग जाता है । अगर यह बबूल नाम का वृक्ष अमेरिका या विदेशों  में इतनी मात्रा मे होता तो आज वही लोग इसकी दवाई बनाकर हमसे हजारो रुपये लुटते लेकिन भारत के लोगों को जो चीज़  मुफ्त में मिलती है उसकी कोई कदर नही है..!

*प्रयोग इस प्रकार करना है----*

 *बबूल* के पेड़ पर जो *फली* लगती है उसको तोड़कर लाएँ  उसको सुखाकर पाउडर बनालें..!

आैर *सुबह १ चम्मच* की मात्रा में गुनगुने पानी से खाने के बाद केवल 2-3 महीने सेवन करने से आपके घुटने का दर्द बिल्कुल ठीक हो जायेगा.आपको घुटने बदलने की जरुरत नहीं पड़ेगी..!

इस मैसेज को हर एक भारतीय एवं हर एक घुटने के दर्द से पीड़ित व्यक्ति तक पहुँचाए..!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना



१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा.
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.
६९. मुक्तपणे जोरात हसा.
७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.
७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा.
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा.
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या.
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा.
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा.
८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.
८६. आरामदायी पादत्राणे वापरा.
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.
८८. मुक्तपणे व आनंदाने गा.
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.


What is Success?

*At the age of 4 years ...* *Success is.....*
That you do not urinate in your pants,

*At the age of 8 years ...* *Success is.....*
To know the way back home.

*At the age of 12 years,* *success is........*
To have friends.

*At the age of 18 years,* *success is.......*
To get a driver's license.

*At the age of 23 years,* *success is.......*
To graduate from a university.

*At the age of 25 years,* *success is........*
To get a job

*At the age of 30 years,* *success is........*
To be a family Man.

*At the age of 35 years,* *success is........*
To make money.

*At the age of 45 years,* *success is.......*
To maintain the appearance of a young man.

*At the age of 50 years,* *success is.......*
To provide good education for your children.

*At the age of 55 years,* *success is...*
To still be able to perform your duties well.

*At the age of 60 years,* *success......*
To still be able to keep driving license

*At the age of 65 years,* *success is.......*
To live without disease.

*At the age of 70 years,* *success is........*
To not be a burden on any one.

*At the age of 75 years,* *success is........*
To have old friends.

*At the age of 80 years,* *success is.......*
To know the way back home.

*At the age of 85 years,* *success is.......*
That not to urinate in your pants again.

one of the best messages I have ever read.

Life is a cycle
*इंग्रजांना वाईट का म्हणून बोलावे ??*

🚩अर्धवट इतिहास माहिती असणारे लोक इंग्रजांना खूप वाईट म्हणतात व त्यांना अतिशय घाणेरडे शिव्या शाप देतात. परंतु आपल्या ओबीसी समाजात जन्मलेले *महान क्रांतिकारक महात्मा फुले* यांनी सांगितले होते कि, ओबीसी(शुद्र) व अतिशूद्र लोकांसाठी इंग्रज भगवान बनून आलेले आहेत... ते जो पर्यंत आपल्या देशात  आहेत  तोपर्यंत आपण सुरक्षित  आहोत, तेव्हा जास्त प्रमाणत शिक्षण घ्या.
याच अर्थ असा कि SC/ST/OBC/Minority  यांचे खरे दुश्मन इंग्रज नाहीत तर मनुवादी आहेत.  ज्यांनी ह्या लोकांना हजारो वर्ष सत्ता, सम्पती, सन्मान यापासून दूर ठेवून शोषण केले आहे. अतिशुद्राना यांच्या धार्मिक गुलामी पासून मुक्ती पाहिजे असेल तर बामन वादाने थोपविलेल्या अनिष्ठ  रूढी, परंपरा याची चीकीस्ता करून त्या  नाकारणे  योग्य  ठरेल.

आम्ही  या ठिकाणी माहिती  देत  आहोत जरूर वाचा कि इंग्रजांनी किती  कर्मकांड व पाखंड यावर बंदी घालण्यात यश मिळवले. प्रथा-परंपरा ह्या माणसाला जनावर प्रमाणे वागणूक देत होते त्यांचे प्राण घेत होते हे इंग्रजांना मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटत नव्हते...!

जरूर लक्ष पूर्वक वाचा :

१) *रथयात्रा :* जगन्नाथ पुरी मध्ये तीन वर्षातून एकदा हि रथयात्रा काढली जाते, स्वर्ग पाहण्याच्या नादात किती लोक त्या रथाच्या चाकाखाली येवून  मरत होते,  हे कायदा बनवून बंद केले ।

२) *काशीकर बट :* काशी धाम मध्ये ईश्वर प्राप्ति करण्यासाठी  विश्वेश्वर मंदिर जवळ तलावात उडी मारून लोक मरण पत्करत होते, हे बंद कण्यात आले ।

३) *चरक पूजा :* काली मातेचे  मोक्षाभिलाषी उपासक पाटीच्या  कण्यात लोखंडाचा हुक अडकवून व वरती लटकवून  चर्खी मध्ये जोरजोरात फिरवले जात होते जोपर्यंत त्याचे प्राण जात नव्हते हे पाखंड  1863 कायदा बनवून बंद केले  ।

४) *गंगा प्रवाह :* जास्त  वेळ होऊनही मुल होत नाही म्हणून गंगा नदीला नवस बोलणे व पहिले झालेले निष्पाप मुल त्या गंगा नदीत सोडून  देणे, किती निर्दयी व कठोर काम हे, 1835 मध्ये कायदा बनवून बंद केले ।


५)  *नरमेध यज्ञ :* ऋग्वेदाचा आधार  घेवून अनाथ किंवा निर्दयी मुलांना यज्ञ मध्ये बळी द्यायची भयानक व अघोरी प्रथा  1845 मध्ये  एक्ट 21 बनवून बंद केले  ।

५) *महाप्रस्थान :* पाणी मध्ये  जलसमाधी घेणे किंवा स्वतःला अग्नी मध्ये उडी घेवून ईश्वर प्राप्तीच्या इच्छिणे आपले जीवन संपवून टाकणे हि प्रथा कायदा  बनवून बंद केली  ।

७)  *तुषानल :* कोणत्याही पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी लाकडी भुसा किंवा गवताच्या आगीत जाळून भस्म होणे या प्रथेला कायदा बनवून बंद केले ।

८)  *हरिबोल :* हि परंपरा बंगाल मध्ये प्रचलित होती.  मरणासन्न व्यक्तिला लाथाबुक्यांनी मारणे  व हरीबोल च्या घोषणा देणे, जो पर्यंत तो माणूस मरत नाही तो पर्यंत मारणे, जर तो माणूस मेला नाहीच  तर त्याला तेथच तडफडत  सोडून येत होते अशा माणसाला पुन्हा घरात घेत नसत 1831 मध्य कायदा बनवून हि परंपरा बंद केली.. ।

९)  *नरबळी :* आपल्या इच्छाप्राप्ती साठी आल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मानवाची सरळ बळी देण्यात येत असे, हि भयानक प्रथा इंग्रजांनी बंद केली. परंतु काही ठिकाणी आजही हि प्रथा  जिवंत आहे. “बळी” मात्र बदलला आहे ।

१०)  *सतीदाह :* पती मेल्या नंतर पेटत्या प्रेतावर पत्नीने उडी घेणे व “सती” जाणे हि भयानक परंपरा   1841 मध्ये इंग्रजांनी बंद केली  ।

११)  *कन्यावध :* उडीसा व राजपूताना मध्ये  कुलीन क्षत्रिय कन्या जन्म घेताच मारून टाकत होते कारण त्यांना भीती वाटत होती कि पुढे सासरा किंवा मेव्हणा बनावे लागेल,  हि परंपरा 1870 मध्ये कायदा बनवून बंद केली ।

१२ )  *भृगुत्पन्न :* हि प्रथा  गिरनार व सतपुडा येथे  प्रचलित होती, माता  नवस करायची कि, हे महादेव..! मला झालेली पाहिलं संतान मी तुला अर्पण करेन, यानुसार पुढे नवीन युवक डोंगरावरून उडी मारून आपला जीव देत असत हि प्रथा कायदा बनवून बंद केली.

ह्या परंपरा ब्राह्मणी धर्मानुसार बनविलेल्या होत्या, त्या इंग्रजांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून बंद केल्या विचार करायला हवा कि  एवढा अत्याचार  आपले लोक सहन का करीत होते...काय होती हि गुलामी ??
कधी विसरणार तर नाही ना आम्ही ??
देशातील रेल्वे, विमान, मोठ-मोठी प्रकल्प, हे त्यांच्याच काळात आले आहेत..
ओबीसी जागा हो....प्रबोधनाचा धागा हो

✅मंदिर मस्जिद नको.. स्कूल पाहिजे  !
✅प्रथा-परंपरा नको.. अधिकार पाहिजे !!
_________________________________

साडेतीन मिनिटे

*साडेतीन मिनिटे*

डॉक्टरांनी सांगितलेले -
ज्यांना अगदी  सकाळी अथवा रात्री झोपेत असताना  लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना -

प्रत्येकाने  अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती  रात्रीच मृत्यू पावल्या. अशा व्यक्तींच्या बाबतीत आपणास नेहमी ऐकायला येते की कालच तर मी त्याच्याशी बोललो,  हा असा अचानक कसा वारला  ? याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री बाथरूमला जायला उठता तेव्हा तुम्ही ताबडतोब जाता.  आपण जेव्हा एकदम उभे राहतो तेव्हा मेंदुला रक्त पुरवठा होत नाही. ही साडेतीन मिनिटे अतिशय महत्त्वाची का असतात  ? मध्यरात्री जेव्हा तुम्ही त्वरित  लघवी करण्यासाठी जागे होता तेंव्हा तुमचा ई.सी.जी. चा पॅटर्न बदलू शकतो. कारण एकदम उभे राहिल्याने मेंदूत रक्त पोचत  नाही व त्यामुळे ह्रदयक्रिया बंद पडते. साडेतीन मिनिटाचा सराव हा यावर उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे

1) झोपेतून उठतेवेळी पहिला अर्धा मिनिट गादीवर पडून राहा

2) पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा

3) त्यानंतर पुढील अडीच मिनिटे गादीच्या काठावर बसून दोन्ही पाय खाली सोडा.

साडेतीन मिनिटानंतर तुमचा मेंदू रक्तावीना राहणार नाही व ह्रुदय क्रिया बंद पडणार नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची संख्या देखील कमी होईल.

आपल्या परिचयातील स्नेहीजनांना या उपायाने लाभ व्हावा म्हणुन हा संदेश अधिकाधिक प्रसारित करा.
🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹
        आपला हितचिंतक

Health Insurance


Jeevan Bima


Thursday, 27 April 2017

☘फक्त देशी झाडे लावा.☘

❗परदेशी झाडे पर्यावरणास घातक ❗।

👉आजकाल बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
👉परदेशी झाडांवर कधीही पक्षी🕊🕊 बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )
👉परदेशी झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव ❗❗
👉मुळ अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या  आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
👉फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .
👉शहरातील ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
👉इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )
🍃वड,पिंपळ,पळस ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
🍃देशी झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य  आयुर्वेदीक उपयोग आहेत .
त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती .🙏🍃🍃
☘हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल
  छगन शेटे  LIC अभिकर्ता



Wednesday, 26 April 2017



Bharat ki jankari

क्या आप जानते हैं कि हमारे देश व शहरों के असली नाम क्या थे ?

१. इंडिया  का असली नाम - आर्यावर्त्त !भारत
२. कानपुर का असली नाम - कान्हापुर !
३. दिल्ली का असली नाम - इन्द्रप्रस्थ !
४. हैदराबाद का असली नाम - भाग्यनगर !
५. इलाहाबाद का असली नाम - प्रयाग !
६. औरंगाबाद का असली नाम - संभाजी नगर !
७. भोपाल का असली नाम - भोजपाल !
८. लखनऊ का असली नाम - लक्ष्मणपुरी !
९. अहमदाबाद का असली नाम -  कर्णावती !
१०. फैजाबाद का असली नाम - अवध !
११. अलीगढ़ का असली नाम - हरिगढ़ !
१२. मिराज का असली नाम - शिव प्रदेश !
१३. मुजफ्फरनगर का असली नाम - लक्ष्मी नगर !
१४. शामली का असली नाम - श्यामली !
१५. रोहतक का असली नाम - रोहितासपुर !
१६. पोरबंदर का असली नाम - सुदामापुरी !
१७. पटना का असली नाम - पाटलीपुत्र !
१८. नांदेड का असली नाम - नंदीग्राम !
१९. आजमगढ का असली नाम - आर्यगढ़ !
२०. अजमेर का असली नाम - अजयमेरु !
२१. उज्जैन का असली नाम - अवंतिका !
२२. जमशेदपुर का असली नाम काली माटी !
२३. विशाखापट्टनम का असली नाम - विजात्रापश्म !
२४. गुवाहटी का असली नाम - गौहाटी !
२५. सुल्तानगँज का असली नाम - चम्पानगरी !
२६. बुरहानपुर का असली नाम -  ब्रह्मपुर !
२७. इंदौर का असली नाम - इंदुर !
२८. नशरुलागंज का असली नाम - भीरुंदा !
२९. सोनीपत का असली नाम - स्वर्णप्रस्थ !
३०. पानीपत का असली नाम - पर्णप्रस्थ !
३१.बागपत का असली नाम - बागप्रस्थ !
३२. उसामानाबाद का असली नाम - धाराशिव (महाराष्ट्र में) !
३३. देवरिया का असली नाम - देवपुरी ! (उत्तर प्रदेश में)
३४. सुल्तानपुर का असली नाम - कुशभवनपुर
३५. लखीमपुर का असली नाम - लक्ष्मीपुर ! (उत्तर प्रदेश में)

ये सभी नाम मुगलों, अंग्रेजों,  ने बदले हैं ।
आज फिर से इन्हें अपने वास्तविक नामो में लाने कीे कोशिश के लिए इस मैसेज को अधिक से अधिक शेयर करें ।
वन्दे मातरंम्-जय हिन्द...

Tuesday, 25 April 2017



एल.आय.सी. ची नविन योजना :
(केवळ पुरुषांसाठी)
*दि.24.4.2017 पासून....*

*जीवन स्तंभ - 843*
🌺🌸🍀🌷

🔮 किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
🔮 कमाल वय - 55 वर्ष (NBD).
🔮 पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
🔮 कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
🔮 किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
🔮 कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
(विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
🔮 सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
🔮 कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
🔮 सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).

एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.

*ही योजना -*
🥇शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
🥈 नफ़ा अथवा बोनस सह.
🥉 रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.

*थोडक्यात महत्वाचे :*
⛱ केवळ पुरुषांसाठी.
⛱ आधार कार्ड आवश्यक.
⛱ स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
⛱ विना मेडिकल.
⛱ जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख

*परिपक्वता लाभ :*
मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)

*मृत्यु हित लाभ:*
🎪 पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
🎪 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
🎪 अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.

*ऑटो कवर :*
⛱ किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
⛱ किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.

अतिशय सुंदर योजना पुरुषांसाठी...

चला तर...
आजच माहिती दया ह्या योजनेची तुमच्या सर्व संभाव्य ग्राहकांना...
💃💃💃💃💃💃💃💃💃
एल.आय.सी. ची नविन योजना :
(केवळ स्त्रियांसाठी)
💃💃💃💃💃💃💃💃💃💃

*दि.24.4.2017 पासून....*

*"आधार-शिला" - 844*
🌺🌸🍀🌷

🔮 किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
🔮 कमाल वय - 55 वर्ष (NBD).
🔮 पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
🔮 कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
🔮 किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
🔮 कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
(विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
🔮 सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
🔮 कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
🔮 सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).

एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.

*ही योजना -*
🥇शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
🥈 नफ़ा अथवा बोनस सह.
🥉 रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.

*थोडक्यात महत्वाचे :*
⛱ केवळ स्त्रियांसाठी.
⛱ आधार कार्ड आवश्यक.
⛱ स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
⛱ विना मेडिकल.
⛱ जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख

*परिपक्वता लाभ :*
मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)

*मृत्यु हित लाभ:*
🎪 पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
🎪 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
🎪 अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.

*ऑटो कवर :*
⛱ किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
⛱ किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.

अतिशय सुंदर योजना स्त्रियांसाठी...
💃💃💃💃💃💃💃💃💃💃

चला तर...
आजच माहिती दया ह्या योजनेची तुमच्या सर्व संभाव्य ग्राहकांना...

धन्यवाद...

LIC की नई पेशकश


आदिवासी कौन

*💎जानिए आदिवासी कौन💎*
    (आवश्य वाचा व विचार करा)
         Forwarded Post

          आदिवासी कौन है
        =============

_आदिवासी कोई जाति या कोई धर्म नहीं है. आदिवासी उन जातियों का समूह है जो भारत में अनादि काल से निवास कर रहे हैं, जैसे - मुंडा, गरासिया, भील , भिलाला, गोंड, हल्बा, कंवर, कोकणी, अंध, ठाकर, पारधी, महादेव कोली, इत्यादि आदिम जाति के समूह को "आदिवासी" कहा जाता है._

आदिवासी क्या है -
----------------------------------------------
_आदिवासी शब्द आदि + वासी दो शब्दो का बना है जिसका अर्थ अनादि काल से भौगोलिक स्थान पे वास करने वाला व्यक्ति, समूदाय, मूलवासी/ आदिवासी ऐसा होता है_

_आज आदिवासीयों के कई नाम है जो लोगो नें केवल अपने राजनैतिक फायदों के लिये दिये है, जैसे की वनवासी, वनबंघु, जंगली, मूलनिवासी, गिरीजन, बर्बर, एबोरिजनल, जनजाति है._

_आदिवासीयों का संविघानिक नाम- "अनुसुचित जनजाति (Schedule Tribe - ST)" है._


_आज हम आदिवासी का प्रतिबिंबित दृश्यचोर, लूटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा मनुष्य की तरह लेते है. क्योंकि TV_मिडीया_ चेनलों और फिल्मों मे हमें ऐसे ही *जान बुझकर* दर्शाया जाता है._

_आज कुछ लोग अपने आदिवासी होने की पहचान छुपाते हैं और वो "कुछ" लोग शहर मे पढाई एवं नौकरी कर रहे व्यक्ति हैं - क्योकि उनकी मानसिकता में आदिवासी चोर, लूंटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा, अँधश्रद्दा में माननें वाला इंसान होता है_

_सही मे आदिवासी "कुदरती इंसान" है जिसका महत्व युनो (UNO) ने दिया है. क्योंकि आदिवासी "प्रकृति रक्षक" और L.R.R. 1972 की P.No. 419 में आदिवासीयो का उल्लेख *"नेचुरल कम्युनिटी"* के नाम से किया गया है. हमें गर्व होना चाहिये की हम एक आदिवासी हैं._

     *हम भारत के आदिवासी*
*भारत देश के असली मालिक हैं.*

_आदिवासी का उल्लेख रामायण, महाभारत, बाइबल, कुरान में भी है अत: ये दस्तावेजी साबित भी हो गया है की आदिवासी A/C Ante Christ (इसु ख्रिस्त) पहले का *Nonjudicial* "कुदरती समूदाय" है_

_आज भारत में तकरिंबन १४-१५ करोंड आदिवासी हैं, जो अलग-अलग भौगोलिक स्थान में अपनी अलग-अलग रिती रिवाज, परम्परा, सामाजिक व्यवस्था, भाषा बोली, संस्कृति के साथ जी रहे हैं_

           *आदिवासी धर्म पूर्वी हैं*
*आदिवासी ए/सी (Ante Christ) है!*

_आदिवासीयों का इतिहास में अति महत्वपूर्ण भाग रहा है, और आदिवासीयों की गणना एक "कुदरती" "सच्चे" "व्यवहारिक" और "लड़ायक" कोंम में होती है_
–––––––––––––––––––
_हमें गर्व है की हम एक आदिवासी हैं, कुछ लोग शर्माते हैं, खुद को आदिवासी कहनें से, और शर्मानें वालें ज्यादातर लोग वो हैं जो आदिवासी समाज के नाम पर आरक्षण का फायदा लेकर शहरों में सरकारी पदो पें फर्ज बजा रहे हैं और जो आदिवासी युवा पढाई के लियें शहरो में गये हैं, वो खुद को “आदिवासी” कहनें मे शर्माते हैं क्योकि वो दूसरी संस्कृति / रिती -रिवाज को “आदिवासी सभ्यता” सें बड़ा मानते है और आदिवासी को अधनंगा,चोर-लूटेरा, जंगली,अनपढ़, गंवार होने की कल्पना करते है, जब पढ़ाई, नौकरी, चुनाव या कहीं पर भी फार्म भरने के लिए सर्टिफिकेट बनाते हैं, तो उस समय कुछ याद नही आता है उस समय तो केवल अपना फायदा लेने लिए काम निकालना था, अपना काम होने के बाद समाज जाए भाड़ में ऐसा बोलकर निकल जाता है, जरूरत पड़ने पर फिर से समाज के आसपास घूमता / मंडराता है, औऱ सबसे ज्यादा ऐसे लोग ही समाज को बर्बाद किए हैं !_
–––––––––––––––––––
_जबतक हमारें लोग अपनी आदिवासी सस्कृति,व्यवहार और सभ्यता को नहीं जानेंगे तबतक वो खुद को आदिवासी कहनें सें शर्मायेंगे।_
–––––––––––––––––––
_आदिवासी जीवन दर्शन ,आदिवासी संस्कृति, सभ्यता ,सामाजिक व्यवस्था और व्यवहार सभी धर्मो सें बढ़कर है पहले खुद को समझो बाद में अपनें आदिवासी होने पे गर्व करो, जबतक आप आदिवासी क्या है यें समझोगें ही नही तबतक आप अपनें आप पें “गर्व” नही कर सकोगे, क्योंकि आपकी नजर में आदिवासी का अर्थ जैसे फिल्मों में दिखाते हैं वैसा हिप-हिप-हुर्रे, झींगालाला हो हो, झींगालाला हो हो, अधनंगे, चोर-लूटेरे, जंगली, गंवार, अनपढ़ ,बैल को खाने वाला ,इँसान को खाने वाला ही दिखता है,_
–––––––––––––––––––

मैं खुदको आदिवासी होने पे गर्व करता हूँ क्योकि…..

_१ > हम इस देश के मालिक हैं और सदियों से इस देश में निवास करते आ रहे हैं, आदिवासी का अर्थ ही किसी भौगोलिक स्थान पे अनादि काल से निवास करना है और मैं वो आदिवासी हूँ जो मेरे पूर्वज भारत में सदियों से रह रहे हैं ,भारत देश के हम मालिक हैं !_

_२ > UNO नें किसी धर्म या जाति विषेश को छोड के सिर्फ आदिवासीयों के विकास एवं रक्षा कें लियें ९ अगस्त (9 Auguest) “विश्व आदिवासी दिवस (World Aboriginal Day)” जाहिर किया है!_

_३ >आदिवासी समाज में स्त्री (महिला) की इज्जत की जाती है,और उसें पुरुष कें बराबर का हक दिया जाता है!_

_४ > आदिवासी व्यवहार प्रेम का व्यवहार है, यहाँ किसी कें खानें-पीनें, दूध आदि कुदरती संपत्ति के पैसे (Charge) नही है!_

_५ > क्षत्रिय अगर खुद के राज- रज़वाडो पे गर्व करतें हैं तो इसकी वज़ह सिर्फ और सिर्फ आदिवासी है, अगर आदिवासी जंगलों में मुगल एवं दूसरें दूश्मनो के हमलें का जवाब नही देता तो आज क्षत्रियो का नामोनिशान नही होता, और आज भी गुजरात और राजस्थान के राष्ट्रचिन्ह में एक और क्षत्रिय तो दूसरी ओर भील है,_

_६ > आदिवासी ने आजतक किसी की गुलामी नहीं की और वो जितना सहनशील होता है उतना ही खुंखाऱ होता है!_

_७ > आदिवासी रिती-रिवाज एक दूसरें की सहायता के लियें बने हुवें है और कभी किसी आदिवासी कें माता-पिता किसी वृद्दाश्रम में नही दिखेंगे क्योकि आदिवासीयों के लियें माता-पिता सर्जनहार है। मुझे गर्व है की में आदिवासी हूँ!_

_८ > एकलव्य जैसा वीर स्वयंगुरु आदिवासी है_

_९ >हमें गर्व है कि- बिरसा मुंडा, टांट्या भील, गुंडाधुर, जैसे कई ऐसे क्रांतिकारियो पर।_

_हर शिक्षित आदिवासी जागो औऱ हमारे समाज को बचाने एवं बढ़ाने में अपना योगदान दो!जिस समाज ने आपको बढ़ाया हैं ,उसका कर्ज अदा करो।_

_जय आदिवासी -  जय प्रकृती_
✅हार्ट अटॅक..???

घाबरू नका..!!!



सहज सुलभ उपाय...!


99 टक्के  ब्लॉकेजेसना
 काढून टाकणारे
पिंपळाचे पान...💚



15 पिंपळाची पाने
जी  गुलाबी  नसावीत,
 पण हिरवी,
कोवळी,
चांगली वाढलेली असावीत...

प्रत्येक पानांचे
 वरचे टोक
 व
 खालचा जाड देठ
पानाचा थोडाश्या भागासकट
 कापून टाका,

मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.

एका भांड्यात
ही पाने

एक ग्लास पाणी घालून
 मंद आचेवर उकळत ठेवा.

जेव्हा पाणी (1/3)
एक त्रितीयांश उरेल
तेव्हा
उकळवणे बंद करा
 व
गाळून घ्या...

नंतर थंड जागी ठेवा.

झाले आपले औषध तयार...!
 ☕...☕...☕


हा काढा
'तीन भागात'
प्रत्येक तीन तासांनी
 सकाळपासून घ्यावयाचा आहे.



💔हार्ट अटॅक नंतर
लागोपाठ पंधरा दिवस
अशा प्रकारे
पिंपळकाढा घेतल्याने
 ह्रदय पुनः स्वस्थ होते💝
 व
पुन्हा हा दौरा पडण्याची
 शक्यता राहात नाही...

ह्रदय विकारी व्यक्तींनी
 ह्या ईलाजाचा प्रयोग
अवश्य करून पहावा..

 यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!


💚पिंपळाच्या पानात
ह्रदयाला शक्ति
आणि
शांती देण्याची
अदभूत क्षमता आहे..!


💚ह्या पिंपळकाढ्याचे
 तीन डोस
 सकाळी 8.00वा.,
 11.00वा.,

 2.00वा.
म्हणजे दर तीन तासांनी
 घ्यावयाचे आहेत....

💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये.

 हलका,
पाचक नाश्ता
किंवा
 आहार केल्यानंतरच
 काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.


💜सदरच्या
 पंधरा दिवसांत
 तळलेले पदार्थ,
भात व्यर्ज आहेत...

तसेच
मांस,
अंडी,
दारु,
धुम्रपान
पूर्णतः बंद करावीत...

 मीठ

तेलकट पदार्थ
सेवन करू नये...


💖डाळींब,
पपई,
आवळा,
लसूण,
मेथी,
सफरचंद,
 मोसंबी,
रात्री भिजवलेले काळे चणे,
 गुगूळ,
मनुका,
दही,
ताक इ. घ्यावे...



"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"


🙏
भगवंताने
पिंपळाचे पान
💚
ह्रदयाच्या आकाराचे
कां बनविले आहे..?
💝💝💝💝💝
       💝💝💝💝💝
              💝💝💝💝💝


हे आर्टीकल
आपल्या पर्यंत
 डॉ.उदय  सोनवणे  (मुंबई )
 यांनी पाठवले आहे..!!!
🌴  आरोग्य वार्ता🌴

 "पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..
🌴🍃🌴🍃 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेnल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअ
र करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी
- डॉ.  उदय  सोनवणे  (मुंबई )  कोणाच तरी जीव वाचेल माहितीची शहानिशा करावी

Monday, 24 April 2017

हेल्थ


ब्रँडेड औषधांच्या नावाखाली डॉक्टर लुटतात, असं ज्यांना वाटतं, त्यांनी हॉटेलात गेल्यावर मिनरल वॉटर ऐवजी नळाचं पाणीच् मागावं..
किंवा जर ड्रिंक्स घेत असाल तर ब्रँडेड दारूऐवजी 'देशी दारू' प्यावी.. दोन्हीत एकच molecule असतो.. दोन्हीही 42.8%v/v  Ethyl alcohol च् आहेत.. मग उगीच कशाला महाग महाग दारू पिऊन पैसे वाया घालवायचेत.? हो ना?

जो फरक टपरीवर भजी खाण्यात आणि मोठ्या हॉटेलात भजी खाण्यात असतो तोच फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये असतो.. टपरीवरची भजी स्वस्त असली चविष्ट वाटली तरी ती बनवताना raw मटेरियल किंवा तेल काय प्रतीचं वापरतात हे आपल्यालाही माहिती आहेच..

Molecule जेनेरिक आणि ब्रँडेड औषधामध्ये एकच असले तरी efficacy मध्ये प्रचंड फरक असतो .. Ceftum च्या ४ गोळ्यात इन्फेकशन कंट्रोलला येते .. पण जेनेरिक च्या १० गोळ्या घेतल्या तरी ओ की ठो फरक पडत नाही ..नंतर डॉक्टर्सच्या औषधाला गुण नाही म्हणून डॉक्टर्सनाच बडवायला मोकळे..

मुख्य raw मटेरियल काय quality चे वापरतात यावर results ठरतात .. ब्रँडेड चे raw मटेरियल युरोप किंवा इतर ठिकाणावरून आयात केलेले असते त्यामुळे महाग असते पण दर्जेदार असते, त्यात परत त्या औषधाचा research चा खर्च ऍड होतो..

सरकारने जेनेरिक ची सक्ती केल्यास sub-standard मालाची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार होईल..

ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांना दर्जेदार औषधाचा लाभ का घेऊ देऊ नये ? ..ज्यांना जेनेरिक हवे, त्यांनी जेनेरिक घ्यावी .

चौकात डोसा ३० रुपयाला मिळतो .. 'वैशाली'त १०० रुपयाला मिळतो ..डोसा हा डोसा च आहे ना ? ..मग 'वैशाली'त जास्त पैसे घेऊन लोकांना लुटले जाते का? ..Qualityचा विषय पण पैशाच्या पलीकडे जाऊन असतो, हा विचार व्हावा..

बरं ..औषधांच्या किंमती सरकारच्याच नियंत्रणाखाली असतात ना? मग ४ रुपयांची गोळी ४० रुपयाला मिळते म्हणून डॉक्टर्सना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे ..४० रुपये किंमत डॉक्टर्सनी ठरवलीय का ?

आणि प्रत्येक गोष्ट किंमती वरच जज् करायची झाली तर आपल्याकडे नवीन संशोधन येणारच नाही.. कारण त्याची पण किंमत कॉस्ट मध्ये add होते .. जेनेरिकची सक्ती करून लॉन्गटर्म मध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आहोत..

**

तोंडाच्या अल्सर साठी Neurobion forte ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची गोळी द्यायची असेल तरी डॉक्टरला खालील prescription द्यावे लागेल-
1.thiamine mononitrate 10 mg
2. riboflavin 10 mg
3. pyridoxine hydrochloride 3 mg
4. cyanocobalamin 15 mcg
5. nicotinamide 45 mg
6. calcium pantothenate 50 mg.

गमतीचा भाग जाऊ द्या पण जर सरकारने डॉक्टरांना जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सक्ती केलीच, तर त्यात शेवटी एक ओळ आवर्जून टाकावी.

*"हे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक असून रुग्णाला कुठल्या कंपनीचे, ब्रँडचे अथवा क्वालिटीचे औषध मिळेल, यावर डॉक्टरांचे काहीही नियंत्रण नसून, गुण न आल्यास कृपया औषध कंपनीशी संपर्क साधावा."*

किंवा खालील प्रमाणे consent घ्यावी..

I Dr ________, would like to inform you that I am prescribing you medicines in the generic
name  according to the guidelines of the MCI , WHO and various govt bodies etc in your best interest and to my best knowledge.
I would like to inform you that there are basically two types of  drugs manufactured one innovator or research molecule and the other group called generic drugs.
I would also like to inform you that there is one innovator drug Brand and many generic brands .
The innovator drugs are generally expensive if it is not in the essential drug  price control.
I would like to also inform you that I am not liable for the side effects ,reaction etc which these drugs may cause other than the known side effects.
I am also not liable-
For the efficacy of

समर कॅम्प

*समर कैंप च्या निमित्ताने.*..


आता नुकतेच समर कैंप चे वारे वाहु लागले आहेत . यात dance ,sports, basic maths, yoga, drawing, personality development यासारखे उपक्रम घेण्याची तयारी चाललेली आहे.समर कैंप च्या नावाखाली काही प्रश्न स्वतः ला विचारा...

(१ )वर्षानुवर्षे लागनारी personality development अवघ्या १५ दिवसातच होनार का ?
(२ )सुरुवाती पासूनच कच्चे असलेले maths १५ दिवसातच पक्के होनार का ?
(३)  वेदपठण ,डांस हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसातच मुलांना यात पांडित्य  प्राप्त होइल  का?
(४ )पाठ आणि पोट एकच झालेल्या पोराना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करनार का ?


*याऐवजी हे करा*....
(१)शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना निवांत सकाळी ८ पर्यंत झोपू द्या.
(२)मुलांना स्वतः जवळुन निदान दोन महिने तरी दुर करु नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करुन घ्या.
(३) जुन्या पुरान्या पुस्तकातुन चित्र त्यांना कैची ने कापु द्या .
(४) १५ दिवसात २०००खर्च करन्यापेक्षा २०० रुपयाचे कोरे कागद,
ओतीव कागद ,रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले (माती)इत्यादी आणून, त्यांच्या पुढ्यात  टाका.
(५)घरी बिनधास्त उड्या मारू द्या,खोड्या करु द्या ,मनसोक्त बागडु द्या.
(६ )मामाचे ,मावशीचे गाव लोप पावले असले तरी चार दिवस आवश्य जाऊ द्या.
(७)रात्री घराच्या गच्चीवरच का असेना,अंथरूण टाकून रात्रीचं चांदनं न्याहाळु द्या.

आणि सर्वात शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारा ..

*शेजारच्याने कैंप ला पाठवले म्हणून मी सुद्धा  पाठवले पाहिजे च का*?

Sunday, 23 April 2017


यकृत बलवान करण्यासाठी निसर्गोपचार

यकृत म्हणजेच लिव्हर आपल्या प्रत्येक इंद्रियांना जी काम करण्यासाठी एन्झाइमस  लागतात ती निर्माण करण्याचे काम करते. उदाहरणार्थ मेंदूला योग्य निर्णय घेण्याकरता जी एन्झाइमस लागतात ती यकृत तयार करते. म्हणून यकृताचे आरोग्य चांगले राहणे खूप महत्वाचे असते. निसर्गाने आपल्याला एवढे मोठे यकृत दिलेले आहे की त्यातील ८०% जरी निकामी झाले तरी उरलेल्या २०%च्या आधारे ती व्यक्ती जिवंत राहू शकते. यकृत हा एकमेव शरीरातील असा अवयव आहे जो स्वतःची निर्मिती स्वत: करू शकतो. म्हणजेच जर यकृताचा भाग कापून टाकावा लागला तर कालांतराने ते पूर्वी ज्या आकाराचे होते तसे पूर्ववत बनते. १५ सेंटीमीटर आकार असलेले हे यकृत १०००० हुन अधिक एन्झाइमस (वितरे) तयार करते. आपल्या शरीरात सतत काम करत असलेला अवयव म्हणजे यकृत.    

असे हे यकृत तंदुरुस्त ठेवण्यासाठी निसर्गोपचारामध्ये अत्यंत सोपा आणि बिन खर्चाचा प्रयोग आहे. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा. जर शक्य नसेल तर दोन वेळेला करा आणि दोन वेळेला जमलं नाही तर एकदा करा परंतु हा प्रयोग नियमितपणे करा आणि तुमचा तुम्हीच अनुभव घ्या.

अनेक लिव्हर डॅमेज झालेले रुग्ण माझाकडे आले त्यांना या प्रयोगामुळे फायदा झाला आहे. आपल्याला कित्येक विकार असतात ते त्या शरीराच्या भागातील पेशींना लागणारे  एन्झाइमस यकृत पुरवू न शकल्यामुळे सुद्धा असू शकतात. आता गुडघे दुखी आहे ती काही वेळा होते कारण त्यातील काही पेशी असतात त्यांचे काम असते वंगण तयार करायचं. पण ते वंगण तयार करू शकत नाहीत. जर का यकृत पुन्हा सक्षम झाले तर या पेशींना वंगण तयार करण्याकरता लागणारे एन्झाइमस त्यांना मिळू लागेल आणि गुडघे दुखी नाहीशी होईल. काहींना जमिनीवर मांडी घालून बसता येत नव्हतं त्यांना हा प्रयोग नियमित केल्याने फायदा झाला आणि ते तासंतास आता खाली बसू शकतात.

प्रयोग विधी -

आपल्या प्रत्येकाकडे फ्रिज आहे. एक हात पुसायचा जाडा टर्किश टॉवेल घ्या आणि तो पाण्यात भिजवून ओला करा. त्यातील जादा पाणी पिळून काढून टाका. हा टॉवेल आता डीप फ्रिझर मध्ये आपण पापड वाळत घालायला जसा कागद किंवा प्लास्टिक पसरवून ठेवतो तसे हा टॉवेल पसरवून ठेवा. अर्धा एक तास किंवा दोन तास (प्रत्येक फ्रिजवर अवलंबून) नंतर म्हणजेच  टॉवेल मधील पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यानंतर (तो टॉवेल एकदम कडक होईल) फ्रिजमधून काढून तुमच्या पोटावर डायरेक्ट त्वचेला स्पर्श होईल असा पसरवा. पोटाचा जास्तीत जास्त भाग त्याखाली झाकला जाईल असे बघा आणि आडवे पडून रहा. टॉवेलचा थंडावा संपेस्तोवर त्याला काढू नका (जवळपास अर्धा तास). दिवसभरात  कोणत्याही कालावधीत व कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा प्रयोग करू शकते.  दिवसातून तीन वेळा केला तर उत्तम आहे पण किमान एकदा कराच. या प्रयोगाचे साईड इफेक्ट्स शून्य आहेत.

आता या प्रयोगाने यकृत तर बलवान होतेच पण त्या सोबत पोटाचा घेर कमी होतो वजन कमी होते हे ऐकून आश्चर्य वाटेल. हा प्रयोग तीन ते चार महिने नियमित केल्यानंतर पोटाचा घेर अडीच ते तीन इंचाने कमी झाला. याचे शास्त्रीय कारण असे आहे की शरीर शास्त्राच्या नियमानुसार संपूर्ण शरीराचे तापमान सारखेच ठेवले जाते. जेव्हा एकदम थंड टॉवेल तुम्ही पोटावर ठेवता तेव्हा तेथील तापमान कमी होते अशा वेळी मेंदूकडून सुचना मिळतात की येथील तापमान पूर्ववत आणले पाहिजे आणि म्हणून कॅलरी जाळून तेथे उष्णता निर्माण केली जाते.

- निसर्गोपचार तज्ञ डॉ  अजय  तायवाडे  (9766371223)
ब्रँडेड औषधांच्या नावाखाली डॉक्टर लुटतात, असं ज्यांना वाटतं, त्यांनी हॉटेलात गेल्यावर मिनरल वॉटर ऐवजी नळाचं पाणीच् मागावं..
किंवा जर ड्रिंक्स घेत असाल तर ब्रँडेड दारूऐवजी 'देशी दारू' प्यावी.. दोन्हीत एकच molecule असतो.. दोन्हीही 42.8%v/v  Ethyl alcohol च् आहेत.. मग उगीच कशाला महाग महाग दारू पिऊन पैसे वाया घालवायचेत.? हो ना?

जो फरक टपरीवर भजी खाण्यात आणि मोठ्या हॉटेलात भजी खाण्यात असतो तोच फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये असतो.. टपरीवरची भजी स्वस्त असली चविष्ट वाटली तरी ती बनवताना raw मटेरियल किंवा तेल काय प्रतीचं वापरतात हे आपल्यालाही माहिती आहेच..

Molecule जेनेरिक आणि ब्रँडेड औषधामध्ये एकच असले तरी efficacy मध्ये प्रचंड फरक असतो .. Ceftum च्या ४ गोळ्यात इन्फेकशन कंट्रोलला येते .. पण जेनेरिक च्या १० गोळ्या घेतल्या तरी ओ की ठो फरक पडत नाही ..नंतर डॉक्टर्सच्या औषधाला गुण नाही म्हणून डॉक्टर्सनाच बडवायला मोकळे..

मुख्य raw मटेरियल काय quality चे वापरतात यावर results ठरतात .. ब्रँडेड चे raw मटेरियल युरोप किंवा इतर ठिकाणावरून आयात केलेले असते त्यामुळे महाग असते पण दर्जेदार असते, त्यात परत त्या औषधाचा research चा खर्च ऍड होतो..

सरकारने जेनेरिक ची सक्ती केल्यास sub-standard मालाची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार होईल..

ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांना दर्जेदार औषधाचा लाभ का घेऊ देऊ नये ? ..ज्यांना जेनेरिक हवे, त्यांनी जेनेरिक घ्यावी .

चौकात डोसा ३० रुपयाला मिळतो .. 'वैशाली'त १०० रुपयाला मिळतो ..डोसा हा डोसा च आहे ना ? ..मग 'वैशाली'त जास्त पैसे घेऊन लोकांना लुटले जाते का? ..Qualityचा विषय पण पैशाच्या पलीकडे जाऊन असतो, हा विचार व्हावा..

बरं ..औषधांच्या किंमती सरकारच्याच नियंत्रणाखाली असतात ना? मग ४ रुपयांची गोळी ४० रुपयाला मिळते म्हणून डॉक्टर्सना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे ..४० रुपये किंमत डॉक्टर्सनी ठरवलीय का ?

आणि प्रत्येक गोष्ट किंमती वरच जज् करायची झाली तर आपल्याकडे नवीन संशोधन येणारच नाही.. कारण त्याची पण किंमत कॉस्ट मध्ये add होते .. जेनेरिकची सक्ती करून लॉन्गटर्म मध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आहोत..

**

तोंडाच्या अल्सर साठी Neurobion forte ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची गोळी द्यायची असेल तरी डॉक्टरला खालील prescription द्यावे लागेल-
1.thiamine mononitrate 10 mg
2. riboflavin 10 mg
3. pyridoxine hydrochloride 3 mg
4. cyanocobalamin 15 mcg
5. nicotinamide 45 mg
6. calcium pantothenate 50 mg.

गमतीचा भाग जाऊ द्या पण जर सरकारने डॉक्टरांना जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सक्ती केलीच, तर त्यात शेवटी एक ओळ आवर्जून टाकावी.

*"हे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक असून रुग्णाला कुठल्या कंपनीचे, ब्रँडचे अथवा क्वालिटीचे औषध मिळेल, यावर डॉक्टरांचे काहीही नियंत्रण नसून, गुण न आल्यास कृपया औषध कंपनीशी संपर्क साधावा."*

किंवा खालील प्रमाणे consent घ्यावी..

I Dr ________, would like to inform you that I am prescribing you medicines in the generic
name  according to the guidelines of the MCI , WHO and various govt bodies etc in your best interest and to my best knowledge.
I would like to inform you that there are basically two types of  drugs manufactured one innovator or research molecule and the other group called generic drugs.
I would also like to inform you that there is one innovator drug Brand and many generic brands .
The innovator drugs are generally expensive if it is not in the essential drug  price control.
I would like to also inform you that I am not liable for the side effects ,reaction etc which these drugs may cause other than the known side effects.
I am also not liable-
For the efficacy of
*समर कैंप च्या निमित्ताने.*..


आता नुकतेच समर कैंप चे वारे वाहु लागले आहेत . यात dance ,sports, basic maths, yoga, drawing, personality development यासारखे उपक्रम घेण्याची तयारी चाललेली आहे.समर कैंप च्या नावाखाली काही प्रश्न स्वतः ला विचारा...

(१ )वर्षानुवर्षे लागनारी personality development अवघ्या १५ दिवसातच होनार का ?
(२ )सुरुवाती पासूनच कच्चे असलेले maths १५ दिवसातच पक्के होनार का ?
(३)  वेदपठण ,डांस हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसातच मुलांना यात पांडित्य  प्राप्त होइल  का?
(४ )पाठ आणि पोट एकच झालेल्या पोराना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करनार का ?


*याऐवजी हे करा*....
(१)शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना निवांत सकाळी ८ पर्यंत झोपू द्या.
(२)मुलांना स्वतः जवळुन निदान दोन महिने तरी दुर करु नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करुन घ्या.
(३) जुन्या पुरान्या पुस्तकातुन चित्र त्यांना कैची ने कापु द्या .
(४) १५ दिवसात २०००खर्च करन्यापेक्षा २०० रुपयाचे कोरे कागद,
ओतीव कागद ,रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले (माती)इत्यादी आणून, त्यांच्या पुढ्यात  टाका.
(५)घरी बिनधास्त उड्या मारू द्या,खोड्या करु द्या ,मनसोक्त बागडु द्या.
(६ )मामाचे ,मावशीचे गाव लोप पावले असले तरी चार दिवस आवश्य जाऊ द्या.
(७)रात्री घराच्या गच्चीवरच का असेना,अंथरूण टाकून रात्रीचं चांदनं न्याहाळु द्या.

आणि सर्वात शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारा ..

*शेजारच्याने कैंप ला पाठवले म्हणून मी सुद्धा  पाठवले पाहिजे च का*?
*मुख़्यमंत्री राजश्री योजना* की शुरुआत आज से.

*बिटिया के जन्म पर मिलेंगे 50 हजार रुपए*
यह राशि माँ के खाते में आएगी।

योजना के तहत बालिका जन्म के समय- २,५००/- रु.
बालिका के पहले जन्मदिन पर- २,५००/-रु.
पहली कक्षा में प्रवेश लेने पर- ४,०००/-रु.
छठी कक्षा में प्रवेश लेने पर- ५,०००/-रु.
१० वी कक्षा में प्रवेश लेने पर- ११,०००/-रु.
१२ वी कक्षा पास करने पर- २५,०००/-रु.
👌👌🙏
*बेटी बचाओ बेटी पढ़ाओ:* योजना 1 जून 2017 से लागू।‬
STATE BANK OF INDIA.
सभी परिवार तक ये खबर पहुचा दो। सरकार ने ये योजना पुरे भारत भर में आयोजित की है। सभी इस का लाभ लें।
अन्य ग्रुपों में भी भेजिए।

*Only for GIRL child*
http://m.bhaskar.com/news/RAJ-BHIL-MAT-latest-bhilwara-news-023502-286146-NOR.html

विश्व की

बच्चों को राज्यों के नाम याद रखने में परेशानी होती है । इसके समाधान के लिए एक छोटा सा प्रयास किया है । राज्यों के लिए एक  पंक्ति बनाई है । जिसके एक वर्ण से एक राज्य बनता है । शायद अध्यापक साथियों को ये प्रयास पसन्द आए -

राज्यों के लिए पंक्ति-

"  मित्र  अतरा मुझसे कहता है मैं अपने छ: बागों में आम की उपज उगाऊ" ।

मि-मिजोरम
त्र -त्रिपुरा

अ - असम
त - तमिलनाडू
रा - राजस्थान

मु -मणिपुर
झ - झारखंड
से - सिक्किम

क -केरल
ह -हरियाणा
ते - तेलंगाना

है - हिमाचल

में - मेघालय

अ - अरूणाचल
प - प. बंगाल
ने - नागालैंड

छः - छत्तीसगढ

बा - बिहार
गों -गोवा

में - मध्यप्रदेश

आ - आंध्रप्रदेश
म - महाराष्ट्र

की -कर्नाटक

उ - उत्तराखंड
प - पंजाब
ज - जम्मू - कश्मीर

उ - उड़ीसा
गा - गुजरात
उ- उत्तरप्रदेश

विश्व विरासत मे शामिल राजस्थान के 6 दुर्ग
TRICK :- “चीकु गाजर आम”
1. चि – चित्तौड़
2. कु – कुंभलगढ राजसंमद
3. गा – गागरोन झालावाड़
4. ज – जैसलमेर सोनार
5. र – रणथम्भौर स॰माधोपुर
6. आम – आमेर जयपुर

Trick
भारत की स्थल सीमा पर पड़ोसी देश
TRICK — “बचपन मेँ MBA किया”
ब——-बंग्लादेश———(4,096KM)
च——-चीन————-(3,917KM)
प——-पाकिस्तान——-(3,310KM)
न——-नेपाल————(1,752KM).
मेँ——-(silent)
M——-म्यामार———-(1,458KM)
B——–भूटान———–(587KM)
A——–अफगानिस्तान–(80KM) किया—(silent)

🌍विश्व कासामान्य ज्ञान🌍

🌍 विश्व में भारत के अलावा 15 अगस्त को ही स्वतन्त्रता दिवस और किस देश में मनाया जाता है?
👍:- कोरिया में

🌍 विश्व का ऐसा कौन सा देश है जो आज तक किसी का गुलाम नहीं हुआ?
👍:- नेपाल

🌍 विश्व का सबसे पुराना समाचार पत्र कौन सा है?
👍:- स्वीडन आफिशियल जनरल (1645 में प्रकाशित)

🌍 विश्व में कुल कितने देश हैं?
👍:- 353

🌍 विश्व में ऐसा कौन सा देश है जहाँ के डाक टिकट पर उस देश का नाम नहीं होता?
👍:- ग्रेट ब्रिटेन

🌍 विश्व की सबसे बड़ी मस्जिद कौन सी है?
👍:- अलमल्विया (इराक)

🌍 विश्व का किस देश में कोई भी मंदिर-मस्जिद नहीं है?
👍:- सउदी अरब

🌍 विश्व का सबसे बड़ा महासागर कौन सा है?
👍:- प्रशांत महासागर

🌍 विश्व में सबसे बड़ी झील कौन सी है?
👍:- केस्पो यनसी (रूस में)

🌍 विश्व का सबसे बड़ा महाद्वीप कौन सा है?
👍:- एशिया

🌍 विश्व की सबसे बड़ी दीवार कौन सी है?
👍:- ग्रेट वाल ऑफ़ चायना (चीन की दीवार)

🌍 विश्व में सबसे कठोर कानून वाला देश कौन सा है?
👍:- सउदी अरब

🌍 विश्व के किस देश में सफेद हाथी पाये जाते हैं?
👍:- थाईलैंड

🌍 विश्व में सबसे अधिक वेतन किसे मिलता है?
👍:- अमेरिका के राष्टपति को

🌍 विश्व में किस देश के राष्टपति का कार्यकाल एक साल का होता है?
👍:- स्विट्जरलैंड

🌍 विश्व की सबसे बड़ी नदी कौन सी है?
👍:- नील नदी(6648 कि.मी.)

🌍 विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान कौन सा है?
👍:- सहारा (84,00,000 वर्ग कि.मी., अफ्रीका में)

🌍 विश्व की सबसे मँहगी वस्तु कौन सी है?
👍:- यूरेनियम

🌍 विश्व की सबसे प्राचीन भाषा कौन सी है?
👍:- संस्कृत

🌍 शाखाओं की संख्या की दृष्टि से विश्व का सबसे बड़ा बैंक कौन सा है?
👍:- भारतीय स्टेट बैंक

🌍 विश्व का ऐसा कौन सा देश है जिसने कभी किसी युद्ध में भाग नहीं लिया?
👍:- स्विट्जरलैंड

🌍 विश्व का का कौन सा ऐसा देश है जिसके एक भाग में शाम और एक भाग में दिन होता है?
👍:- रूस

🌍 विश्व का सबसे बड़ा एअरपोर्ट कौन सा है?
👍:- टेक्सास का फोर्थ बर्थ (अमेरिका में)

🌍 विश्व का सबसे अधिक जनसंख्या वाला शहर कौन सा है?
👍:- टोकियो

🌍 विश्व की लम्बी नहर कौन सी है?
👍:- स्वेज नहर (168 कि.मी. मिस्र में)

🌍 विश्व का सबसे बड़ा महाकाव्य कौन सा है?
👍 :- महाभारत.
 आप सबसे निवेदन है की
चुटकले भेजने की बजाय यह
सन्देश सबको भेजे ताकि सब लोग
देख सके ।

Forwarded msg
कुछ रोचक जानकारी क्या आपको पता है ?

1. 📚 चीनी को जब चोट पर लगाया जाता है, दर्द तुरंत कम हो जाता है...
2. 📚 जरूरत से ज्यादा टेंशन आपके दिमाग को कुछ समय के लिए बंद कर सकती है...
3.📚 92% लोग सिर्फ हस देते हैं जब उन्हे सामने वाले की बात समझ नही आती...
4.📚 बतक अपने आधे दिमाग को सुला सकती हैंजबकि उनका आधा दिमाग जगा रहता....
5.📚 कोई भी अपने आप को सांस रोककर नही मार सकता...
6.📚 स्टडी के अनुसार : होशियार लोग ज्यादा तर अपने आप से बातें करते हैं...
7.📚 सुबह एक कप चाय की बजाए एक गिलास ठंडा पानी आपकी नींद जल्दी खोल देता है...
8.📚 जुराब पहन कर सोने वाले लोग रात को बहुत कम बार जागते हैं या बिल्कुल नही जागते...
9.📚 फेसबुक बनाने वाले मार्क जुकरबर्ग के पास कोई कालेज डिगरी नही है...
10.📚 आपका दिमाग एक भी चेहरा अपने आप नही बना सकता आप जो भी चेहरे सपनों में देखते हैं वो जिदंगी में कभी ना कभी आपके द्वारा देखे जा चुके होते हैं...
11.📚 अगर कोई आप की तरफ घूर रहा हो तो आप को खुद एहसास हो जाता है चाहे आप नींद में ही क्यों ना हो...
12.📚 दुनिया में सबसे ज्यादा प्रयोग किया जाने वाला पासवर्ड 123456 है.....
13.📚 85% लोग सोने से पहले वो सब सोचते हैं जो वो अपनी जिंदगी में करना चाहते हैं...
14.📚 खुश रहने वालों की बजाए परेशान रहने वाले लोग ज्यादा पैसे खर्च करते हैं...
15.📚 माँ अपने बच्चे के भार का तकरीबन सही अदांजा लगा सकती है जबकि बाप उसकी लम्बाई का...
16.📚 पढना और सपने लेना हमारे दिमाग के अलग-अलग भागों की क्रिया है इसी लिए हम सपने में पढ नही पाते...
17.📚 अगर एक चींटी का आकार एक आदमी के बराबर हो तो वो कार से दुगुनी तेजी से दौडेगी...
18.📚 आप सोचना बंद नही कर सकते.....
19.📚 चींटीयाँ कभी नही सोती...
20.📚 हाथी ही एक एसा जानवर है जो कूद नही सकता...
21.📚 जीभ हमारे शरीर की सबसे मजबूत मासपेशी है...
22.📚 नील आर्मस्ट्रांग ने चन्द्रमा पर अपना बायां पाँव पहलेरखा था उस समय उसका दिल 1 मिनट में 156 बार धडक रहा था...
23.📚 पृथ्वी के गुरूत्वाकर्षण बल के कारण पर्वतों का 15,000मीटर से ऊँचा होना संभव नही है...
23.📚 शहद हजारों सालों तक खराब नही होता..
24.📚 समुंद्री केकडे का दिल उसके सिर में होता है...
25.📚 कुछ कीडे भोजन ना मिलने पर खुद को ही खा जाते है....
26.📚 छींकते वक्त दिल की धडकन 1 मिली सेकेंड के लिए रूक जाती है...
27.📚 लगातार 11 दिन से अधिक जागना असंभव है...
28.📚 हमारे शरीर में इतना लोहा होता है कि उससे 1 इंच लंबी कील बनाई जा सकती है.....
29.📚 बिल गेट्स 1 सेकेंड में करीब 12,000 रूपए कमाते हैं...
30.📚 आप को कभी भी ये याद नही रहेगा कि आपका सपना कहां से शुरू हुआ था...
31.📚 हर सेकेंड 100 बार आसमानी बिजली धरती पर गिरती है...
32.📚 कंगारू उल्टा नही चल सकते...
33.📚 इंटरनेट पर 80% ट्रैफिक सर्च इंजन से आती है...
34.📚 एक गिलहरी की उमर,, 9 साल होती है...
35.📚 हमारे हर रोज 200 बाल झडते हैं...
36.📚 हमारा बांया पांव हमारे दांये पांव से बडा होता हैं...
37.📚 गिलहरी का एक दांत  हमेशा बढता रहता है....
38.📚 दुनिया के 100 सबसे अमीर आदमी एक  साल में इतना कमा लेते हैं जिससे दुनिया
की गरीबी 4 बार खत्म की जा सकती है...
39.📚 एक शुतुरमुर्ग की आँखे उसके दिमाग से बडी होती है...
40.📚 चमगादड गुफा से निकलकर हमेशा बांई तरफ मुडती है...
41.📚 ऊँट के दूध की दही नही बन सकता...
42.📚 एक काॅकरोच सिर कटने के बाद भी कई दिन तक जिवित रह सकता है...
43.📚 कोका कोला का असली रंग हरा था...
44.📚 लाइटर का अविष्कार माचिस से पहले हुआ था...
45.📚 रूपए कागज से नहीं बल्कि कपास से बनते है...
46.📚 स्त्रियों की कमीज के बटन बाईं तरफ जबकि पुरूषों की कमीजके बटन दाईं तरफ होते हैं...
47.📚 मनुष्य के दिमाग में 80% पानी होता है.
48.📚 मनुष्य का खून 21 दिन तक स्टोर किया जा सकता है...
49.📚 फिंगर प्रिंट की तरह मनुष्य की जीभ के निशान भी अलग-अलग होते हैं...

कैसी लगी जानकारी।
    छगन शेटे
*क्या है एक्साइज ड्यूटी (ED) ?*

मान लीजिये आप सुनार के पास गए आपने *10 ग्राम प्योर सोना 30000 रुपये का खरीदा।*
उस सोने को लेकर आप सुनार के पास हार बनवाने गए। सुनार ने आपसे 10 ग्राम सोना लिया और कहा की 2000 रुपये बनवाई लगेगी।
आपने *खुशी* से कहा ठीक है। उसके बाद सुनार ने *1 ग्राम सोना निकाल लिया* और 1 ग्राम का *टांका* लगा दिया। क्योंकि बिना टांके के आपका हार बन ही नहीं सकता।

*यानी की 1 ग्राम सोना 3000 रुपये का निकाल लिया* और 2000 रुपये आपसे *बनवाई अलग से* लेली।

यानी आपको *5000 रुपये का झटका* लग गया। अब आपके *30 हजार* रुपये सोने की कीमत मात्र *25 हजार* रुपये बची और सोना भी *1 ग्राम कम कम हो कर 9 ग्राम शेष बचा ।*

बात यहीं खत्म नही हुई। उसके बाद *अगर* आप पुन: अपने सोने के हार को बेचने या कोई और आभूषण बनवाने पुन: उसी सुनार के पास जाते हैं तो वह पहले टांका काटने की बात करता है और सफाई करने के नाम पर *0.5 ग्राम सोना* और कम हो जाता है।

अब आपके पास मात्र *8.5 ग्राम* सोना ही बचता है। यानी की *30 हजार* का सोना मात्र *23500* रुपये का बचा।

आप जानते होंगे कि,

*30000 रुपये का सोना + 2000 रुपये बनवाई = 32000 रुपये ।*

*1 ग्राम का टांका कटा 3000 रुपए + 0.5 ग्राम पुन: बेचने या तुड़वाने पर कटा मतलब सफाई के नाम पर = 1500/=*

*शेष बचा सोना 8.5 ग्राम*

*यानी कीमत 32000 - 6500 का घाटा = 25500 रुपये*

*भारत सरकार की मंशा क्या है ?*

*एक्साइज ड्यूटी* लगने पर सुनार को रसीद के आधार पर उपभोक्ता को पूरा सोना देना होगा।
और जितने ग्राम का टांका लगेगा उसका सोने के तोल पर कोई फर्क नहीं पड़ेगा। जैसा कि आपके सोने की तोल *10 ग्राम* है और टाका *1 ग्राम* का लगा तो सुनार को रसीद के आधार पर *11 ग्राम* वजन करके उपभोक्ता को देना होगा। इसी लिए सुनार हड़ताल पर है कि अब उनका *धोखाधड़ी* का *भेद* खुल जायेगा।

*कृपया इस मेसेज को ज्यादा से ज्यादा शेयर करें ।*

*जागो ग्राहक जागो।*

☑☑☑☑☑☑☑
भाई जो सोनार हो माफ़ करना इंसानियत के नाते शेयर किया हूँ।।
आपका अपना
एल.आय.सी. ची नविन योजना :
(केवळ पुरुषांसाठी)
*दि.24.4.2017 पासून....*

*जीवन स्तंभ - 843*
🌺🌸🍀🌷

🔮 किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
🔮 कमाल वय - 55 वर्ष (NBD).
🔮 पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
🔮 कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
🔮 किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
🔮 कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
(विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
🔮 सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
🔮 कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
🔮 सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).

एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.

*ही योजना -*
🥇शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
🥈 नफ़ा अथवा बोनस सह.
🥉 रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.

*थोडक्यात महत्वाचे :*
⛱ केवळ पुरुषांसाठी.
⛱ आधार कार्ड आवश्यक.
⛱ स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
⛱ विना मेडिकल.
⛱ जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख

*परिपक्वता लाभ :*
मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)

*मृत्यु हित लाभ:*
🎪 पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
🎪 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
🎪 अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.

*ऑटो कवर :*
⛱ किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
⛱ किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.

अतिशय सुंदर योजना पुरुषांसाठी...

चला तर...
आजच माहिती दया ह्या योजनेची तुमच्या सर्व संभाव्य ग्राहकांना...
💃💃💃💃💃💃💃💃💃
एल.आय.सी. ची नविन योजना :
(केवळ स्त्रियांसाठी)
💃💃💃💃💃💃💃💃💃💃

*दि.24.4.2017 पासून....*

*"आधार-शिला" - 844*
🌺🌸🍀🌷

🔮 किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
🔮 कमाल वय - 55 वर्ष (NBD).
🔮 पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
🔮 कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
🔮 किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
🔮 कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
(विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
🔮 सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
🔮 कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
🔮 सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).

एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.

*ही योजना -*
🥇शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
🥈 नफ़ा अथवा बोनस सह.
🥉 रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.

*थोडक्यात महत्वाचे :*
⛱ केवळ स्त्रियांसाठी.
⛱ आधार कार्ड आवश्यक.
⛱ स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
⛱ विना मेडिकल.
⛱ जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख

*परिपक्वता लाभ :*
मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)

*मृत्यु हित लाभ:*
🎪 पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
🎪 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
🎪 अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.

*ऑटो कवर :*
⛱ किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
⛱ किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.

अतिशय सुंदर योजना स्त्रियांसाठी...
💃💃💃💃💃💃💃💃💃💃

चला तर...
आजच माहिती दया ह्या योजनेची तुमच्या सर्व संभाव्य ग्राहकांना...

धन्यवाद...
*रयत शिक्षण संस्था,सातारा*  येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ.सुधा मुर्ती यांचा नुकताच
*रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात अाला. सौ.सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन
*रु १० लाखाची*  देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली
हा झाला मनाचा मोठेपणा.....
पण सौ.सुधा मुर्ती यांच्या बाबतची अाश्चर्यकारक माहीती तुम्हाला माहीत अाहे का ?
सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा *१०,००० कोटी* चा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा  असुन दरवर्षी त्या १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात.
तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा *खास कटाक्ष असतो...सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात *त्या साड्या  कमी किंमतीच्या असतात.*
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते.
मनगटी घड्याळ वेळ बघता अाली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते.
मोबाईल ७ ते ८ हजाराचा ..
फेसबुक, व्हाटसअॅप मध्ये १५—१५ दिवस लक्ष घालत नाही.
पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते.
कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही.
घरातील सर्व कामे
स्वत:च करतात.
नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व
दु:खद प्रसंगी हजर राहतात.
*लाख- दिड लाख महीना कमवणार्‍या माणसांच्या बायका  एखाद्या लग्नात अंगावर दागिने , महागड्या साड्या घालून इतरांना तुच्छ लेखत हाय-फाय राहणीमानात स्वत:ला मिरवत असतात पण *सौ.सुधा मुर्तींचा तिथे प्रवेश झाल्यावर*  तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
*हजारो कोटीची सम्राज्ञी* असलेल्या *सुधा मुर्तींचा* साध्या राहणीमानातला तेथील वावर सर्वांना *अचंबित* करुन सोडतो,
अापण कोण अाहे हे विसरुन *इतरांना मोठेपणा*  देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन अास्थेने चौकशी करु लागते तेव्हा *मी मी म्हणणार्‍यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..*
🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद.


Saturday, 22 April 2017

पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?*( गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

         !! श्री !!

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..🙏

पु ल देशपांडे

पु ल देशपांडे :

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ...

अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..

अरेच्या !

साखरच घालायला विसरलो कि काय....

पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर....

आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे....

एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे....

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे....

मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं....

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहीजे.

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू ... कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात.

हसा आणि हसवत रहा…!! 😊

Thursday, 20 April 2017




*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार*

*1 )  प्राथमिक शिक्षण हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे :-*
6 मे 1929 रोजी आयोजीत शिक्षण परिषदेत अभ्यास पुर्ण भाषण दिले. बाबासाहेब म्हणतात " प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविलयास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक वर्ष लागतील. म्हनून प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा करावा लागतो. ज्यांना शिक्षणाचे महत्व कळत नाही व जे तया बाबतीत उदासीन असतात त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते. म्हणून या देशात शिक्षणामध्ये मागासलेले जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी शिक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. "              

*2 )  जनतेला शिक्षण देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य व जबाबदारी आहे :-* बाबासाहेब सरकारला बजावतात  "लोकांना साक्षर करणे , निरक्षरतेला हद्दपार करणे ही प्रांतिक सरकारची जबाबदारी आहे . ती त्यांना केंव्हाही टाळता येणार नाही. ज्या सरकारला आपल्यावरील या जबाबदारीची , आपल्या हया पवित्र कर्तव्याची जाणीव आहे ते सरकार अशी टाळाटाळ केंव्हाही करणार नाही. सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न हा तुटक-तुटक रीतीने सोडविण्याचा प्रश्न नव्हे. तो एकसूत्री धोरणानेच सोडविण्यात आला पाहिजे. सर्व प्रांताची समप्रमाणात शिक्षण प्रगती झाली पाहिजे. त्यामुळे प्रांतीक सरकारने सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेण आवश्यक आहे."                    

*3 ) शिक्षणाच्या अंमलबजावणीत सरकारची भूमिका महत्वाची :-* बाबासाहेब आंबेडकरांनी खालील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
अ )  मागासलेल्या वर्गाला उच्चशिक्षणाची सोय व शिक्षणविषयक सवलती दिल्या पाहिजेत.
ब )  सामान्य माणसाला शिक्षण सुलभ होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. खालच्या वर्गाला उच्चशिक्षण ही फार खर्चाची बाब होता कामा नये.
क )  प्राथमिक शिक्षणावर अधिक खर्च करावा.
ड ) शुल्क आकारून शिक्षणावर होणार खर्च वसूल करणे म्हणजे शिक्षणाचे व्यापारीकरण होय. शिक्षण सर्वांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. शिक्षण खात्याचा कारभार उत्पन्न व खर्चाच्या ताळेबंदीच्या आधारावर चालविला जाऊ नये.                          

*4 ) सर्व सामाजिक दुखवण्यावर उच्चशिक्षण हेच औषध आहे :-* शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे अशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. शिकलेला मनुष्य समाजात अनुकूल बदल घडवून आणू शकतो. समाजाची मने क्रांतीप्रवण बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरे माध्यम नाही अशी बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. यामुळेच बाबासाहेब आंबेडकर देशातील दबलेल्या , पीडलेल्या , मागासलेल्या समाज घटकाला उच्चशिक्षित होण्याचे आवाहन करतात.  

*5 )  शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे :-* दिनांक 3 जून 1953 रोजी रावळी कॅम्प येथे केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, " शिक्षणाचे महत्व आहे. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तलवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तलवार आहे तर तिचा सदुपयोग की दूरूपयोग करायचा हे तया माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. तो त्या तलवारीने एखाद्याचा खून ही करील किंवा एखाद्याचा बचाव करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतू त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्यासाठी खर्च करील.                    

*6 )  शिक्षण हीच जीवनातील सर्वात महत्वाची जबाबदारी होय :-* सुशिक्षातांनी आपल्या अशिक्षित बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा रास होईल. आपल्या दरिद्री व  अज्ञानी बांधवांचे दारिद्रय आणि अज्ञान दूर करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळांची नीट निगा राखून पालकांनी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. शिक्षण हीच जीवनातील सर्वात महत्वाची बाब होय.              

*7 )  शिक्षक व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांत स्वतंत्र प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता निर्माण करावी :-* ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा शिक्षक आणि प्राध्यापक कसा असावा? या बाबातही बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. मुंबई विद्यापीठ कायदा दुरूस्ती विधेयकावर मुंबई विधानमंडळात बोलताना दिनांक 27 जुलै 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी खालील विचार मांडले आहेत.
अ )  महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांच्यात सलोख्याचे संबंध असावेत ते जर तसे नसतील तर प्राध्यापकवर्ग स्वतःच्या आणि समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक संशोधन व ज्ञानप्रवर्तनाचे कार्य करूच शकत नाही.
ब )  कामाच्या ओझ्याखाली दबलेला प्राध्यापक खऱ्या अर्थाने शिक्षक होऊच शकत नाही. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मौलिकतेची अपेक्षा करता येणार नाही. अशा शिक्षकापासून त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणतही प्रेरणा मिळणार नाही.
क )  शिक्षणक्षेत्रात प्राध्यापकाचे व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचे असते. कारण प्राध्यापकांचे  व्यक्तिमत्वच विद्यार्थ्यांत जिज्ञासा , प्रेरणा व विश्वास निर्माण करण्यास समर्थ असते. तसेच प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सहकार्यात कार्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना कृतीप्रवण बनविते. स्वतंत्र प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता असणाऱ्या विद्वान प्राध्यापकांचा सहवास सर्वच प्रामाणिक विद्यार्थ्यांना लाभणे आवश्यक आहे.
ड )  शिक्षक हा वृत्तपत्रासारखा असतो आणि राजकिय पुढारी हा मतपत्रासारखा असतो. शिक्षकांनी वृत्तपत्रासारखे नेहमी अद्यावत असावे.

संदर्भ :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्रांतीचे जनक
" डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी "
:::::: कवी : प्रा. विजय पोहनेरकर :::::
----------------------------------------------

माणूस काय करतो ,

कुढतो जास्त
अन रडतो कमी
म्हणून त्याचं हृदय
धडधडत असतं नेहमी

बोलणं कमी झाल्यामुळे
प्रश्न निर्माण झालेत
सारं काही असून
एकलकोंडे  झालेत

भावनांचा कोंडमारा
होऊ देऊ नका
हासण आणि रडणं
दाबून ठेऊ नका

आपल्या माणसां जवळ
व्यक्त झालं पाहिजे
खरं खरं दुःख सांगून
मोकळं रडलं पाहिजे

हसण्याने , रडण्याने
दबाव होतो कमी
भावनांचा निचरा
ही Fresh होण्याची हमी

कुणाशी तरी बोला म्हणजे
हलकं हलकं वाटेल
दुःख जरी असलं तरी
मस्त जगावं वाटेल

येऊद्यानं कंठ दाटून
काय फरक पडतो  ?
"आपल्या माणसा जवळच "
गळ्यात पडून रडतो

आपली माणसं , आपली माणसं
बाजारात मिळत नसतात
नाती-गोती जपून ती
निर्माण करावी लागतात

भौतिक साधनं जमवू नका
आपली माणसं जमवा
नाहीतर तुम्ही गरीब आहात
कितीही संपत्ती कमवा

हाय , हॅलो चे मित्र बाबा
काही कामाचे नसतात
तुझी पाठ वळली की
कुत्सितपणे हसतात

हसण्यासाठी , रडण्यासाठी
माणसं जपून ठेव
नाहीतर मग घरात एखादा
" रोबोट " आणून ठेव

रोबोटच्याच गळ्यात पडून
हसत जा , रडत जा
शांत झोप येण्यासाठी
दररोज गोळ्या घेत जा

दुःख उरात दाबून  वेड्या
झोप येत नसते
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते

इथून पुढे भिशी कर
हसण्याची अन रडण्याची
हीच खरी औषधं आहेत
डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची 👍👍👍👍👍👍

Wednesday, 19 April 2017


थंडे का fanda

थंडे का फंडा

ऋजुता दिवेकर, आहारतज्ज्ञ

उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत करतील. त्यांची माहिती खालीलप्रमाणे

दही- या दिवसात बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणं अगदी मस्ट! अर्थात हे दही घरी लावलेलं असावं. दहीभाताचा जेवणात समावेश असणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

गुलकंद- गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारे गुलकंद हा उन्हाळ्यातील आणखी एक अप्रतिम पदार्थ! उन्हाळ्याच्या दिवसातही चेहऱ्यावरची तकाकी तशीच ठेवण्याचं काम गुलकंद सहज करू शकतो. सकाळी उठल्यावर एक चमचा अथवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास या दिवसात फायदेशीर ठरतं.

सब्जा- अगदी पूर्वीच्या काळापासून भारतातील अनेक घरांमध्ये फालुदा, ताक, खीर अशा पदार्थांमध्ये सब्जा आवर्जून घातला जातो. तत्काळ थंडावा मिळण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे. ग्लासभर पाण्यात भिजवलेला सब्जा घालून ते पाणी पिणं वजन घटवण्यासाठीही अतिशय उपयोगी आहे.

आंबा- खाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजवून ठेवावा. जसा चवीला चांगला तसाच संपूर्ण शरीरयंत्रणेत लगेच सुसूत्रता आणून देण्यासाठीही आंबा मदत करतो. अनेकांना ठाऊक नसलेली आणखी एक गोष्ट अशी, की आंबा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

नारळ पाणी- सोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी त्वचेला तजेलदार ठेवण्यास अतिशय फायद्याचं आहे. सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय होय.

जिरे- या मसाल्याच्या पदार्थांमधील घटकाचा, उन्हाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या गुणांबद्दल अनेकांना माहीत नसतं. मेद कमी करण्यास मदत करणं, नसांना आराम देणं या गोष्टी जिऱ्याचा सेवनाने साध्य होतात. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळाल्याचं तुम्हाला सहज जाणवेल.

माठातलं पाणी- एक मातीचा माठ, एक मलमलचं कापड आणि खस-खसचा पाला यापासून तुम्ही थंडावा मिळेल असं पेय तयार करू शकता. मडक्याच्या तळाशी खस-खसचा पाला टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा. सच्छिद्र माठ आणि खस-खसमुळे शरीराला थंडावा मिळतो.

काजूगर- संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असलेले काजूगर फॅट्स कमी करण्यासाठी फायद्याचं आहे. हे रसाळ फळ उन्हाळ्यात खाणं नक्कीच फायदेशीर आहे

ज्वारी- शरीराला आवश्यक असलेला थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता ज्वारीत आहे. व्हिटॅमिन बी१, लोह आणि फायबर यांचं भरपूर प्रमाण असलेली ज्वारी वजन नियंत्रणास मदत करते. बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित राखण्यास नक्कीच मदत होईल.

कोकम सरबत- तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म असलेलं कोकम लठ्ठपणावर मात करायला मदत करतं. या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारं कोकम सरबत, कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासही मदत करत असल्याने ते आवश्य खावं.