ऊन्हाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. *उष्माघात -sunstroke* वातावरणातली अती उष्णता जी शरीरात शोषली गेल्यामुळे हायपरथर्मिया सारखी परीस्थीती निर्माण झाल्याने शरीरातील उष्णतानियंत्रक प्रणाली कोलमडून पडते.याचा वाईट परीणाम किडनी,लिवर,ह्रदय व मस्तीष्क यावर होतो.परीणामी मृत्यू होऊ शकतो. *लक्षणे*-मळमळ,उलटी,कमजोरी,डोकेदुखी,हातपायात पेटके,चक्कर,त्वचा लाल होणे,नाडी जोरात चालणे,श्वासास त्रास,फीट,शुद्ध हरपणे इ. लक्षणे दिसतात. *उपाय*-भरपूर पाणी पिणे,मठ्ठा,लस्सी,ताक, सरबत,लिंबूपाणी पिणे,कलिंगड काकडी,नारळपाणी प्यावे,.शितली प्राणायाम व विश्रांती करणे,मसालेदार व जड अन्न टाळा,चहा,coffee, कोल्ड्रींक वर्ज करावे की ज्यामुळे Dehydration होते.सुती व हलक्या रंगाचे cotton चे कपडे परीधान करा,बाहेर निघतांना टोपी गाँगल व हात रूमाल वापरा. *ऊन लागल्यास घरगुती उपाय म्हणून कैरीचे पन्हे,चिंचेचे सरबत प्यावे,गळ पाणी प्यावे,महत्वाचे कांदयाचा रस कानामागे,हातपायांच्या तळव्याला वछातीला लावणे.
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
No comments:
Post a Comment