Sunday, 20 May 2018
लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे.
बुळबुळीत लागले तरी गिळावे लागायचे.
नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे.
आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम आहे
*त्या एरंडेलाचे महत्त्व आता जाणवतेय (१)*
लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे.
कविता, श्लोक घोकावेच लागायचे.
सणावळ्यांनाही विशेष महत्त्व असायचे.
आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे.
*त्या पाठांतराचे महत्त्व आता जाणवतेय (२)*
लहानपणी शाळेत पायी जावे लागायचे.
कॉलेजसाठी सायकलशिवाय वाहन नसायचे.
सगळे खेळही भरपूर धावपळीचे असायचे.
आज उतारवयातही अंगकाठी सडसडीत आहे.
*त्या पायपिटीचे महत्त्व आता जाणवतेय. (३)*
लहानपणी जेवणात आवड-निवड नसायची.
वरण, भात, भाजी, पोळी खावीच लागायची.
ताजे ताक, फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची.
आज उतारवयातही भूक, बीपी, शुगरचा त्रास नाही.
*त्या चौरस आहाराचे महत्त्व आता जाणवतेय. (४)*
लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची.
पंधरावा अध्याय म्हणायची सक्ती व्हायची.
रामरक्षा, भीमरूपीपासून तर सुटकाच नसायची.
आज उतारवयातही मन अत्यंत निर्भय आहे.
*त्या भीमरूपीचे महत्त्व आता जाणवतेय. (५)*
लहानपणी खोटे बोलायची शामत नसायची.
फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची.
उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची.
आज उतारवयातही स्वाभिमानाने जगतो आहे.
*त्या शिकवणीचे महत्त्व आता जाणवतेय. (६)*
लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा.
ट्यूशन, गाईड, कॉपीचा तर विटाळच असायचा.
कमी मार्क मिळाल्यावर मार खावा लागायचा.
आज उतारवयातही बुद्धी भ्रष्ट झाली नाही.
*त्या स्वाध्यायाचे महत्त्व आता जाणवतेय. (७)*
लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा.
उलट उत्तर देण्याचा तर प्रश्नच नसायचा.
मग रागावलेला माणूसही आशीर्वाद देऊनच जायचा.
आज भरल्या घरात अत्यंत सन्मानाने राहतोय.
*त्या संस्कारांचे महत्त्व आता जाणवतेय. (८)*
लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला.
किशोरवयात त्यासाठीच वडिलांकडून खाल्ला.
शाळेत प्रत्येक चुकीला शिक्षकांकडूनही खाल्ला.
आज उतारवयातही शिस्तबद्ध जीवन जगतोय.
*त्या खाल्लेल्या माराचे महत्त्व आता जाणवतेय. (९)*
लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती असायची.
घरोघरची आई 'श्यामची आई' च असायची.
वडिलांची करडी नजर प्रेमापोटीच असायची.
आज त्याची उणीव ठायीठायी जाणवतेय.
*त्यांच्या वात्सल्याचे महत्त्व आता जाणवतेय (१०)*
लहानपणी वाढदिवस साधेपणाने साजरा व्हायचा.
एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा.
आई-बाबा- आजी-आजोबांचा हात मस्तकावरून फिरायचा.
आज अमृतमहोत्सवाकडे आरामात वाटचाल करतोय.
*'आयुष्मान भव' चे महत्त्व आता जाणवतेय. (११)*
ही पोस्ट कोणाची आहे, त्यांनी नाव दिले नाही. मला आवडली म्हणून पोस्ट केली आहे.
बुळबुळीत लागले तरी गिळावे लागायचे.
नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे.
आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम आहे
*त्या एरंडेलाचे महत्त्व आता जाणवतेय (१)*
लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे.
कविता, श्लोक घोकावेच लागायचे.
सणावळ्यांनाही विशेष महत्त्व असायचे.
आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे.
*त्या पाठांतराचे महत्त्व आता जाणवतेय (२)*
लहानपणी शाळेत पायी जावे लागायचे.
कॉलेजसाठी सायकलशिवाय वाहन नसायचे.
सगळे खेळही भरपूर धावपळीचे असायचे.
आज उतारवयातही अंगकाठी सडसडीत आहे.
*त्या पायपिटीचे महत्त्व आता जाणवतेय. (३)*
लहानपणी जेवणात आवड-निवड नसायची.
वरण, भात, भाजी, पोळी खावीच लागायची.
ताजे ताक, फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची.
आज उतारवयातही भूक, बीपी, शुगरचा त्रास नाही.
*त्या चौरस आहाराचे महत्त्व आता जाणवतेय. (४)*
लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची.
पंधरावा अध्याय म्हणायची सक्ती व्हायची.
रामरक्षा, भीमरूपीपासून तर सुटकाच नसायची.
आज उतारवयातही मन अत्यंत निर्भय आहे.
*त्या भीमरूपीचे महत्त्व आता जाणवतेय. (५)*
लहानपणी खोटे बोलायची शामत नसायची.
फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची.
उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची.
आज उतारवयातही स्वाभिमानाने जगतो आहे.
*त्या शिकवणीचे महत्त्व आता जाणवतेय. (६)*
लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा.
ट्यूशन, गाईड, कॉपीचा तर विटाळच असायचा.
कमी मार्क मिळाल्यावर मार खावा लागायचा.
आज उतारवयातही बुद्धी भ्रष्ट झाली नाही.
*त्या स्वाध्यायाचे महत्त्व आता जाणवतेय. (७)*
लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा.
उलट उत्तर देण्याचा तर प्रश्नच नसायचा.
मग रागावलेला माणूसही आशीर्वाद देऊनच जायचा.
आज भरल्या घरात अत्यंत सन्मानाने राहतोय.
*त्या संस्कारांचे महत्त्व आता जाणवतेय. (८)*
लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला.
किशोरवयात त्यासाठीच वडिलांकडून खाल्ला.
शाळेत प्रत्येक चुकीला शिक्षकांकडूनही खाल्ला.
आज उतारवयातही शिस्तबद्ध जीवन जगतोय.
*त्या खाल्लेल्या माराचे महत्त्व आता जाणवतेय. (९)*
लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती असायची.
घरोघरची आई 'श्यामची आई' च असायची.
वडिलांची करडी नजर प्रेमापोटीच असायची.
आज त्याची उणीव ठायीठायी जाणवतेय.
*त्यांच्या वात्सल्याचे महत्त्व आता जाणवतेय (१०)*
लहानपणी वाढदिवस साधेपणाने साजरा व्हायचा.
एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा.
आई-बाबा- आजी-आजोबांचा हात मस्तकावरून फिरायचा.
आज अमृतमहोत्सवाकडे आरामात वाटचाल करतोय.
*'आयुष्मान भव' चे महत्त्व आता जाणवतेय. (११)*
ही पोस्ट कोणाची आहे, त्यांनी नाव दिले नाही. मला आवडली म्हणून पोस्ट केली आहे.
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात*.
कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
*जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ*
१. *गुलाबी रंग* - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.
२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.
३. *पिवळा रंग*- पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.
४. *लाल रंग* - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.
५. *कोरडी जीभ* - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
अधिक वाचा
जीभेची कशी घ्याल काळजी?
६. *निळा रंग* - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.
७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.
८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
*टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !*
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या त्वचेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यात प्रदूषणामुळे, तणावामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पोषक आहार होय. त्यासाठी आपल्या आहारात ही १० फळे व भाज्या असणे आवश्यक आहे.
*आवळा*
फायदे –
आवळा व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असून तो त्वचा टवटवीत दिसण्यासाठी आवश्यक असणारे कोलॅजेन वाढवण्यास मदत करतो.
उपाय –
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे कोलॅजेन घटण्याचे प्रमाण कमी होते. ( त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’! )
*सफरचंद*
फायदे –
दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृद्ध दिसणे लांबवू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते.
उपाय –
टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता. सफरचंदाचा गर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा धुवावा.
*बीट*
फायदे –
बीट खाल्याने शरीरातील अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते. तुमच्या शरीरात जर अधिक अँटिऑक्सिडेंट असतील तर तुमची त्वचा अधिक टवटवीत दिसते. बीट हा अँथोसायानीनचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यातील अँटिऑक्सिडेंट या घटकामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. बीट खाल्याने तुमची कांती उजळून त्वचेला टवटवीतपणा प्राप्त होतो.
उपाय –
कच्चे बीट पचनास जड असते. त्यामुळे बीट उकडून त्याचे काप करून खावेत. त्यावर लिंबू पिळून खाल्ले तर त्याची चवही छान व आरोग्यही सुधारते. बीट ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात.
*गाजर*
फायदे –
गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटिन असते. त्यापासून शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात गाजराचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होण्याबरोबरच त्वचेचा सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि त्वचा आरोग्यदायी होते.
उपाय –
तुम्ही गाजर सलाडमध्ये घालून किंवा त्याचे काप सँडविजमध्ये घालूनही खाऊ शकता. गाजराच रस प्यायल्याने त्यातील फायबरमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.
*लिंबू*
फायदे –
त्वचेवर चट्टे, पुरळ किंवा ब्लॅहेड्स असतील तर त्वचा निस्तेज दिसते. पण लिंबामुळे या सर्व समस्यांपासून आपला बचाव होतो. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजेनचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
उपाय –
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी सकाळी अनोशा पोटी प्यावे. यात तुम्ही एक चमचा मध घालूनही पिऊ शकता. किंवा सलाडवर लिंबू पिळून खाऊ शकता. मध, लिंबूपाण्याचे जादुई गुणधर्म तुम्हांला ठाऊक आहेत का?
*भोपळ्याच्या बिया*
फायदे –
एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे हा त्वचेचा रंग उजळण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या बीयांमधील झिंकमुळे नवीन त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचे तेलकटपाणापासूनही संरक्षण होते.
उपाय –
संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. तुम्ही आमटीवर सजावटीसाठी या बियांचा वापर करू शकता किंवा सँडविजमध्येही या बिया घालून खाऊ शकता.
*पालक*
फायदे –
पालकामधील अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेचा सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच त्वचेच्या उती मजबूत होण्यास मदत होते. यातील दाहशामकतेमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून त्वचा नितळ आणि टवटवीत होते.
उपाय –
शिजवलेला पालक सलाडमध्ये घालून खातात किंवा त्याची भाजीही बनवतात. त्वचा आरोग्यदायी राहण्यासाठी पालकाचा रस अतिशय उपयुक्त आहे.
*स्ट्रॉबेरी*
फायदे –
स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेंट ङा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
उपाय –
मूठभर स्ट्रॉबेरी खा किंवा स्ट्रॉबेरीची पेस्ट करून त्यात दही आणि मध घालुन हे मिश्रण चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. तुम्ही तुमच्या स्मूथीमध्येही स्ट्रॉबेरी घालून पिऊ शकता.
*रताळे*
फायदे –
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते मुरुमं निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी च्या अस्तित्वामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि मुरुमांमुळे पडलेले डाग जाण्यास मदत होते.
उपाय –
केवळ उपवासालाच नव्हे तर मधल्या वेळी भूक लागल्यावरही म्हणून तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे उकडून त्यावर मीठ, काळी मिरी व लिंबाचा रस रस पिळून खाऊ शकता. आरोग्यदायी त्वचा मिळवण्यासाठी रताळे खावे. रताळे पिकवण्यासाठी जास्त मेणाचा वापर केला असेल किंवा ते खूप चमकदार दिसत असेल तर त्याची साल काढून खावे.
*टोमॅटो*
फायदे –
टोमॅटोमध्ये लायाकोपीन नामक अँटिऑक्सिडेंट असते. त्यामुळे तुमची त्वचा आरोग्यदायी राहण्यास मदत होते. तसेच टोमॅटो सनस्क्रीन लोशन म्हणूनही काम करतो. टोमॅटो आम्लधर्मीय (अॅसिडीक) असल्याने त्याचा गर त्वचेतील छिद्रे बुजवून मुरुमांपासून संरक्षण करतो.
उपाय –
भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो. काही पदार्थांमध्ये त्याचा गरही वापरला जातो. कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यदायी असते. टोमॅटोचा गर तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता.
कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
*जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ*
१. *गुलाबी रंग* - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.
२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.
३. *पिवळा रंग*- पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.
४. *लाल रंग* - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.
५. *कोरडी जीभ* - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
अधिक वाचा
जीभेची कशी घ्याल काळजी?
६. *निळा रंग* - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.
७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.
८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
*टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !*
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या त्वचेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यात प्रदूषणामुळे, तणावामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पोषक आहार होय. त्यासाठी आपल्या आहारात ही १० फळे व भाज्या असणे आवश्यक आहे.
*आवळा*
फायदे –
आवळा व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असून तो त्वचा टवटवीत दिसण्यासाठी आवश्यक असणारे कोलॅजेन वाढवण्यास मदत करतो.
उपाय –
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे कोलॅजेन घटण्याचे प्रमाण कमी होते. ( त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’! )
*सफरचंद*
फायदे –
दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृद्ध दिसणे लांबवू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते.
उपाय –
टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता. सफरचंदाचा गर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा धुवावा.
*बीट*
फायदे –
बीट खाल्याने शरीरातील अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते. तुमच्या शरीरात जर अधिक अँटिऑक्सिडेंट असतील तर तुमची त्वचा अधिक टवटवीत दिसते. बीट हा अँथोसायानीनचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यातील अँटिऑक्सिडेंट या घटकामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. बीट खाल्याने तुमची कांती उजळून त्वचेला टवटवीतपणा प्राप्त होतो.
उपाय –
कच्चे बीट पचनास जड असते. त्यामुळे बीट उकडून त्याचे काप करून खावेत. त्यावर लिंबू पिळून खाल्ले तर त्याची चवही छान व आरोग्यही सुधारते. बीट ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात.
*गाजर*
फायदे –
गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटिन असते. त्यापासून शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात गाजराचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होण्याबरोबरच त्वचेचा सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि त्वचा आरोग्यदायी होते.
उपाय –
तुम्ही गाजर सलाडमध्ये घालून किंवा त्याचे काप सँडविजमध्ये घालूनही खाऊ शकता. गाजराच रस प्यायल्याने त्यातील फायबरमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.
*लिंबू*
फायदे –
त्वचेवर चट्टे, पुरळ किंवा ब्लॅहेड्स असतील तर त्वचा निस्तेज दिसते. पण लिंबामुळे या सर्व समस्यांपासून आपला बचाव होतो. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजेनचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
उपाय –
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी सकाळी अनोशा पोटी प्यावे. यात तुम्ही एक चमचा मध घालूनही पिऊ शकता. किंवा सलाडवर लिंबू पिळून खाऊ शकता. मध, लिंबूपाण्याचे जादुई गुणधर्म तुम्हांला ठाऊक आहेत का?
*भोपळ्याच्या बिया*
फायदे –
एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे हा त्वचेचा रंग उजळण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या बीयांमधील झिंकमुळे नवीन त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचे तेलकटपाणापासूनही संरक्षण होते.
उपाय –
संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. तुम्ही आमटीवर सजावटीसाठी या बियांचा वापर करू शकता किंवा सँडविजमध्येही या बिया घालून खाऊ शकता.
*पालक*
फायदे –
पालकामधील अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेचा सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच त्वचेच्या उती मजबूत होण्यास मदत होते. यातील दाहशामकतेमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून त्वचा नितळ आणि टवटवीत होते.
उपाय –
शिजवलेला पालक सलाडमध्ये घालून खातात किंवा त्याची भाजीही बनवतात. त्वचा आरोग्यदायी राहण्यासाठी पालकाचा रस अतिशय उपयुक्त आहे.
*स्ट्रॉबेरी*
फायदे –
स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेंट ङा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
उपाय –
मूठभर स्ट्रॉबेरी खा किंवा स्ट्रॉबेरीची पेस्ट करून त्यात दही आणि मध घालुन हे मिश्रण चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. तुम्ही तुमच्या स्मूथीमध्येही स्ट्रॉबेरी घालून पिऊ शकता.
*रताळे*
फायदे –
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते मुरुमं निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी च्या अस्तित्वामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि मुरुमांमुळे पडलेले डाग जाण्यास मदत होते.
उपाय –
केवळ उपवासालाच नव्हे तर मधल्या वेळी भूक लागल्यावरही म्हणून तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे उकडून त्यावर मीठ, काळी मिरी व लिंबाचा रस रस पिळून खाऊ शकता. आरोग्यदायी त्वचा मिळवण्यासाठी रताळे खावे. रताळे पिकवण्यासाठी जास्त मेणाचा वापर केला असेल किंवा ते खूप चमकदार दिसत असेल तर त्याची साल काढून खावे.
*टोमॅटो*
फायदे –
टोमॅटोमध्ये लायाकोपीन नामक अँटिऑक्सिडेंट असते. त्यामुळे तुमची त्वचा आरोग्यदायी राहण्यास मदत होते. तसेच टोमॅटो सनस्क्रीन लोशन म्हणूनही काम करतो. टोमॅटो आम्लधर्मीय (अॅसिडीक) असल्याने त्याचा गर त्वचेतील छिद्रे बुजवून मुरुमांपासून संरक्षण करतो.
उपाय –
भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो. काही पदार्थांमध्ये त्याचा गरही वापरला जातो. कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यदायी असते. टोमॅटोचा गर तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता.
महाराणा प्रताप के बारे में कुछ रोचक जानकारी:-
1... महाराणा प्रताप एक ही झटके में घोड़े समेत दुश्मन सैनिक को काट डालते थे।
2.... जब इब्राहिम लिंकन भारत दौरे पर आ रहे थे । तब उन्होने अपनी माँ से पूछा कि- हिंदुस्तान से आपके लिए क्या लेकर आए ? तब माँ का जवाब मिला- ”उस महान देश की वीर भूमि हल्दी घाटी से एक मुट्ठी धूल लेकर आना, जहाँ का राजा अपनी प्रजा के प्रति इतना वफ़ादार था कि उसने आधे हिंदुस्तान के बदले अपनी मातृभूमि को चुना ।”
लेकिन बदकिस्मती से उनका वो दौरा रद्द हो गया था |
“बुक ऑफ़ प्रेसिडेंट यु एस ए ‘ किताब में आप यह बात पढ़ सकते हैं |
3.... महाराणा प्रताप के भाले का वजन 80 किलोग्राम था और कवच का वजन भी 80 किलोग्राम ही था|
कवच, भाला, ढाल, और हाथ में तलवार का वजन मिलाएं तो कुल वजन 207 किलो था।
4.... आज भी महाराणा प्रताप की तलवार कवच आदि सामान उदयपुर राज घराने के संग्रहालय में सुरक्षित हैं |
5.... अकबर ने कहा था कि अगर राणा प्रताप मेरे सामने झुकते है, तो आधा हिंदुस्तान के वारिस वो होंगे, पर बादशाहत अकबर की ही रहेगी|
लेकिन महाराणा प्रताप ने किसी की भी अधीनता स्वीकार करने से मना कर दिया |
6.... हल्दी घाटी की लड़ाई में मेवाड़ से 20000 सैनिक थे और अकबर की ओर से 85000 सैनिक युद्ध में सम्मिलित हुए |
7.... महाराणा प्रताप के घोड़े चेतक का मंदिर भी बना हुआ है, जो आज भी हल्दी घाटी में सुरक्षित है |
8.... महाराणा प्रताप ने जब महलों का त्याग किया तब उनके साथ लुहार जाति के हजारो लोगों ने भी घर छोड़ा और दिन रात राणा कि फौज के लिए तलवारें बनाईं | इसी समाज को आज गुजरात मध्यप्रदेश और राजस्थान में गाढ़िया लोहार कहा जाता है| मैं नमन करता हूँ ऐसे लोगो को |
9.... हल्दी घाटी के युद्ध के 300 साल बाद भी वहाँ जमीनों में तलवारें पाई गई।
आखिरी बार तलवारों का जखीरा 1985 में हल्दी घाटी में मिला था |
10..... महाराणा प्रताप को शस्त्रास्त्र की शिक्षा "श्री जैमल मेड़तिया जी" ने दी थी, जो 8000 राजपूत वीरों को लेकर 60000 मुसलमानों से लड़े थे। उस युद्ध में 48000 मारे गए थे । जिनमे 8000 राजपूत और 40000 मुग़ल थे |
11.... महाराणा के देहांत पर अकबर भी रो पड़ा था |
12.... मेवाड़ के आदिवासी भील समाज ने हल्दी घाटी में
अकबर की फौज को अपने तीरो से रौंद डाला था । वो महाराणा प्रताप को अपना बेटा मानते थे और राणा बिना भेदभाव के उन के साथ रहते थे ।
आज भी मेवाड़ के राजचिन्ह पर एक तरफ राजपूत हैं, तो दूसरी तरफ भील |
13..... महाराणा प्रताप का घोड़ा चेतक महाराणा को 26 फीट का दरिया पार करने के बाद वीर गति को प्राप्त हुआ | उसकी एक टांग टूटने के बाद भी वह दरिया पार कर गया। जहाँ वो घायल हुआ वहां आज खोड़ी इमली नाम का पेड़ है, जहाँ पर चेतक की मृत्यु हुई वहाँ चेतक मंदिर है |
14..... राणा का घोड़ा चेतक भी बहुत ताकतवर था उसके
मुँह के आगे दुश्मन के हाथियों को भ्रमित करने के लिए हाथी की सूंड लगाई जाती थी । यह हेतक और चेतक नाम के दो घोड़े थे|
15..... मरने से पहले महाराणा प्रताप ने अपना खोया हुआ 85 % मेवाड फिर से जीत लिया था । सोने चांदी और महलो को छोड़कर वो 20 साल मेवाड़ के जंगलो में घूमे ।
16.... महाराणा प्रताप का वजन 110 किलो और लम्बाई 7’5” थी, दो म्यान वाली तलवार और 80 किलो का भाला रखते थे हाथ में।
महाराणा प्रताप के हाथी की कहानी:
मित्रो, आप सब ने महाराणा प्रताप के घोड़े चेतक के बारे में तो सुना ही होगा,
लेकिन उनका एक हाथी भी था। जिसका नाम था रामप्रसाद। उसके बारे में आपको कुछ बाते बताता हुँ।
रामप्रसाद हाथी का उल्लेख अल- बदायुनी, जो मुगलों की ओर से हल्दीघाटी के
युद्ध में लड़ा था ने अपने एक ग्रन्थ में किया है।
वो लिखता है की- जब महाराणा प्रताप पर अकबर ने चढाई की थी, तब उसने दो चीजो को ही बंदी बनाने की मांग की थी । एक तो खुद महाराणा और दूसरा उनका हाथी रामप्रसाद।
आगे अल बदायुनी लिखता है की- वो हाथी इतना समझदार व ताकतवर था की उसने हल्दीघाटी के युद्ध में अकेले ही अकबर के 13 हाथियों को मार गिराया था ।
वो आगे लिखता है कि- उस हाथी को पकड़ने के लिए हमने 7 बड़े हाथियों का एक
चक्रव्यूह बनाया और उन पर14 महावतो को बिठाया, तब कहीं जाकर उसे बंदी बना पाये।
अब सुनिए एक भारतीय जानवर की स्वामी भक्ति।
उस हाथी को अकबर के समक्ष पेश किया गया ।
जहा अकबर ने उसका नाम पीरप्रसाद रखा।
रामप्रसाद को मुगलों ने गन्ने और पानी दिया।
पर उस स्वामिभक्त हाथी ने 18 दिन तक मुगलों का न तो दाना खाया और न ही
पानी पिया और वो शहीद हो गया।
तब अकबर ने कहा था कि- जिसके हाथी को मैं अपने सामने नहीं झुका पाया,
उस महाराणा प्रताप को क्या झुका पाउँगा.?
इसलिए मित्रो हमेशा अपने भारतीय होने पे गर्व करो।
पढ़कर सीना चौड़ा हुआ हो तो शेयर कर देना।
जय जय श्री राम
1... महाराणा प्रताप एक ही झटके में घोड़े समेत दुश्मन सैनिक को काट डालते थे।
2.... जब इब्राहिम लिंकन भारत दौरे पर आ रहे थे । तब उन्होने अपनी माँ से पूछा कि- हिंदुस्तान से आपके लिए क्या लेकर आए ? तब माँ का जवाब मिला- ”उस महान देश की वीर भूमि हल्दी घाटी से एक मुट्ठी धूल लेकर आना, जहाँ का राजा अपनी प्रजा के प्रति इतना वफ़ादार था कि उसने आधे हिंदुस्तान के बदले अपनी मातृभूमि को चुना ।”
लेकिन बदकिस्मती से उनका वो दौरा रद्द हो गया था |
“बुक ऑफ़ प्रेसिडेंट यु एस ए ‘ किताब में आप यह बात पढ़ सकते हैं |
3.... महाराणा प्रताप के भाले का वजन 80 किलोग्राम था और कवच का वजन भी 80 किलोग्राम ही था|
कवच, भाला, ढाल, और हाथ में तलवार का वजन मिलाएं तो कुल वजन 207 किलो था।
4.... आज भी महाराणा प्रताप की तलवार कवच आदि सामान उदयपुर राज घराने के संग्रहालय में सुरक्षित हैं |
5.... अकबर ने कहा था कि अगर राणा प्रताप मेरे सामने झुकते है, तो आधा हिंदुस्तान के वारिस वो होंगे, पर बादशाहत अकबर की ही रहेगी|
लेकिन महाराणा प्रताप ने किसी की भी अधीनता स्वीकार करने से मना कर दिया |
6.... हल्दी घाटी की लड़ाई में मेवाड़ से 20000 सैनिक थे और अकबर की ओर से 85000 सैनिक युद्ध में सम्मिलित हुए |
7.... महाराणा प्रताप के घोड़े चेतक का मंदिर भी बना हुआ है, जो आज भी हल्दी घाटी में सुरक्षित है |
8.... महाराणा प्रताप ने जब महलों का त्याग किया तब उनके साथ लुहार जाति के हजारो लोगों ने भी घर छोड़ा और दिन रात राणा कि फौज के लिए तलवारें बनाईं | इसी समाज को आज गुजरात मध्यप्रदेश और राजस्थान में गाढ़िया लोहार कहा जाता है| मैं नमन करता हूँ ऐसे लोगो को |
9.... हल्दी घाटी के युद्ध के 300 साल बाद भी वहाँ जमीनों में तलवारें पाई गई।
आखिरी बार तलवारों का जखीरा 1985 में हल्दी घाटी में मिला था |
10..... महाराणा प्रताप को शस्त्रास्त्र की शिक्षा "श्री जैमल मेड़तिया जी" ने दी थी, जो 8000 राजपूत वीरों को लेकर 60000 मुसलमानों से लड़े थे। उस युद्ध में 48000 मारे गए थे । जिनमे 8000 राजपूत और 40000 मुग़ल थे |
11.... महाराणा के देहांत पर अकबर भी रो पड़ा था |
12.... मेवाड़ के आदिवासी भील समाज ने हल्दी घाटी में
अकबर की फौज को अपने तीरो से रौंद डाला था । वो महाराणा प्रताप को अपना बेटा मानते थे और राणा बिना भेदभाव के उन के साथ रहते थे ।
आज भी मेवाड़ के राजचिन्ह पर एक तरफ राजपूत हैं, तो दूसरी तरफ भील |
13..... महाराणा प्रताप का घोड़ा चेतक महाराणा को 26 फीट का दरिया पार करने के बाद वीर गति को प्राप्त हुआ | उसकी एक टांग टूटने के बाद भी वह दरिया पार कर गया। जहाँ वो घायल हुआ वहां आज खोड़ी इमली नाम का पेड़ है, जहाँ पर चेतक की मृत्यु हुई वहाँ चेतक मंदिर है |
14..... राणा का घोड़ा चेतक भी बहुत ताकतवर था उसके
मुँह के आगे दुश्मन के हाथियों को भ्रमित करने के लिए हाथी की सूंड लगाई जाती थी । यह हेतक और चेतक नाम के दो घोड़े थे|
15..... मरने से पहले महाराणा प्रताप ने अपना खोया हुआ 85 % मेवाड फिर से जीत लिया था । सोने चांदी और महलो को छोड़कर वो 20 साल मेवाड़ के जंगलो में घूमे ।
16.... महाराणा प्रताप का वजन 110 किलो और लम्बाई 7’5” थी, दो म्यान वाली तलवार और 80 किलो का भाला रखते थे हाथ में।
महाराणा प्रताप के हाथी की कहानी:
मित्रो, आप सब ने महाराणा प्रताप के घोड़े चेतक के बारे में तो सुना ही होगा,
लेकिन उनका एक हाथी भी था। जिसका नाम था रामप्रसाद। उसके बारे में आपको कुछ बाते बताता हुँ।
रामप्रसाद हाथी का उल्लेख अल- बदायुनी, जो मुगलों की ओर से हल्दीघाटी के
युद्ध में लड़ा था ने अपने एक ग्रन्थ में किया है।
वो लिखता है की- जब महाराणा प्रताप पर अकबर ने चढाई की थी, तब उसने दो चीजो को ही बंदी बनाने की मांग की थी । एक तो खुद महाराणा और दूसरा उनका हाथी रामप्रसाद।
आगे अल बदायुनी लिखता है की- वो हाथी इतना समझदार व ताकतवर था की उसने हल्दीघाटी के युद्ध में अकेले ही अकबर के 13 हाथियों को मार गिराया था ।
वो आगे लिखता है कि- उस हाथी को पकड़ने के लिए हमने 7 बड़े हाथियों का एक
चक्रव्यूह बनाया और उन पर14 महावतो को बिठाया, तब कहीं जाकर उसे बंदी बना पाये।
अब सुनिए एक भारतीय जानवर की स्वामी भक्ति।
उस हाथी को अकबर के समक्ष पेश किया गया ।
जहा अकबर ने उसका नाम पीरप्रसाद रखा।
रामप्रसाद को मुगलों ने गन्ने और पानी दिया।
पर उस स्वामिभक्त हाथी ने 18 दिन तक मुगलों का न तो दाना खाया और न ही
पानी पिया और वो शहीद हो गया।
तब अकबर ने कहा था कि- जिसके हाथी को मैं अपने सामने नहीं झुका पाया,
उस महाराणा प्रताप को क्या झुका पाउँगा.?
इसलिए मित्रो हमेशा अपने भारतीय होने पे गर्व करो।
पढ़कर सीना चौड़ा हुआ हो तो शेयर कर देना।
जय जय श्री राम
*भारतातील प्रमुख नद्या*
*भारतातील प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती…*
1. *गंगा*-
*गंगा नदीची लांबी तब्बल २५१० किलोमीटर असून ती हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
2. *ब्रह्मपुत्रा* -
*बह्मपुत्रा नदीची लांबी तब्बल २७०० किलोमीटर असून ती मानसरोवरात उगम पावते.* भारतातील आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नंतर चीन आणि बांगलादेशात जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.
3. *गोदावरी*-
*गोदावरीची लांबी १४५० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
4. *यमुना*-
*यमुना नदीची लांबी १३९६ किलोमीटर असून ती यमनोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, व हरयाणा या राज्यांतून वाहणारी यमुना गंगेची उपनदी असल्याने अलाहाबाद येथे गंगेला मिळते.
5. *नर्मदा*-
*नर्मदा नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहणारी नर्मदा नदी पश्चिमवाहिनी असून गुजरातमध्ये भडोचजवळ अरबी समुद्राला मिळते.
6. *सिंधू*-
*सिंधू नदीची लांबी २८८० किलोमीटर आहे. हिमालय पर्वतारांगात मानसरोवरात उगम पावते.* काश्मीर- पंजाब- हिमाचल प्रदेशातून यांच्या काही भागातून वाहत ही नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. सिंधू नदी पाकिस्तानमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.
7. *गंडक*-
*गंडक नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती हिमालयात उगम पावते.* उत्तर प्रदेश व बिहारमधून वाहणारी गंडक नदी गंगेची उपनदी असल्याने गंगेला मिळते.
8. *कृष्णा* -
*कृष्णा नदीची लांबी १२९० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
9. *चंबळ* -
*चंबळ नदीची लांबी ९६६ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात इंदूरजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहणारी चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते.
10. *चिनाब* (चंद्रभागा)-
*चिनाब नदीची लांबी ९६० किलोमीटर असून ती हिमाचल प्रदेशात उगम पावते.* हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून वाहणारी चिनाब नदी नंतर पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला मिळते.
11. *तापी*- *तापी नदीची लांबी ७२४ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूलजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून वाहणारी तापी नदी पश्चिम वाहिनी असल्याने गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.
12. *कावेरी*- *कावेरी नदीची लांबी ८०५ किलोमीटर असून ती कर्नाटकात उगम पावते.* कर्नाटक व तामिळनाडूतून वाहणारी कावेरी बंगालच्या उपसागराच्या एका खाडीला मिळते.
13. *कोशी*- *कोशी नदीची लांबी ७२९ किलोमीटर असून ती नेपाळमध्ये हिमालय पर्वतात उगम पावते.* नेपाळमधून बिहारमार्गे कोसी नदी भारतात गंगा नदीला जाऊन मिळते.
14. *घाघरा*-
*घाघरा नदीची लांबी ९७० किलोमीटर असून ती हिमालय पर्वतात उगम पावते.* उत्तर प्रदेश- बिहारमधून वाहत जाऊन पुढे ती बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते.घाघरा नदी शरयू नदी म्हणूनही ओळखली जाते.
15. *झेलम*-
*झेलम नदीची लांबी ८१३ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील बेरीनाग येथे उगम पावते.* उत्तर प्रदेशमधून जम्मू काश्मीर- पंजाब मार्गे ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
16. *महानदी*-
*महानदी ८८५ किलोमीटर लांबीची आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात सिहावा पर्वतात उगम पावते.* छत्तीसगड-मध्य प्रदेश-ओदिशा अशी वाहत ही नदी बंगालच्या खाडीत जाऊन मिळते.
17. *रावी*-
*रावी नदीची लांबी ७२० किलोमीटर आहे. ही नदी हिमाचलप्रदेशातील चंबा जिल्ह्यात उगम पावते.* ही नदी हिमाचल प्रदेश- पंजाबमधून वाहत भारत पाकिस्तान सिमेवर चिनाब नदीला जाऊन मिळते.
18. *सतलज*-
*सतलज नदी विंध्य पर्वत रांगात उगम पावते.* पंजाबमधून वाहणा-या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून या नदीची ओळख आहे...
*भारतातील प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती…*
1. *गंगा*-
*गंगा नदीची लांबी तब्बल २५१० किलोमीटर असून ती हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
2. *ब्रह्मपुत्रा* -
*बह्मपुत्रा नदीची लांबी तब्बल २७०० किलोमीटर असून ती मानसरोवरात उगम पावते.* भारतातील आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नंतर चीन आणि बांगलादेशात जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.
3. *गोदावरी*-
*गोदावरीची लांबी १४५० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
4. *यमुना*-
*यमुना नदीची लांबी १३९६ किलोमीटर असून ती यमनोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, व हरयाणा या राज्यांतून वाहणारी यमुना गंगेची उपनदी असल्याने अलाहाबाद येथे गंगेला मिळते.
5. *नर्मदा*-
*नर्मदा नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहणारी नर्मदा नदी पश्चिमवाहिनी असून गुजरातमध्ये भडोचजवळ अरबी समुद्राला मिळते.
6. *सिंधू*-
*सिंधू नदीची लांबी २८८० किलोमीटर आहे. हिमालय पर्वतारांगात मानसरोवरात उगम पावते.* काश्मीर- पंजाब- हिमाचल प्रदेशातून यांच्या काही भागातून वाहत ही नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. सिंधू नदी पाकिस्तानमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.
7. *गंडक*-
*गंडक नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती हिमालयात उगम पावते.* उत्तर प्रदेश व बिहारमधून वाहणारी गंडक नदी गंगेची उपनदी असल्याने गंगेला मिळते.
8. *कृष्णा* -
*कृष्णा नदीची लांबी १२९० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
9. *चंबळ* -
*चंबळ नदीची लांबी ९६६ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात इंदूरजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहणारी चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते.
10. *चिनाब* (चंद्रभागा)-
*चिनाब नदीची लांबी ९६० किलोमीटर असून ती हिमाचल प्रदेशात उगम पावते.* हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून वाहणारी चिनाब नदी नंतर पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला मिळते.
11. *तापी*- *तापी नदीची लांबी ७२४ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूलजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून वाहणारी तापी नदी पश्चिम वाहिनी असल्याने गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.
12. *कावेरी*- *कावेरी नदीची लांबी ८०५ किलोमीटर असून ती कर्नाटकात उगम पावते.* कर्नाटक व तामिळनाडूतून वाहणारी कावेरी बंगालच्या उपसागराच्या एका खाडीला मिळते.
13. *कोशी*- *कोशी नदीची लांबी ७२९ किलोमीटर असून ती नेपाळमध्ये हिमालय पर्वतात उगम पावते.* नेपाळमधून बिहारमार्गे कोसी नदी भारतात गंगा नदीला जाऊन मिळते.
14. *घाघरा*-
*घाघरा नदीची लांबी ९७० किलोमीटर असून ती हिमालय पर्वतात उगम पावते.* उत्तर प्रदेश- बिहारमधून वाहत जाऊन पुढे ती बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते.घाघरा नदी शरयू नदी म्हणूनही ओळखली जाते.
15. *झेलम*-
*झेलम नदीची लांबी ८१३ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील बेरीनाग येथे उगम पावते.* उत्तर प्रदेशमधून जम्मू काश्मीर- पंजाब मार्गे ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
16. *महानदी*-
*महानदी ८८५ किलोमीटर लांबीची आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात सिहावा पर्वतात उगम पावते.* छत्तीसगड-मध्य प्रदेश-ओदिशा अशी वाहत ही नदी बंगालच्या खाडीत जाऊन मिळते.
17. *रावी*-
*रावी नदीची लांबी ७२० किलोमीटर आहे. ही नदी हिमाचलप्रदेशातील चंबा जिल्ह्यात उगम पावते.* ही नदी हिमाचल प्रदेश- पंजाबमधून वाहत भारत पाकिस्तान सिमेवर चिनाब नदीला जाऊन मिळते.
18. *सतलज*-
*सतलज नदी विंध्य पर्वत रांगात उगम पावते.* पंजाबमधून वाहणा-या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून या नदीची ओळख आहे...
कॅल्शिअम गोळ्या??
शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम...भारतीय शेती.....
-डॉ. ज्ञानेश्वर जाधव
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ
भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या.
एक्स्पोर्ट ची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले.
भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे.
एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.
तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.
तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जातांना दिसत आहेत.
आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हयाच शेवगा इसतराइल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो Q लाऊन आपल्याला घ्यावया लागेल.
महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे.
आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे.
शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.
शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील.
ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.
त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.
महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे.
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.
शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे.
निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गाजराच्या १० पट अ जीवनसत्व मिळते.
दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.
केळीच्या १५ पट पोट्याशियम मिळते,
पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.
अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.
गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.
शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो.
हे ओर्गानिक कॅल्शीयम पचनास चांगले चालते.
जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते.
ते सावलीत वळून ठेवावे.
एक्स्पोर्ट चे कारण :
पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत.
हाडांचे झीजणे
कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झाला आहे.
तरी ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती .
शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम...भारतीय शेती.....
-डॉ. ज्ञानेश्वर जाधव
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ
भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या.
एक्स्पोर्ट ची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले.
भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे.
एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.
तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.
तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जातांना दिसत आहेत.
आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हयाच शेवगा इसतराइल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो Q लाऊन आपल्याला घ्यावया लागेल.
महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे.
आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे.
शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.
शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील.
ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.
त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.
महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे.
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.
शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे.
निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गाजराच्या १० पट अ जीवनसत्व मिळते.
दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.
केळीच्या १५ पट पोट्याशियम मिळते,
पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.
अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.
गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.
शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो.
हे ओर्गानिक कॅल्शीयम पचनास चांगले चालते.
जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते.
ते सावलीत वळून ठेवावे.
एक्स्पोर्ट चे कारण :
पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत.
हाडांचे झीजणे
कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झाला आहे.
तरी ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती .
भारतीय संविधान कुछ अहम जानकारियां--
*प्रमुख अनुच्छेद.*---
*अनुच्छेद 1* :- संघ का नाम और राज्य क्षेत्र
*अनुच्छेद 2* :- नए राज्यों का प्रवेश या स्थापना
*अनुच्छेद 3* :- राज्य का निर्माण तथा सीमाओं या नामों मे
परिवर्तन
*अनुच्छेद 4* :- पहली अनुसूचित व चौथी अनुसूची के संशोधन तथा दो और तीन के अधीन बनाई गई विधियां
*अच्नुछेद 5* :- संविधान के प्रारंभ पर नागरिकता
*अनुच्छेद 6* :- भारत आने वाले व्यक्तियों को नागरिकता
*अनुच्छेद 7* :-पाकिस्तान जाने वालों को नागरिकता
*अनुच्छेद 8* :- भारत के बाहर रहने वाले व्यक्तियों का नागरिकता
*अनुच्छेद 9* :- विदेशी राज्य की नागरिकता लेने पर नागरिकता का ना होना
*अनुच्छेद 10* :- नागरिकता के अधिकारों का बना रहना
*अनुच्छेद 11* :- संसद द्वारा नागरिकता के लिए कानून का विनियमन
*अनुच्छेद 12* :- राज्य की परिभाषा
*अनुच्छेद 13* :- मूल अधिकारों को असंगत या अल्पीकरण करने वाली विधियां
*अनुच्छेद 14* :- विधि के समक्ष समानता
*अनुच्छेद 15* :- धर्म जाति लिंग पर भेद का प्रतिशेध
*अनुच्छेद 16* :- लोक नियोजन में अवसर की समानता
*अनुच्छेद 17* :- अस्पृश्यता का अंत
*अनुच्छेद 18* :- उपाधियों का अंत
*अनुच्छेद 19* :- वाक् की स्वतंत्रता
*अनुच्छेद 20* :- अपराधों के दोष सिद्धि के संबंध में संरक्षण
**
*अनुच्छेद 21* :-प्राण और दैहिक स्वतंत्रता
*अनुच्छेद 21 क* :- 6 से 14 वर्ष के बच्चों को शिक्षा का अधिकार
*अनुच्छेद 22* :- कुछ दशाओं में गिरफ्तारी से सरंक्षण
*अनुच्छेद 23* :- मानव के दुर्व्यापार और बाल आश्रम
*अनुच्छेद 24* :- कारखानों में बालक का नियोजन का प्रतिशत
*अनुच्छेद 25* :- धर्म का आचरण और प्रचार की स्वतंत्रता
**
*अनुच्छेद 26* :-धार्मिक कार्यों के प्रबंध की स्वतंत्रता
*अनुच्छेद 29* :- अल्पसंख्यक वर्गों के हितों का संरक्षण
*अनुच्छेद 30* :- शिक्षा संस्थाओं की स्थापना और प्रशासन करने का अल्पसंख्यक वर्गों का अधिकार
*अनुच्छेद 32* :- अधिकारों को प्रवर्तित कराने के लिए उपचार
*अनुच्छेद 36* :- परिभाषा
*अनुच्छेद 40* :- ग्राम पंचायतों का संगठन
*अनुच्छेद 48* :- कृषि और पशुपालन संगठन
*अनुच्छेद 48क* :- पर्यावरण वन तथा वन्य जीवों की रक्षा
*अनुच्छेद 49:-* राष्ट्रीय स्मारक स्थानों और वस्तुओं का संरक्षण
*अनुछेद. 50* :- कार्यपालिका से न्यायपालिका का प्रथक्करण
*अनुच्छेद 51* :- अंतर्राष्ट्रीय शांति और सुरक्षा
*अनुच्छेद 51क* :- मूल कर्तव्य
*अनुच्छेद 52* :- भारत का राष्ट्रपति
*अनुच्छेद 53* :- संघ की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 54* :- राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 55* :- राष्ट्रपति के निर्वाचन की रीती
*अनुच्छेद 56* :- राष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 57* :- पुनर्निर्वाचन के लिए पात्रता
*अनुच्छेद 58* :- राष्ट्रपति निर्वाचित होने के लिए आहर्ताए
*अनुच्छेद 59* :- राष्ट्रपति पद के लिए शर्ते
*अनुच्छेद 60* :- राष्ट्रपति की शपथ
*अनुच्छेद 61* :- राष्ट्रपति पर महाभियोग चलाने की प्रक्रिया
*अनुच्छेद 62* :- राष्ट्रपति पद पर व्यक्ति को भरने के लिए निर्वाचन का समय और रीतियां
*अनुच्छेद 63* :- भारत का उपराष्ट्रपति
*अनुच्छेद 64* :- उपराष्ट्रपति का राज्यसभा का पदेन सभापति होना
*अनुच्छेद 65* :- राष्ट्रपति के पद की रिक्त पर उप राष्ट्रपति के कार्य
*अनुच्छेद 66* :- उप-राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 67* :- उपराष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 68* :- उप राष्ट्रपति के पद की रिक्त पद भरने के लिए निर्वाचन
*अनुच्छेद69* :- उप राष्ट्रपति द्वारा शपथ
**
*अनुच्छेद 70* :- अन्य आकस्मिकता में राष्ट्रपति के कर्तव्यों का निर्वहन
*अनुच्छेद 71*. :- राष्ट्रपति और उपराष्ट्रपति के निर्वाचन संबंधित विषय
*अनुच्छेद 72* :-क्षमादान की शक्ति
*अनुच्छेद 73* :- संघ की कार्यपालिका शक्ति का विस्तार
*अनुच्छेद 74* :- राष्ट्रपति को सलाह देने के लिए मंत्रिपरिषद
*अनुच्छेद 75* :- मंत्रियों के बारे में उपबंध
*अनुच्छेद 76* :- भारत का महान्यायवादी
*अनुच्छेद 77* :- भारत सरकार के कार्य का संचालन
*अनुच्छेद 78* :- राष्ट्रपति को जानकारी देने के प्रधानमंत्री के
कर्तव्य
*अनुच्छेद 79* :- संसद का गठन
*अनुच्छेद 80* :- राज्य सभा की सरंचना
**
*अनुच्छेद 81* :- लोकसभा की संरचना
*अनुच्छेद 83* :- संसद के सदनो की अवधि
*अनुच्छेद 84* :-संसद के सदस्यों के लिए अहर्ता
*अनुच्छेद 85* :- संसद का सत्र सत्रावसान और विघटन
*अनुच्छेद 87* :- राष्ट्रपति का विशेष अभी भाषण
*अनुच्छेद 88* :- सदनों के बारे में मंत्रियों और महानयायवादी
अधिकार
*अनुच्छेद 89* :-राज्यसभा का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 90* :- उपसभापति का पद रिक्त होना या पद हटाया जाना-
*अनुच्छेद 91* :-सभापति के कर्तव्यों का पालन और शक्ति
*अनुच्छेद 92* :- सभापति या उपसभापति को पद से हटाने का संकल्प विचाराधीन हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 93* :- लोकसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुचित 94* :- अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना
*अनुच्छेद 95* :- अध्यक्ष में कर्तव्य एवं शक्तियां
*अनुच्छेद 96* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का संकल्प हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 97* :- सभापति उपसभापति तथा अध्यक्ष,उपाध्यक्ष के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 98* :- संसद का सविचालय
*अनुच्छेद 99* :- सदस्य द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 100* - संसाधनों में मतदान रिक्तियां के होते हुए भी सदनों के कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 108* :- कुछ दशाओं में दोनों सदनों की संयुक्त बैठक
*अनुत्छेद 109* :- धन विधेयक के संबंध में विशेष प्रक्रिया
*अनुच्छेद 110* :- धन विधायक की परिभाषा
*अनुच्छेद 111* :- विधेयकों पर अनुमति
*अनुच्छेद 112* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 118* :- प्रक्रिया के नियम
*अनुच्छेद 120* :- संसद में प्रयोग की जाने वाली भाषा
*अनुच्छेद 123* :- संसद विश्रांति काल में राष्ट्रपति की अध्यादेश शक्ति
*अनुच्छेद 124* :- उच्चतम न्यायालय की स्थापना और गठन
*अनुच्छेद 125* :- न्यायाधीशों का वेतन
*अनुच्छेद 126* :- कार्य कार्य मुख्य न्याय मूर्ति की नियुक्ति
*अनुच्छेद 127* :- तदर्थ न्यायमूर्तियों की नियुक्ति
*अनुच्छेद 128* :- सेवानिवृत्त न्यायाधीशों की उपस्थिति
*अनुच्छेद 129* :- उच्चतम न्यायालय का अभिलेख नयायालय होना
*अनुच्छेद 130* :- उच्चतम न्यायालय का स्थान
**
*अनुच्छेद 131* :- उच्चतम न्यायालय की आरंभिक अधिकारिता
*अनुच्छेद 137* :- निर्णय एवं आदेशों का पुनर्विलोकन
*अनुच्छेद 143* :- उच्चतम न्यायालय से परामर्श करने की
राष्ट्रपति की शक्ति
*अनुच्छेद144* :-सिविल एवं न्यायिक पदाधिकारियों द्वारा
उच्चतम न्यायालय की सहायता
*अनुच्छेद 148* :- भारत का नियंत्रक महालेखा परीक्षक
*अनुच्छेद 149* :- नियंत्रक महालेखा परीक्षक के कर्तव्य शक्तिया
*अनुच्छेद 150* :- संघ के राज्यों के लेखन का प्रारूप
*अनुच्छेद 153* :- राज्यों के राज्यपाल
*अनुच्छेद 154* :- राज्य की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 155* :- राज्यपाल की नियुक्ति
*अनुच्छेद 156* :- राज्यपाल की पदावधि
*अनुच्छेद 157* :- राज्यपाल नियुक्त होने की अर्हताएँ
*अनुच्छेद 158* :- राज्यपाल के पद के लिए शर्तें
*अनुच्छेद 159* :- राज्यपाल द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 163* :- राज्यपाल को सलाह देने के लिए मंत्री परिषद
*अनुच्छेद 164* :- मंत्रियों के बारे में अन्य उपबंध
*अनुच्छेद 165* :- राज्य का महाधिवक्ता
*अनुच्छेद 166* :- राज्य सरकार का संचालन
*अनुच्छेद 167* :- राज्यपाल को जानकारी देने के संबंध में मुख्यमंत्री के कर्तव्य
*अनुच्छेद 168* :- राज्य के विधान मंडल का गठन
*अनुच्छेद 170* :- विधानसभाओं की संरचना
*अनुच्छेद 171* :- विधान परिषद की संरचना
*अनुच्छेद 172* :- राज्यों के विधानमंडल कि अवधी
*अनुच्छेद 176* :- राज्यपाल का विशेष अभिभाषण
*अनुच्छेद 177* सदनों के बारे में मंत्रियों और महाधिवक्ता के अधिकार
*अनुच्छेद 178* :- विधानसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुच्छेद 179* :- अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 180* :- अध्यक्ष के पदों के कार्य व शक्ति
**
*अनुच्छेद 181* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का कोई संकल्प पारित होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 182* :- विधान परिषद का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 183* :- सभापति और उपासभापति का पद रिक्त होना पद त्याग या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 184* :- सभापति के पद के कर्तव्यों का पालन व शक्ति
*अनुच्छेद 185* :- संभापति उपसभापति को पद से हटाए जाने का संकल्प विचाराधीन होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 186* :- अध्यक्ष उपाध्यक्ष सभापति और उपसभापति के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 187* :- राज्य के विधान मंडल का सविचाल.
*अनुच्छेद 188* :- सदस्यों द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 189* :- सदनों में मतदान रिक्तियां होते हुए भी साधनों का कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 199* :- धन विदेश की परिभाषा
*अनुच्छेद 200* :- विधायकों पर अनुमति
*अनुच्छेद 202* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 213* :- विध
ानमंडल में अध्यादेश सत्यापित करने के
राज्यपाल की शक्ति
*अनुच्छेद 214* :- राज्यों के लिए उच्च न्यायालय
*अनुच्छेद 215* :- उच्च न्यायालयों का अभिलेख न्यायालय होना
*अनुच्छेद 216* :- उच्च न्यायालय का गठन
*अनुच्छेद 217* :- उच्च न्यायालय न्यायाधीश की नियुक्ति
पद्धति शर्तें
*अनुच्छेद 221* :- न्यायाधीशों का वेतन
**
*अनुच्छेद 222* :- एक न्यायालय से दूसरे न्यायालय में
न्यायाधीशों का अंतरण
*अनुच्छेद 223* :- कार्यकारी मुख्य न्याय मूर्ति के नियुक्ति
*अनुच्छेद 224* :- अन्य न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 226* :- कुछ रिट निकालने के लिए उच्च न्यायालय की शक्ति
*अनुच्छेद 231* :- दो या अधिक राज्यों के लिए एक ही उच्च न्यायालय की स्थापना
*अनुच्छेद 233* :- जिला न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 241* :- संघ राज्य क्षेत्र के लिए उच्च-न्यायालय
**
*अनुच्छेद 243* :- पंचायत नगर पालिकाएं एवं सहकारी समितियां
*अनुच्छेद 244* :- अनुसूचित क्षेत्रो व जनजाति क्षेत्रों का प्रशासन
*अनुच्छेद 248* :- अवशिष्ट विधाई शक्तियां
*अनुच्छेद 252* :- दो या अधिक राज्य के लिए सहमति से विधि बनाने की संसद की शक्ति
*अनुच्छेद 254* :- संसद द्वारा बनाई गई विधियों और राज्यों के विधान मंडल द्वारा बनाए गए विधियों में असंगति
*अनुच्छेद 256* :- राज्यों की और संघ की बाध्यता
*अनुच्छेद 257* :- कुछ दशाओं में राज्यों पर संघ का नियंत्रण
*अनुच्छेद 262* :- अंतर्राज्यक नदियों या नदी दूनों के जल संबंधी विवादों का न्याय निर्णय
*अनुच्छेद 263* :- अंतर्राज्यीय विकास परिषद का गठन
*अनुच्छेद 266* :- संचित निधी
*अनुच्छेद 267* :- आकस्मिकता निधि
*अनुच्छेद 269* :- संघ द्वारा उद्ग्रहित और संग्रहित किंतु राज्यों को सौपे जाने वाले कर
*अनुच्छेद 270* :- संघ द्वारा इकट्ठे किए कर संघ और राज्यों के बीच वितरित किए जाने वाले कर
*अनुच्छेद 280* :- वित्त आयोग
*अनुच्छेद 281* :- वित्त आयोग की सिफारिशे
*अनुच्छेद 292* :- भारत सरकार द्वारा उधार लेना
*अनुच्छेद 293* :- राज्य द्वारा उधार लेना
&अनुच्छेद 300 क* :- संपत्ति का अधिकार
*अनुच्छेद 301* :- व्यापार वाणिज्य और समागम की स्वतंत्रता
*अनुच्छेद 309* :- राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की भर्ती और सेवा की शर्तों
*अनुच्छेद 310* :- संघ या राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की पदावधि
*अनुच्छेद 313* :- संक्रमण कालीन उपबंध
*अनुच्छेद 315* :- संघ राज्य के लिए लोक सेवा आयोग
*अनुच्छेद 316* :- सदस्यों की नियुक्ति एवं पदावधि
*अनुच्छेद 317* :- लोक सेवा आयोग के किसी सदस्य को हटाया जाना या निलंबित किया जाना
*अनुच्छेद 320* :- लोकसेवा आयोग के कृत्य
*अनुच्छेद 323 क* :- प्रशासनिक अधिकरण
*अनुच्छेद 323 ख* :- अन्य विषयों के लिए अधिकरण
*अनुच्छेद 324* :- निर्वाचनो के अधिक्षण निर्देशन और नियंत्रण का निर्वाचन आयोग में निहित होना
*अनुच्छेद 329* :- निर्वाचन संबंधी मामलों में न्यायालय के
हस्तक्षेप का वर्णन
*अनुछेद 330* :- लोक सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिये स्थानो का आरणण
*अनुच्छेद 331* :- लोक सभा में आंग्ल भारतीय समुदाय का
प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 332* :- राज्य के विधान सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियों के लिए स्थानों का आरक्षण
*अनुच्छेद 333* :- राज्य की विधानसभा में आंग्ल भारतीय
समुदाय का प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 343* :- संघ की परिभाषा
*अनुच्छेद 344* :- राजभाषा के संबंध में आयोग और संसद की समिति
*अनुच्छेद 350 क* :- प्राथमिक स्तर पर मातृभाषा में शिक्षा की
सुविधाएं
*अनुच्छेद 351* :- हिंदी भाषा के विकास के लिए निर्देश
*अनुच्छेद 352* :- आपात की उदघोषणा का प्रभाव
*अनुछेद 356* :- राज्य में संवैधानिक तंत्र के विफल हो जाने की दशा में उपबंध
*अनुच्छेद 360* :- वित्तीय आपात के बारे में उपबंध
*अनुच्छेद 368* :- सविधान का संशोधन करने की संसद की
शक्ति और उसकी प्रक्रिया
*अनुच्छेद 377* :- भारत के नियंत्रक महालेखा परीक्षक के बारे में *उपबंध*
*अनुच्छेद 378* :- लोक सेवा आयोग के बारे में-
जय भीम,जय भारत,जय संविधान-
*प्रमुख अनुच्छेद.*---
*अनुच्छेद 1* :- संघ का नाम और राज्य क्षेत्र
*अनुच्छेद 2* :- नए राज्यों का प्रवेश या स्थापना
*अनुच्छेद 3* :- राज्य का निर्माण तथा सीमाओं या नामों मे
परिवर्तन
*अनुच्छेद 4* :- पहली अनुसूचित व चौथी अनुसूची के संशोधन तथा दो और तीन के अधीन बनाई गई विधियां
*अच्नुछेद 5* :- संविधान के प्रारंभ पर नागरिकता
*अनुच्छेद 6* :- भारत आने वाले व्यक्तियों को नागरिकता
*अनुच्छेद 7* :-पाकिस्तान जाने वालों को नागरिकता
*अनुच्छेद 8* :- भारत के बाहर रहने वाले व्यक्तियों का नागरिकता
*अनुच्छेद 9* :- विदेशी राज्य की नागरिकता लेने पर नागरिकता का ना होना
*अनुच्छेद 10* :- नागरिकता के अधिकारों का बना रहना
*अनुच्छेद 11* :- संसद द्वारा नागरिकता के लिए कानून का विनियमन
*अनुच्छेद 12* :- राज्य की परिभाषा
*अनुच्छेद 13* :- मूल अधिकारों को असंगत या अल्पीकरण करने वाली विधियां
*अनुच्छेद 14* :- विधि के समक्ष समानता
*अनुच्छेद 15* :- धर्म जाति लिंग पर भेद का प्रतिशेध
*अनुच्छेद 16* :- लोक नियोजन में अवसर की समानता
*अनुच्छेद 17* :- अस्पृश्यता का अंत
*अनुच्छेद 18* :- उपाधियों का अंत
*अनुच्छेद 19* :- वाक् की स्वतंत्रता
*अनुच्छेद 20* :- अपराधों के दोष सिद्धि के संबंध में संरक्षण
**
*अनुच्छेद 21* :-प्राण और दैहिक स्वतंत्रता
*अनुच्छेद 21 क* :- 6 से 14 वर्ष के बच्चों को शिक्षा का अधिकार
*अनुच्छेद 22* :- कुछ दशाओं में गिरफ्तारी से सरंक्षण
*अनुच्छेद 23* :- मानव के दुर्व्यापार और बाल आश्रम
*अनुच्छेद 24* :- कारखानों में बालक का नियोजन का प्रतिशत
*अनुच्छेद 25* :- धर्म का आचरण और प्रचार की स्वतंत्रता
**
*अनुच्छेद 26* :-धार्मिक कार्यों के प्रबंध की स्वतंत्रता
*अनुच्छेद 29* :- अल्पसंख्यक वर्गों के हितों का संरक्षण
*अनुच्छेद 30* :- शिक्षा संस्थाओं की स्थापना और प्रशासन करने का अल्पसंख्यक वर्गों का अधिकार
*अनुच्छेद 32* :- अधिकारों को प्रवर्तित कराने के लिए उपचार
*अनुच्छेद 36* :- परिभाषा
*अनुच्छेद 40* :- ग्राम पंचायतों का संगठन
*अनुच्छेद 48* :- कृषि और पशुपालन संगठन
*अनुच्छेद 48क* :- पर्यावरण वन तथा वन्य जीवों की रक्षा
*अनुच्छेद 49:-* राष्ट्रीय स्मारक स्थानों और वस्तुओं का संरक्षण
*अनुछेद. 50* :- कार्यपालिका से न्यायपालिका का प्रथक्करण
*अनुच्छेद 51* :- अंतर्राष्ट्रीय शांति और सुरक्षा
*अनुच्छेद 51क* :- मूल कर्तव्य
*अनुच्छेद 52* :- भारत का राष्ट्रपति
*अनुच्छेद 53* :- संघ की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 54* :- राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 55* :- राष्ट्रपति के निर्वाचन की रीती
*अनुच्छेद 56* :- राष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 57* :- पुनर्निर्वाचन के लिए पात्रता
*अनुच्छेद 58* :- राष्ट्रपति निर्वाचित होने के लिए आहर्ताए
*अनुच्छेद 59* :- राष्ट्रपति पद के लिए शर्ते
*अनुच्छेद 60* :- राष्ट्रपति की शपथ
*अनुच्छेद 61* :- राष्ट्रपति पर महाभियोग चलाने की प्रक्रिया
*अनुच्छेद 62* :- राष्ट्रपति पद पर व्यक्ति को भरने के लिए निर्वाचन का समय और रीतियां
*अनुच्छेद 63* :- भारत का उपराष्ट्रपति
*अनुच्छेद 64* :- उपराष्ट्रपति का राज्यसभा का पदेन सभापति होना
*अनुच्छेद 65* :- राष्ट्रपति के पद की रिक्त पर उप राष्ट्रपति के कार्य
*अनुच्छेद 66* :- उप-राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 67* :- उपराष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 68* :- उप राष्ट्रपति के पद की रिक्त पद भरने के लिए निर्वाचन
*अनुच्छेद69* :- उप राष्ट्रपति द्वारा शपथ
**
*अनुच्छेद 70* :- अन्य आकस्मिकता में राष्ट्रपति के कर्तव्यों का निर्वहन
*अनुच्छेद 71*. :- राष्ट्रपति और उपराष्ट्रपति के निर्वाचन संबंधित विषय
*अनुच्छेद 72* :-क्षमादान की शक्ति
*अनुच्छेद 73* :- संघ की कार्यपालिका शक्ति का विस्तार
*अनुच्छेद 74* :- राष्ट्रपति को सलाह देने के लिए मंत्रिपरिषद
*अनुच्छेद 75* :- मंत्रियों के बारे में उपबंध
*अनुच्छेद 76* :- भारत का महान्यायवादी
*अनुच्छेद 77* :- भारत सरकार के कार्य का संचालन
*अनुच्छेद 78* :- राष्ट्रपति को जानकारी देने के प्रधानमंत्री के
कर्तव्य
*अनुच्छेद 79* :- संसद का गठन
*अनुच्छेद 80* :- राज्य सभा की सरंचना
**
*अनुच्छेद 81* :- लोकसभा की संरचना
*अनुच्छेद 83* :- संसद के सदनो की अवधि
*अनुच्छेद 84* :-संसद के सदस्यों के लिए अहर्ता
*अनुच्छेद 85* :- संसद का सत्र सत्रावसान और विघटन
*अनुच्छेद 87* :- राष्ट्रपति का विशेष अभी भाषण
*अनुच्छेद 88* :- सदनों के बारे में मंत्रियों और महानयायवादी
अधिकार
*अनुच्छेद 89* :-राज्यसभा का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 90* :- उपसभापति का पद रिक्त होना या पद हटाया जाना-
*अनुच्छेद 91* :-सभापति के कर्तव्यों का पालन और शक्ति
*अनुच्छेद 92* :- सभापति या उपसभापति को पद से हटाने का संकल्प विचाराधीन हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 93* :- लोकसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुचित 94* :- अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना
*अनुच्छेद 95* :- अध्यक्ष में कर्तव्य एवं शक्तियां
*अनुच्छेद 96* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का संकल्प हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 97* :- सभापति उपसभापति तथा अध्यक्ष,उपाध्यक्ष के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 98* :- संसद का सविचालय
*अनुच्छेद 99* :- सदस्य द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 100* - संसाधनों में मतदान रिक्तियां के होते हुए भी सदनों के कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 108* :- कुछ दशाओं में दोनों सदनों की संयुक्त बैठक
*अनुत्छेद 109* :- धन विधेयक के संबंध में विशेष प्रक्रिया
*अनुच्छेद 110* :- धन विधायक की परिभाषा
*अनुच्छेद 111* :- विधेयकों पर अनुमति
*अनुच्छेद 112* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 118* :- प्रक्रिया के नियम
*अनुच्छेद 120* :- संसद में प्रयोग की जाने वाली भाषा
*अनुच्छेद 123* :- संसद विश्रांति काल में राष्ट्रपति की अध्यादेश शक्ति
*अनुच्छेद 124* :- उच्चतम न्यायालय की स्थापना और गठन
*अनुच्छेद 125* :- न्यायाधीशों का वेतन
*अनुच्छेद 126* :- कार्य कार्य मुख्य न्याय मूर्ति की नियुक्ति
*अनुच्छेद 127* :- तदर्थ न्यायमूर्तियों की नियुक्ति
*अनुच्छेद 128* :- सेवानिवृत्त न्यायाधीशों की उपस्थिति
*अनुच्छेद 129* :- उच्चतम न्यायालय का अभिलेख नयायालय होना
*अनुच्छेद 130* :- उच्चतम न्यायालय का स्थान
**
*अनुच्छेद 131* :- उच्चतम न्यायालय की आरंभिक अधिकारिता
*अनुच्छेद 137* :- निर्णय एवं आदेशों का पुनर्विलोकन
*अनुच्छेद 143* :- उच्चतम न्यायालय से परामर्श करने की
राष्ट्रपति की शक्ति
*अनुच्छेद144* :-सिविल एवं न्यायिक पदाधिकारियों द्वारा
उच्चतम न्यायालय की सहायता
*अनुच्छेद 148* :- भारत का नियंत्रक महालेखा परीक्षक
*अनुच्छेद 149* :- नियंत्रक महालेखा परीक्षक के कर्तव्य शक्तिया
*अनुच्छेद 150* :- संघ के राज्यों के लेखन का प्रारूप
*अनुच्छेद 153* :- राज्यों के राज्यपाल
*अनुच्छेद 154* :- राज्य की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 155* :- राज्यपाल की नियुक्ति
*अनुच्छेद 156* :- राज्यपाल की पदावधि
*अनुच्छेद 157* :- राज्यपाल नियुक्त होने की अर्हताएँ
*अनुच्छेद 158* :- राज्यपाल के पद के लिए शर्तें
*अनुच्छेद 159* :- राज्यपाल द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 163* :- राज्यपाल को सलाह देने के लिए मंत्री परिषद
*अनुच्छेद 164* :- मंत्रियों के बारे में अन्य उपबंध
*अनुच्छेद 165* :- राज्य का महाधिवक्ता
*अनुच्छेद 166* :- राज्य सरकार का संचालन
*अनुच्छेद 167* :- राज्यपाल को जानकारी देने के संबंध में मुख्यमंत्री के कर्तव्य
*अनुच्छेद 168* :- राज्य के विधान मंडल का गठन
*अनुच्छेद 170* :- विधानसभाओं की संरचना
*अनुच्छेद 171* :- विधान परिषद की संरचना
*अनुच्छेद 172* :- राज्यों के विधानमंडल कि अवधी
*अनुच्छेद 176* :- राज्यपाल का विशेष अभिभाषण
*अनुच्छेद 177* सदनों के बारे में मंत्रियों और महाधिवक्ता के अधिकार
*अनुच्छेद 178* :- विधानसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुच्छेद 179* :- अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 180* :- अध्यक्ष के पदों के कार्य व शक्ति
**
*अनुच्छेद 181* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का कोई संकल्प पारित होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 182* :- विधान परिषद का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 183* :- सभापति और उपासभापति का पद रिक्त होना पद त्याग या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 184* :- सभापति के पद के कर्तव्यों का पालन व शक्ति
*अनुच्छेद 185* :- संभापति उपसभापति को पद से हटाए जाने का संकल्प विचाराधीन होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 186* :- अध्यक्ष उपाध्यक्ष सभापति और उपसभापति के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 187* :- राज्य के विधान मंडल का सविचाल.
*अनुच्छेद 188* :- सदस्यों द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 189* :- सदनों में मतदान रिक्तियां होते हुए भी साधनों का कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 199* :- धन विदेश की परिभाषा
*अनुच्छेद 200* :- विधायकों पर अनुमति
*अनुच्छेद 202* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 213* :- विध
ानमंडल में अध्यादेश सत्यापित करने के
राज्यपाल की शक्ति
*अनुच्छेद 214* :- राज्यों के लिए उच्च न्यायालय
*अनुच्छेद 215* :- उच्च न्यायालयों का अभिलेख न्यायालय होना
*अनुच्छेद 216* :- उच्च न्यायालय का गठन
*अनुच्छेद 217* :- उच्च न्यायालय न्यायाधीश की नियुक्ति
पद्धति शर्तें
*अनुच्छेद 221* :- न्यायाधीशों का वेतन
**
*अनुच्छेद 222* :- एक न्यायालय से दूसरे न्यायालय में
न्यायाधीशों का अंतरण
*अनुच्छेद 223* :- कार्यकारी मुख्य न्याय मूर्ति के नियुक्ति
*अनुच्छेद 224* :- अन्य न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 226* :- कुछ रिट निकालने के लिए उच्च न्यायालय की शक्ति
*अनुच्छेद 231* :- दो या अधिक राज्यों के लिए एक ही उच्च न्यायालय की स्थापना
*अनुच्छेद 233* :- जिला न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 241* :- संघ राज्य क्षेत्र के लिए उच्च-न्यायालय
**
*अनुच्छेद 243* :- पंचायत नगर पालिकाएं एवं सहकारी समितियां
*अनुच्छेद 244* :- अनुसूचित क्षेत्रो व जनजाति क्षेत्रों का प्रशासन
*अनुच्छेद 248* :- अवशिष्ट विधाई शक्तियां
*अनुच्छेद 252* :- दो या अधिक राज्य के लिए सहमति से विधि बनाने की संसद की शक्ति
*अनुच्छेद 254* :- संसद द्वारा बनाई गई विधियों और राज्यों के विधान मंडल द्वारा बनाए गए विधियों में असंगति
*अनुच्छेद 256* :- राज्यों की और संघ की बाध्यता
*अनुच्छेद 257* :- कुछ दशाओं में राज्यों पर संघ का नियंत्रण
*अनुच्छेद 262* :- अंतर्राज्यक नदियों या नदी दूनों के जल संबंधी विवादों का न्याय निर्णय
*अनुच्छेद 263* :- अंतर्राज्यीय विकास परिषद का गठन
*अनुच्छेद 266* :- संचित निधी
*अनुच्छेद 267* :- आकस्मिकता निधि
*अनुच्छेद 269* :- संघ द्वारा उद्ग्रहित और संग्रहित किंतु राज्यों को सौपे जाने वाले कर
*अनुच्छेद 270* :- संघ द्वारा इकट्ठे किए कर संघ और राज्यों के बीच वितरित किए जाने वाले कर
*अनुच्छेद 280* :- वित्त आयोग
*अनुच्छेद 281* :- वित्त आयोग की सिफारिशे
*अनुच्छेद 292* :- भारत सरकार द्वारा उधार लेना
*अनुच्छेद 293* :- राज्य द्वारा उधार लेना
&अनुच्छेद 300 क* :- संपत्ति का अधिकार
*अनुच्छेद 301* :- व्यापार वाणिज्य और समागम की स्वतंत्रता
*अनुच्छेद 309* :- राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की भर्ती और सेवा की शर्तों
*अनुच्छेद 310* :- संघ या राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की पदावधि
*अनुच्छेद 313* :- संक्रमण कालीन उपबंध
*अनुच्छेद 315* :- संघ राज्य के लिए लोक सेवा आयोग
*अनुच्छेद 316* :- सदस्यों की नियुक्ति एवं पदावधि
*अनुच्छेद 317* :- लोक सेवा आयोग के किसी सदस्य को हटाया जाना या निलंबित किया जाना
*अनुच्छेद 320* :- लोकसेवा आयोग के कृत्य
*अनुच्छेद 323 क* :- प्रशासनिक अधिकरण
*अनुच्छेद 323 ख* :- अन्य विषयों के लिए अधिकरण
*अनुच्छेद 324* :- निर्वाचनो के अधिक्षण निर्देशन और नियंत्रण का निर्वाचन आयोग में निहित होना
*अनुच्छेद 329* :- निर्वाचन संबंधी मामलों में न्यायालय के
हस्तक्षेप का वर्णन
*अनुछेद 330* :- लोक सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिये स्थानो का आरणण
*अनुच्छेद 331* :- लोक सभा में आंग्ल भारतीय समुदाय का
प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 332* :- राज्य के विधान सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियों के लिए स्थानों का आरक्षण
*अनुच्छेद 333* :- राज्य की विधानसभा में आंग्ल भारतीय
समुदाय का प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 343* :- संघ की परिभाषा
*अनुच्छेद 344* :- राजभाषा के संबंध में आयोग और संसद की समिति
*अनुच्छेद 350 क* :- प्राथमिक स्तर पर मातृभाषा में शिक्षा की
सुविधाएं
*अनुच्छेद 351* :- हिंदी भाषा के विकास के लिए निर्देश
*अनुच्छेद 352* :- आपात की उदघोषणा का प्रभाव
*अनुछेद 356* :- राज्य में संवैधानिक तंत्र के विफल हो जाने की दशा में उपबंध
*अनुच्छेद 360* :- वित्तीय आपात के बारे में उपबंध
*अनुच्छेद 368* :- सविधान का संशोधन करने की संसद की
शक्ति और उसकी प्रक्रिया
*अनुच्छेद 377* :- भारत के नियंत्रक महालेखा परीक्षक के बारे में *उपबंध*
*अनुच्छेद 378* :- लोक सेवा आयोग के बारे में-
जय भीम,जय भारत,जय संविधान-
👏
*गठिया रोग, हृदय रोग, हाथों की कमजोरी *
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
बहुत कम लोग जानते हैं कि ताजी बजाना स्वास्थ्य के लिए अति महत्वपूर्ण लाभदायक है।
🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
आज हम आपको ताली बनाने से हाने वाले महत्वपूर्ण परखे फायदों के बारे में बता रहे हैं।
👇👇👇👇
वैज्ञानिकों द्वारा प्रमाणित किया गया हैकि तालियां बजाने से हजारों स्वास्थ्यवर्धक फायदें।
जिन्हें बहुत कम लोग जानते। और ताली बजाना एक मजाक और उपहास मात्र समझते हैं।
परन्तु हम आपको तालियां बजाने के मुख्य फायदे विस्तार से बता रहें हैं।
✍✍✍✍✍
ताली बजाने से महत्वपूर्ण फायदे / Benefits of Clapping
👉1. रोज 400 तालियां बजाने / Clapping से गठिया रोग ठीक हो जाता है। लगातार 3-4 महीने सुबह शाम ताली बजायें। ताली बजाने से उगलियों, हाथों का रक्त संचार / Blood Flow तीव्र गति से होता है। जोकि सीधे नसों को प्रभावित करता है जिससे गठिया रोग / Arthritis ठीक हो जाता है।
👉2. Hand Paralysis / हाथों में लकवा और हाथ कापना, हाथ कमजोर होने पर रोज नियमित सुबह शाम 400 तालियां बजाने से 5-6 महीनें में समस्या से निदान मिलता है।
👉3. Internal Organs / हृदय रोग, फेडडे़ खराब होने पर, लिवर की समस्या होने पर रोग नियमित सुबह शाम 400-400 तालियां बजायें। आंतरिक बीमारियों से तुरन्त छुटकारा मिलता है।
👉4. Immune System / रोग प्रतिरोधक क्षमता बढाने में तालियां अहम हैं। तालियां बजाने से शरीर में तीव्र रक्त संचार होता है। शरीर का अंग अंग काम करने लगता है।
👉5. तालियां बजाने से नसें और धमिनयों सही तरह से सुचारू हो जाती है। Veins, Muscles Strains / मांसपेशियों का तनाव खिचाव ठीक करने में तालियां बजाना सक्षम है।
👉6. तालियां बजाने से सिरदर्द, अस्थमा, मधुमेह नियंत्रण में रहता है। Clapping / तालियां मारना हेल्थ समस्याऐं नियंत्रण में रखने में सहायक है।
👉7. Hair Fall / बालों के झड़ने से रोकने में तालियां खास फायदा करती है। तालियां बजाने से हाथों में घर्षण बनता है। हाथ की अंगूठे उगलियां नसे सिर से जुड़ी होती हैं।
👉8. प्रतिदिन भोजन ग्रहण के बाद 400 तालियों बजाने से शरीर समस्त रोगों से दूर रहता है। शरीर में फालतू चर्बी नहीं जमती और मोटापा / Obesity, Fat से दूर रखने में तालियां अहम हैं।
👉9. तालियां बजाने से स्मरण शक्ति / Memory Power बढ़ती है। क्योंकि हाथ का अंगूठे की नसें सीधें दिमाग से जुड़ी होती है।
👉10. शरीर के समस्त जोड़ पाइन्टस हाथों की हथेलियों उगलियों से जुड़े होते हैं। इसलिए तालियां बजानें से Healthy Body Fit Mind / शरीर स्वस्थ और निरोग रहता है।
Technique
👊👊👊👊
तालियां बजाने का तरीका / Clasping Hands, Steps
💪1. ताली बजाने से पहले हाथों पर नारियल, जैतून, बादाम, तिल, अखरोट आदि कोई भी एक तेल लगा लें।
💪2. रोज सुबह 400 तालियां और रोज शाम 400 तालियां बजायें।
💪3. 200 तालियां हाथ ऊपर कर और 200 तालियां साधारण स्थिति में रह कर बजायें।
💪4. हाथों पर तीव्र घषर्ण, या हाथ गर्म होने पर कुछ सेकेंड़ रूकें।
💪5. तालियां बजाने के तुरन्त बाद कुछ खायें पीने नहीं। 20-25 मिनट बाद ही कुछ खायें पीयें।
👊👊👊👊👊👊👊
*स्वस्थ शरीर के लिए तालियां बजाना अति उत्तम फायदेमंद है। ताली बजाने से शरीर में रक्त संचार तीव्र गति से होता है। जोकि सम्पूर्ण शरीर / Whole Body को दुरूस्त करने में सक्षम है*
हमारे पूर्वज बहुत ज्ञानी थे , वो जानते थे कि व्यक्ति अच्छे कार्य आसानी से नहीं करता है, इसलिए उन्होंने हर उस कार्य को जो हमारे स्वास्थ्य से जुड़ा हो उसे धर्म से जोड़ा ताकि हम नियमित रूप से वो सब कार्य करें जो हमारे स्वास्थ्य के लिए सर्वश्रेष्ठ हो ।
उदाहरण के लिए-
सुबह शाम भगवान की आरती के साथ ताली बजानी चाहिए ।
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Smile and spread smile ☺
*गठिया रोग, हृदय रोग, हाथों की कमजोरी *
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
बहुत कम लोग जानते हैं कि ताजी बजाना स्वास्थ्य के लिए अति महत्वपूर्ण लाभदायक है।
🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
आज हम आपको ताली बनाने से हाने वाले महत्वपूर्ण परखे फायदों के बारे में बता रहे हैं।
👇👇👇👇
वैज्ञानिकों द्वारा प्रमाणित किया गया हैकि तालियां बजाने से हजारों स्वास्थ्यवर्धक फायदें।
जिन्हें बहुत कम लोग जानते। और ताली बजाना एक मजाक और उपहास मात्र समझते हैं।
परन्तु हम आपको तालियां बजाने के मुख्य फायदे विस्तार से बता रहें हैं।
✍✍✍✍✍
ताली बजाने से महत्वपूर्ण फायदे / Benefits of Clapping
👉1. रोज 400 तालियां बजाने / Clapping से गठिया रोग ठीक हो जाता है। लगातार 3-4 महीने सुबह शाम ताली बजायें। ताली बजाने से उगलियों, हाथों का रक्त संचार / Blood Flow तीव्र गति से होता है। जोकि सीधे नसों को प्रभावित करता है जिससे गठिया रोग / Arthritis ठीक हो जाता है।
👉2. Hand Paralysis / हाथों में लकवा और हाथ कापना, हाथ कमजोर होने पर रोज नियमित सुबह शाम 400 तालियां बजाने से 5-6 महीनें में समस्या से निदान मिलता है।
👉3. Internal Organs / हृदय रोग, फेडडे़ खराब होने पर, लिवर की समस्या होने पर रोग नियमित सुबह शाम 400-400 तालियां बजायें। आंतरिक बीमारियों से तुरन्त छुटकारा मिलता है।
👉4. Immune System / रोग प्रतिरोधक क्षमता बढाने में तालियां अहम हैं। तालियां बजाने से शरीर में तीव्र रक्त संचार होता है। शरीर का अंग अंग काम करने लगता है।
👉5. तालियां बजाने से नसें और धमिनयों सही तरह से सुचारू हो जाती है। Veins, Muscles Strains / मांसपेशियों का तनाव खिचाव ठीक करने में तालियां बजाना सक्षम है।
👉6. तालियां बजाने से सिरदर्द, अस्थमा, मधुमेह नियंत्रण में रहता है। Clapping / तालियां मारना हेल्थ समस्याऐं नियंत्रण में रखने में सहायक है।
👉7. Hair Fall / बालों के झड़ने से रोकने में तालियां खास फायदा करती है। तालियां बजाने से हाथों में घर्षण बनता है। हाथ की अंगूठे उगलियां नसे सिर से जुड़ी होती हैं।
👉8. प्रतिदिन भोजन ग्रहण के बाद 400 तालियों बजाने से शरीर समस्त रोगों से दूर रहता है। शरीर में फालतू चर्बी नहीं जमती और मोटापा / Obesity, Fat से दूर रखने में तालियां अहम हैं।
👉9. तालियां बजाने से स्मरण शक्ति / Memory Power बढ़ती है। क्योंकि हाथ का अंगूठे की नसें सीधें दिमाग से जुड़ी होती है।
👉10. शरीर के समस्त जोड़ पाइन्टस हाथों की हथेलियों उगलियों से जुड़े होते हैं। इसलिए तालियां बजानें से Healthy Body Fit Mind / शरीर स्वस्थ और निरोग रहता है।
Technique
👊👊👊👊
तालियां बजाने का तरीका / Clasping Hands, Steps
💪1. ताली बजाने से पहले हाथों पर नारियल, जैतून, बादाम, तिल, अखरोट आदि कोई भी एक तेल लगा लें।
💪2. रोज सुबह 400 तालियां और रोज शाम 400 तालियां बजायें।
💪3. 200 तालियां हाथ ऊपर कर और 200 तालियां साधारण स्थिति में रह कर बजायें।
💪4. हाथों पर तीव्र घषर्ण, या हाथ गर्म होने पर कुछ सेकेंड़ रूकें।
💪5. तालियां बजाने के तुरन्त बाद कुछ खायें पीने नहीं। 20-25 मिनट बाद ही कुछ खायें पीयें।
👊👊👊👊👊👊👊
*स्वस्थ शरीर के लिए तालियां बजाना अति उत्तम फायदेमंद है। ताली बजाने से शरीर में रक्त संचार तीव्र गति से होता है। जोकि सम्पूर्ण शरीर / Whole Body को दुरूस्त करने में सक्षम है*
हमारे पूर्वज बहुत ज्ञानी थे , वो जानते थे कि व्यक्ति अच्छे कार्य आसानी से नहीं करता है, इसलिए उन्होंने हर उस कार्य को जो हमारे स्वास्थ्य से जुड़ा हो उसे धर्म से जोड़ा ताकि हम नियमित रूप से वो सब कार्य करें जो हमारे स्वास्थ्य के लिए सर्वश्रेष्ठ हो ।
उदाहरण के लिए-
सुबह शाम भगवान की आरती के साथ ताली बजानी चाहिए ।
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Smile and spread smile ☺
*🌹Dr. Sagar shinde🌹 Nutrition Specialist. 7276697950*
*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही. *🙏SAGAR Shinde🙏*
*Nutrition Specialist 7276697950*
*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही. *🙏SAGAR Shinde🙏*
*Nutrition Specialist 7276697950*
" अंधश्रध्दा से परिवार बचाओ "
*यह हमेशा ध्यान रखे*
1) *निम्बू-मिर्च* खाने के लिये है.. कही *टाँगने* के लिए नहीं है।
2) *बिल्लियाँ* जंगली या पालतू जानवर है, बिल्ली के *रास्ता काटने* से कुछ गलत नहीं होता.. बल्कि चूहों से होनेवाले नुक्सान को बचाया जा सकता है।
.
3) *छींकना* एक नैसर्गिक क्रिया है, छींकने से कुछ *अनहोनी* नहीं होती ना हि किसी काम में बाधा आती है। छींकने से शरीर की *सोई हुई मांसपेशियां* सक्रिय हो जाती है।
4) *भूत* पेड़ों पर नहीं रहते, पेड़ों पर *पक्षी* रहते है।
5) *चमत्कार* जैसी कोई चीज नहीं होती। हर घटना के पीछे *वैज्ञानिक* कारण होता है।
6) *तांत्रिक , बाबा , कर्मकांडी* जैसे लोग *झुठे* होते है, जिन्हें *शारारिक मेहनत* नहीं करनी ; ये वही लोग है।
7) *जादू टोना*, या *किसी ने कराया* ऐसा कुछ नहीं होता, ये दुर्बल लोगों के *मानसिक विकार* है।
जादू-टोना करके आपके ग्रहो की दिशा बदलने वाले बाबा, हवा और मेघों की दिशा बदलकर बारिश नहीं ला सकते क्या? सीमाओं पर हमारे जवानों को शहीद होने से बचा नहीं सकते है क्या ?
8 ) *वास्तुशास्त्र* भ्रामक है। सिर्फ दिशाओ का *डर* दिखाकर लूटने का तरीक़ा है।
वास्तविक तो पृथ्वी ही खुद हर क्षण *अपनी दिशा* बदलती है। अगर *कुबेर जी* उत्तर दिशा में है तो एक ही स्थान या दिशा में *अमीर* और *गरीब* दोनों क्यों पाये जाते है?
9) *मन्नत के लिये बलि, टिप* या *चढ़ावे* से भगवान प्रसन्न होकर *फल* देते है, तो क्या भगवान् *रिश्वतखोर* है?
"आध्यात्म *मोक्ष* के लिए है, *धन* कमाने के लिए नहीं "
*कर्मयोगी बनो, मन का डर भगाओ*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*यह हमेशा ध्यान रखे*
1) *निम्बू-मिर्च* खाने के लिये है.. कही *टाँगने* के लिए नहीं है।
2) *बिल्लियाँ* जंगली या पालतू जानवर है, बिल्ली के *रास्ता काटने* से कुछ गलत नहीं होता.. बल्कि चूहों से होनेवाले नुक्सान को बचाया जा सकता है।
.
3) *छींकना* एक नैसर्गिक क्रिया है, छींकने से कुछ *अनहोनी* नहीं होती ना हि किसी काम में बाधा आती है। छींकने से शरीर की *सोई हुई मांसपेशियां* सक्रिय हो जाती है।
4) *भूत* पेड़ों पर नहीं रहते, पेड़ों पर *पक्षी* रहते है।
5) *चमत्कार* जैसी कोई चीज नहीं होती। हर घटना के पीछे *वैज्ञानिक* कारण होता है।
6) *तांत्रिक , बाबा , कर्मकांडी* जैसे लोग *झुठे* होते है, जिन्हें *शारारिक मेहनत* नहीं करनी ; ये वही लोग है।
7) *जादू टोना*, या *किसी ने कराया* ऐसा कुछ नहीं होता, ये दुर्बल लोगों के *मानसिक विकार* है।
जादू-टोना करके आपके ग्रहो की दिशा बदलने वाले बाबा, हवा और मेघों की दिशा बदलकर बारिश नहीं ला सकते क्या? सीमाओं पर हमारे जवानों को शहीद होने से बचा नहीं सकते है क्या ?
8 ) *वास्तुशास्त्र* भ्रामक है। सिर्फ दिशाओ का *डर* दिखाकर लूटने का तरीक़ा है।
वास्तविक तो पृथ्वी ही खुद हर क्षण *अपनी दिशा* बदलती है। अगर *कुबेर जी* उत्तर दिशा में है तो एक ही स्थान या दिशा में *अमीर* और *गरीब* दोनों क्यों पाये जाते है?
9) *मन्नत के लिये बलि, टिप* या *चढ़ावे* से भगवान प्रसन्न होकर *फल* देते है, तो क्या भगवान् *रिश्वतखोर* है?
"आध्यात्म *मोक्ष* के लिए है, *धन* कमाने के लिए नहीं "
*कर्मयोगी बनो, मन का डर भगाओ*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👉 *आंवला*
किसी भी रूप में थोड़ा सा
आंवला हर रोज़ खाते रहे,
जीवन भर उच्च रक्तचाप
और हार्ट फेल नहीं होगा।
👉 *मेथी*
मेथीदाना पीसकर रख ले।
एक चम्मच एक गिलास
पानी में उबाल कर नित्य पिए।
मीठा, नमक कुछ भी नहीं डाले।
इस से आंव नहीं बनेगी,
शुगर कंट्रोल रहेगी और
जोड़ो के दर्द नहीं होंगे
और पेट ठीक रहेगा।
👉 *नेत्र स्नान*
मुंह में पानी का कुल्ला भर कर
नेत्र धोये।
ऐसा दिन में तीन बार करे।
जब भी पानी के पास जाए
मुंह में पानी का कुल्ला भर ले
और नेत्रों पर पानी के छींटे मारे, धोये।
मुंह का पानी एक मिनट बाद
निकाल कर पुन: कुल्ला भर ले।
मुंह का पानी गर्म ना हो इसलिए
बार बार कुल्ला नया भरते रहे।
भोजन करने के बाद गीले हाथ
तौलिये से नहीं पोंछे।
आपस में दोनों हाथो को रगड़ कर
चेहरा व कानो तक मले।
इससे आरोग्य शक्ति बढ़ती हैं।
नेत्र ज्योति ठीक रहती हैं।
👉 *शौच*
ऐसी आदत डाले के नित्य
शौच जाते समय दाँतो को
आपस में भींच कर रखे।
इस से दांत मज़बूत रहेंगे,
तथा लकवा नहीं होगा।
👉 *छाछ*
तेज और ओज बढ़ने के लिए
छाछ का निरंतर सेवन
बहुत हितकर हैं।
सुबह और दोपहर के भोजन में
नित्य छाछ का सेवन करे।
भोजन में पानी के स्थान पर
छाछ का उपयोग बहुत हितकर हैं।
👉 *सरसों तेल*
सर्दियों में हल्का गर्म सरसों तेल
और गर्मियों में ठंडा सरसों तेल
तीन बूँद दोनों कान में
कभी कभी डालते रहे।
इस से कान स्वस्थ रहेंगे।
👉 *निद्रा*
दिन में जब भी विश्राम करे तो
दाहिनी करवट ले कर सोएं। और
रात में बायीं करवट ले कर सोये।
दाहिनी करवट लेने से बायां स्वर
अर्थात चन्द्र नाड़ी चलेगी, और
बायीं करवट लेने से दाहिना स्वर
अर्थात सूर्य स्वर चलेगा।
👉 *ताम्बे का पानी*
रात को ताम्बे के बर्तन में
रखा पानी सुबह उठते बिना
कुल्ला किये ही पिए,
निरंतर ऐसा करने से आप
कई रोगो से बचे रहेंगे।
ताम्बे के बर्तन में रखा जल
गंगा जल से भी अधिक
शक्तिशाली माना गया हैं।
👉 *सौंठ*
सामान्य बुखार, फ्लू, जुकाम
और कफ से बचने के लिए
पीसी हुयी आधा चम्मच सौंठ
और ज़रा सा गुड एक गिलास पानी में
इतना उबाले के आधा पानी रह जाए।
रात को सोने से पहले यह पिए।
बदलते मौसम, सर्दी व वर्षा के
आरम्भ में यह पीना रोगो से बचाता हैं।
सौंठ नहीं हो तो अदरक का
इस्तेमाल कीजिये।
👉 *टाइफाइड*
चुटकी भर दालचीनी की फंकी
चाहे अकेले ही चाहे शहद के साथ
दिन में दो बार लेने से
टाइफाईड नहीं होता।
👉 *ध्यान*
हर रोज़ कम से कम 15 से 20
मिनट मैडिटेशन ज़रूर करे।
👉 *नाक*
रात को सोते समय नित्य
सरसों का तेल नाक में लगाये।
हर तीसरे दिन दो कली लहसुन
रात को भोजन के साथ ले।
प्रात: दस तुलसी के पत्ते और
पांच काली मिर्च नित्य चबाये।
सर्दी, बुखार, श्वांस रोग नहीं होगा।
नाक स्वस्थ रहेगी।
👉 *मालिश*
स्नान करने से आधा घंटा पहले
सर के ऊपरी हिस्से में
सरसों के तेल से मालिश करे।
इस से सर हल्का रहेगा,
मस्तिष्क ताज़ा रहेगा।
रात को सोने से पहले
पैर के तलवो, नाभि,
कान के पीछे और
गर्दन पर सरसों के तेल की
मालिश कर के सोएं।
निद्रा अच्छी आएगी,
मानसिक तनाव दूर होगा।
त्वचा मुलायम रहेगी।
सप्ताह में एक दिन पूरे शरीर में
मालिश ज़रूर करे।
👉 *योग और प्राणायाम*
नित्य कम से कम आधा घंटा
योग और प्राणायाम का
अभ्यास ज़रूर करे।
👉 *हरड़*
हर रोज़ एक छोटी हरड़
भोजन के बाद दाँतो तले रखे
और इसका रस धीरे धीरे
पेट में जाने दे।
जब काफी देर बाद ये हरड़
बिलकुल नरम पड़ जाए
तो चबा चबा कर निगल ले।
इस से आपके बाल कभी
सफ़ेद नहीं होंगे,
दांत 100 वर्ष तक निरोगी रहेंगे
और पेट के रोग नहीं होंगे।
👉 *सुबह की सैर*
सुबह सूर्य निकलने से पहले
पार्क या हरियाली वाली जगह पर
सैर करना सम्पूर्ण स्वस्थ्य के लिए
बहुत लाभदायक हैं।
इस समय हवा में प्राणवायु का
बहुत संचार रहता हैं।
जिसके सेवन से हमारा पूरा शरीर
रोग मुक्त रहता हैं और हमारी
रोग प्रतिरोधक शक्ति बढ़ती हैं।
👉 घी खाये मांस बढ़े,
अलसी खाये खोपड़ी,
दूध पिये शक्ति बढ़े,
भुला दे सबकी हेकड़ी।
👉तेल तड़का छोड़ कर
नित घूमन को जाय,
मधुमेह का नाश हो
जो जन अलसी खाय ।।
=====
🙏🏻मानव सेवा को समर्पित उपक्रम🙏🏻
किसी भी रूप में थोड़ा सा
आंवला हर रोज़ खाते रहे,
जीवन भर उच्च रक्तचाप
और हार्ट फेल नहीं होगा।
👉 *मेथी*
मेथीदाना पीसकर रख ले।
एक चम्मच एक गिलास
पानी में उबाल कर नित्य पिए।
मीठा, नमक कुछ भी नहीं डाले।
इस से आंव नहीं बनेगी,
शुगर कंट्रोल रहेगी और
जोड़ो के दर्द नहीं होंगे
और पेट ठीक रहेगा।
👉 *नेत्र स्नान*
मुंह में पानी का कुल्ला भर कर
नेत्र धोये।
ऐसा दिन में तीन बार करे।
जब भी पानी के पास जाए
मुंह में पानी का कुल्ला भर ले
और नेत्रों पर पानी के छींटे मारे, धोये।
मुंह का पानी एक मिनट बाद
निकाल कर पुन: कुल्ला भर ले।
मुंह का पानी गर्म ना हो इसलिए
बार बार कुल्ला नया भरते रहे।
भोजन करने के बाद गीले हाथ
तौलिये से नहीं पोंछे।
आपस में दोनों हाथो को रगड़ कर
चेहरा व कानो तक मले।
इससे आरोग्य शक्ति बढ़ती हैं।
नेत्र ज्योति ठीक रहती हैं।
👉 *शौच*
ऐसी आदत डाले के नित्य
शौच जाते समय दाँतो को
आपस में भींच कर रखे।
इस से दांत मज़बूत रहेंगे,
तथा लकवा नहीं होगा।
👉 *छाछ*
तेज और ओज बढ़ने के लिए
छाछ का निरंतर सेवन
बहुत हितकर हैं।
सुबह और दोपहर के भोजन में
नित्य छाछ का सेवन करे।
भोजन में पानी के स्थान पर
छाछ का उपयोग बहुत हितकर हैं।
👉 *सरसों तेल*
सर्दियों में हल्का गर्म सरसों तेल
और गर्मियों में ठंडा सरसों तेल
तीन बूँद दोनों कान में
कभी कभी डालते रहे।
इस से कान स्वस्थ रहेंगे।
👉 *निद्रा*
दिन में जब भी विश्राम करे तो
दाहिनी करवट ले कर सोएं। और
रात में बायीं करवट ले कर सोये।
दाहिनी करवट लेने से बायां स्वर
अर्थात चन्द्र नाड़ी चलेगी, और
बायीं करवट लेने से दाहिना स्वर
अर्थात सूर्य स्वर चलेगा।
👉 *ताम्बे का पानी*
रात को ताम्बे के बर्तन में
रखा पानी सुबह उठते बिना
कुल्ला किये ही पिए,
निरंतर ऐसा करने से आप
कई रोगो से बचे रहेंगे।
ताम्बे के बर्तन में रखा जल
गंगा जल से भी अधिक
शक्तिशाली माना गया हैं।
👉 *सौंठ*
सामान्य बुखार, फ्लू, जुकाम
और कफ से बचने के लिए
पीसी हुयी आधा चम्मच सौंठ
और ज़रा सा गुड एक गिलास पानी में
इतना उबाले के आधा पानी रह जाए।
रात को सोने से पहले यह पिए।
बदलते मौसम, सर्दी व वर्षा के
आरम्भ में यह पीना रोगो से बचाता हैं।
सौंठ नहीं हो तो अदरक का
इस्तेमाल कीजिये।
👉 *टाइफाइड*
चुटकी भर दालचीनी की फंकी
चाहे अकेले ही चाहे शहद के साथ
दिन में दो बार लेने से
टाइफाईड नहीं होता।
👉 *ध्यान*
हर रोज़ कम से कम 15 से 20
मिनट मैडिटेशन ज़रूर करे।
👉 *नाक*
रात को सोते समय नित्य
सरसों का तेल नाक में लगाये।
हर तीसरे दिन दो कली लहसुन
रात को भोजन के साथ ले।
प्रात: दस तुलसी के पत्ते और
पांच काली मिर्च नित्य चबाये।
सर्दी, बुखार, श्वांस रोग नहीं होगा।
नाक स्वस्थ रहेगी।
👉 *मालिश*
स्नान करने से आधा घंटा पहले
सर के ऊपरी हिस्से में
सरसों के तेल से मालिश करे।
इस से सर हल्का रहेगा,
मस्तिष्क ताज़ा रहेगा।
रात को सोने से पहले
पैर के तलवो, नाभि,
कान के पीछे और
गर्दन पर सरसों के तेल की
मालिश कर के सोएं।
निद्रा अच्छी आएगी,
मानसिक तनाव दूर होगा।
त्वचा मुलायम रहेगी।
सप्ताह में एक दिन पूरे शरीर में
मालिश ज़रूर करे।
👉 *योग और प्राणायाम*
नित्य कम से कम आधा घंटा
योग और प्राणायाम का
अभ्यास ज़रूर करे।
👉 *हरड़*
हर रोज़ एक छोटी हरड़
भोजन के बाद दाँतो तले रखे
और इसका रस धीरे धीरे
पेट में जाने दे।
जब काफी देर बाद ये हरड़
बिलकुल नरम पड़ जाए
तो चबा चबा कर निगल ले।
इस से आपके बाल कभी
सफ़ेद नहीं होंगे,
दांत 100 वर्ष तक निरोगी रहेंगे
और पेट के रोग नहीं होंगे।
👉 *सुबह की सैर*
सुबह सूर्य निकलने से पहले
पार्क या हरियाली वाली जगह पर
सैर करना सम्पूर्ण स्वस्थ्य के लिए
बहुत लाभदायक हैं।
इस समय हवा में प्राणवायु का
बहुत संचार रहता हैं।
जिसके सेवन से हमारा पूरा शरीर
रोग मुक्त रहता हैं और हमारी
रोग प्रतिरोधक शक्ति बढ़ती हैं।
👉 घी खाये मांस बढ़े,
अलसी खाये खोपड़ी,
दूध पिये शक्ति बढ़े,
भुला दे सबकी हेकड़ी।
👉तेल तड़का छोड़ कर
नित घूमन को जाय,
मधुमेह का नाश हो
जो जन अलसी खाय ।।
=====
🙏🏻मानव सेवा को समर्पित उपक्रम🙏🏻
➖ *साप चावल्यावरचा रामबाण उपाय* ...
तुम्हाला माहिती असेल की, *साप चावला की त्याच्या
दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष
मनुष्याच्या शरिरात सोडतो*. ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते
*विष आधी हृदयापर्यंत जातं* नंतर पूर्ण शरिरात
पसरतं. *हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी
साधारण तीन तास लागतात* असे मानले जाते.
(परंतू) ...
*म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास
तरी मरणार नाही*. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच
अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.
त्यामुळे तुमच्याकडे *त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी
तीन तास आहेत*. या तीन तासात तुम्ही काही करू
शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता ? 👍 👍 👍
➖ एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.
*हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे*. त्याचं
नाव आहे *NAJA २०० (N A J A )* हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला
मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव
वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे. ...
➖ *NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक
मानल्या जाणा-या सापाचं विष आहे*. त्या सापाचं
नाव आहे *क्रॅक*. या सापाचं विष सर्वात घातक
मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष
उतरवण्यासाठी कामात येतं. ...
➖ *या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १०
मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १०
मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे*.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ
शकतो. 👍 👍 👍
🌹 🙏 मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की
शेअर करा 🙏 🌹
तुम्हाला माहिती असेल की, *साप चावला की त्याच्या
दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष
मनुष्याच्या शरिरात सोडतो*. ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते
*विष आधी हृदयापर्यंत जातं* नंतर पूर्ण शरिरात
पसरतं. *हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी
साधारण तीन तास लागतात* असे मानले जाते.
(परंतू) ...
*म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास
तरी मरणार नाही*. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच
अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.
त्यामुळे तुमच्याकडे *त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी
तीन तास आहेत*. या तीन तासात तुम्ही काही करू
शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता ? 👍 👍 👍
➖ एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.
*हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे*. त्याचं
नाव आहे *NAJA २०० (N A J A )* हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला
मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव
वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे. ...
➖ *NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक
मानल्या जाणा-या सापाचं विष आहे*. त्या सापाचं
नाव आहे *क्रॅक*. या सापाचं विष सर्वात घातक
मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष
उतरवण्यासाठी कामात येतं. ...
➖ *या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १०
मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १०
मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे*.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ
शकतो. 👍 👍 👍
🌹 🙏 मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की
शेअर करा 🙏 🌹
लकवा (पॅरालिसीस)
नागरमुन्नोळी
🙏🙏🍇🍏🍎🍓🍈🍒🍊🍐🍍🍅☕🍶🍴🍽
मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.
" नागरमुनोळ्ळी ता.चिक्कोडी जि.बेळगाव."
चिक्कोडी पासून
१० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री डाॅ.पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पॅरालिसीस वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच. पेशंटचे केस पेपर्सचे
फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता पर्यत ३०-३५ पेशंट पाठवले जे गेले अॅब्युलन्स मध्ये पण आले चालत... ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅरमल आहेत .
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
कसे जाणार?
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी
२
कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी
टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे
शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
VPS Kolhapur
Mob:-9021237236
8421755550
👨👨👧👦👩👩👦🙎🍂👭👬👫🏃🚶
👆☝👆☝👆☝👆👌👍
बाकी जोक इत्यादी सर्व आपण शेअर करताच।
तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.
चला फॉरवर्ड करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
PLEASE SHARE friends
नागरमुन्नोळी
🙏🙏🍇🍏🍎🍓🍈🍒🍊🍐🍍🍅☕🍶🍴🍽
मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.
" नागरमुनोळ्ळी ता.चिक्कोडी जि.बेळगाव."
चिक्कोडी पासून
१० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री डाॅ.पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पॅरालिसीस वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच. पेशंटचे केस पेपर्सचे
फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता पर्यत ३०-३५ पेशंट पाठवले जे गेले अॅब्युलन्स मध्ये पण आले चालत... ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅरमल आहेत .
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
कसे जाणार?
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी
२
कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी
टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे
शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
VPS Kolhapur
Mob:-9021237236
8421755550
👨👨👧👦👩👩👦🙎🍂👭👬👫🏃🚶
👆☝👆☝👆☝👆👌👍
बाकी जोक इत्यादी सर्व आपण शेअर करताच।
तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.
चला फॉरवर्ड करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
PLEASE SHARE friends
*महाराष्ट्र - सामान्यज्ञान*
★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)
★ महाराष्ट्राचे पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई
★ एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिले महाराष्ट्रीय व्यक्ति : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : महर्षि धोंडो केशव कर्वे
★ महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : आचार्य विनोबा भावे
★ महाराष्टाचे पहिले रँग्लर : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
★ महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर : आनंदीबाई जोशी
★ महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा : वर्धा जिल्हा
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव रानडे
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) : मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) : मुंबई ते कुर्ला (1925)
★ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक : सुरेखा भोसले (सातारा)
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांडे
★ महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त : डॉ. सुरेश जोशी
★ महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग : वडूज
★ ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट : श्वास (२००४)
★ राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट : श्यामची आई
★ राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट : श्वास
★ महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव : भिलार, जि.सातारा
★ महाराष्ट्रातील पहिली महिला आयपीएस अधिकारी : मीरा बोरवंकर
टीप : २१ डिसेंबर २०१७ नुसार माहिती अद्ययावत केली आहे. संदर्भ: महाराष्ट्र शासन संकेतस्थळ, दुवे.
-© *टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा*.
★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)
★ महाराष्ट्राचे पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई
★ एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिले महाराष्ट्रीय व्यक्ति : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : महर्षि धोंडो केशव कर्वे
★ महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : आचार्य विनोबा भावे
★ महाराष्टाचे पहिले रँग्लर : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
★ महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर : आनंदीबाई जोशी
★ महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा : वर्धा जिल्हा
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव रानडे
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) : मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) : मुंबई ते कुर्ला (1925)
★ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक : सुरेखा भोसले (सातारा)
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांडे
★ महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त : डॉ. सुरेश जोशी
★ महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग : वडूज
★ ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट : श्वास (२००४)
★ राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट : श्यामची आई
★ राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट : श्वास
★ महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव : भिलार, जि.सातारा
★ महाराष्ट्रातील पहिली महिला आयपीएस अधिकारी : मीरा बोरवंकर
टीप : २१ डिसेंबर २०१७ नुसार माहिती अद्ययावत केली आहे. संदर्भ: महाराष्ट्र शासन संकेतस्थळ, दुवे.
-© *टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा*.
सर्वांसाठी छोटी परंतु उपयुक्त माहिती...👇👇👇
🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
*अंगठा (The Thumb) :* आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
*तर्जनी (The Index Finger) :* हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.
*मध्यमा (The Middle Finger) :* हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
*अनामिका (The Ring Finger) :* हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.
*करंगळी (The Little Finger) :* करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
*अंगठा (The Thumb) :* आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
*तर्जनी (The Index Finger) :* हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.
*मध्यमा (The Middle Finger) :* हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
*अनामिका (The Ring Finger) :* हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.
*करंगळी (The Little Finger) :* करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
*प्रत्येक मुला-मुलीने हा लेख अवश्य वाचावा...*
*" आईची अपेक्षा "*
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,
*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*
मुलगा म्हणाला,
*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*
आई स्मितहास्य करीत म्हणाली,
*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*
मुलगा म्हणाला,
*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*
आई आता हसली म्हणाली,
*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,
*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,
*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"
*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*
❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
*" आईची अपेक्षा "*
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,
*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*
मुलगा म्हणाला,
*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*
आई स्मितहास्य करीत म्हणाली,
*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*
मुलगा म्हणाला,
*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*
आई आता हसली म्हणाली,
*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,
*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,
*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"
*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*
❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
*प्रत्येक मुला-मुलीने हा लेख अवश्य वाचावा...*
*" आईची अपेक्षा "*
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,
*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*
मुलगा म्हणाला,
*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*
आई स्मितहास्य करीत म्हणाली,
*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*
मुलगा म्हणाला,
*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*
आई आता हसली म्हणाली,
*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,
*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,
*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"
*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*
❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
*" आईची अपेक्षा "*
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,
*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*
मुलगा म्हणाला,
*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*
आई स्मितहास्य करीत म्हणाली,
*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*
मुलगा म्हणाला,
*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*
आई आता हसली म्हणाली,
*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,
*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,
*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"
*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*
❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
ऊन्हाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. *उष्माघात -sunstroke* वातावरणातली अती उष्णता जी शरीरात शोषली गेल्यामुळे हायपरथर्मिया सारखी परीस्थीती निर्माण झाल्याने शरीरातील उष्णतानियंत्रक प्रणाली कोलमडून पडते.याचा वाईट परीणाम किडनी,लिवर,ह्रदय व मस्तीष्क यावर होतो.परीणामी मृत्यू होऊ शकतो. *लक्षणे*-मळमळ,उलटी,कमजोरी,डोकेदुखी,हातपायात पेटके,चक्कर,त्वचा लाल होणे,नाडी जोरात चालणे,श्वासास त्रास,फीट,शुद्ध हरपणे इ. लक्षणे दिसतात. *उपाय*-भरपूर पाणी पिणे,मठ्ठा,लस्सी,ताक, सरबत,लिंबूपाणी पिणे,कलिंगड काकडी,नारळपाणी प्यावे,.शितली प्राणायाम व विश्रांती करणे,मसालेदार व जड अन्न टाळा,चहा,coffee, कोल्ड्रींक वर्ज करावे की ज्यामुळे Dehydration होते.सुती व हलक्या रंगाचे cotton चे कपडे परीधान करा,बाहेर निघतांना टोपी गाँगल व हात रूमाल वापरा. *ऊन लागल्यास घरगुती उपाय म्हणून कैरीचे पन्हे,चिंचेचे सरबत प्यावे,गळ पाणी प्यावे,महत्वाचे कांदयाचा रस कानामागे,हातपायांच्या तळव्याला वछातीला लावणे.
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
खरंच का स्त्री... चाळीशीत ( च ) सुंदर दिसते???
घरात तिचा जन्म झाला की, सोन्याची "राजस बाळी' जन्माला येते.... नन्तर तीच "कोवळी कळी' होते.... पुढं तिचं रूपांतर "कोमल कमलिनी' रती मध्ये होते..
मग कुणीतरी राजकुमार तिला लग्न करून घेउन जातो...मोरपंखी दिवसात त्याला ती जणु परीच भासते.... नवलाईत दोघे असे वागतात की ते जन्मलेच एकमेकांसाठी...!
अन ती सोनपाऊली एक दिवस आई ची प्रभावळ गाली घेऊन वावरते... पण नवलाई ओसारलेली असते... सततचा मानसिक ताण , सतत काही तरी खावे वाटणे आणि मळमळ होणे, ... , नऊमहिने अडीच किलोपर्यंत वाढणारी पिशवी हातात घेऊन वावरणे शक्य आहे का ???? पण "आई बनणार' या एका कल्पनेने ती आनंदात सर्व सहन करते....पुढे मरणांत कळा ... त्यातही नॉर्मल चा दबाव....!!!!! अन अंती बाळाचं क्यां .... कॅ... ती धन्य होते ..... !!!
तर जागरण अन ती पिचून जाते.... बरेचदा या वेळी जेष्ठ मदतीला असतात असे नाही.... या वेळी मात्र तिच्या ढासळणार्या तब्येत आणि सौंदर्यावर कुणाचंच लक्ष जात नाही कारण ती तिचे कर्तव्य बजावत असते.... !!!!!
हळूहळू मुले मोठी होतात.... तिचं तेल लावणं ,makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं , सण समारंभात मुरडण सारं सारं बंद होतं ... अन अचानक ती सर्वांना " गबाळी ...' भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही... अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!
हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत.... तिचं साधेपणही खुपायला लागतं..
.काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...
पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतः च वाळवी बनुन पोखरत असते.... !!
आणि तिची पस्तिशी उलटते अन अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?) लागते.... तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं, सर्वात मिसळण्याची कला ... सार सारच सुंदर वाटू लागतं..!
पण खरंच ती चाळिशीतच। सुंदर दिसते का????
खरं तर सगळ्या जबा बदार्या पार पाडताना होणारी फजिती कमी होते, बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ...
सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन मनापासून तिला स्वतः साठी जगावस वाटतं...!!! पुनः तरुण व्हावे असे वाटते...
आपण गबाळी , गावंढळ कधीच नव्हतो फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले होते, हे कळून चुकले अन तिने" कात ' टाकली .
इतकं सहज सोपं गणित आहे ते.. मला वाटतं .
.नवं स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ...
होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!
कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??
पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???
चंदेरी बट सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???
झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..
मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बर बदलेल???
आणि
तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितके चांगले होइल का??
म्हणून च बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहे...
त्यातून महिण्याला कमी होणारे कॅलसियम, hermonal changes अन बदलते mood सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...
मग आपण ही तिला साथ देऊन, वेळ देऊन ,तिच्या मातृत्वाला किंमत देऊन स्वतःला बदलून घेतले तर संसार आनंदात होईल यात वाद नाही...
तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .
. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते
घरात तिचा जन्म झाला की, सोन्याची "राजस बाळी' जन्माला येते.... नन्तर तीच "कोवळी कळी' होते.... पुढं तिचं रूपांतर "कोमल कमलिनी' रती मध्ये होते..
मग कुणीतरी राजकुमार तिला लग्न करून घेउन जातो...मोरपंखी दिवसात त्याला ती जणु परीच भासते.... नवलाईत दोघे असे वागतात की ते जन्मलेच एकमेकांसाठी...!
अन ती सोनपाऊली एक दिवस आई ची प्रभावळ गाली घेऊन वावरते... पण नवलाई ओसारलेली असते... सततचा मानसिक ताण , सतत काही तरी खावे वाटणे आणि मळमळ होणे, ... , नऊमहिने अडीच किलोपर्यंत वाढणारी पिशवी हातात घेऊन वावरणे शक्य आहे का ???? पण "आई बनणार' या एका कल्पनेने ती आनंदात सर्व सहन करते....पुढे मरणांत कळा ... त्यातही नॉर्मल चा दबाव....!!!!! अन अंती बाळाचं क्यां .... कॅ... ती धन्य होते ..... !!!
तर जागरण अन ती पिचून जाते.... बरेचदा या वेळी जेष्ठ मदतीला असतात असे नाही.... या वेळी मात्र तिच्या ढासळणार्या तब्येत आणि सौंदर्यावर कुणाचंच लक्ष जात नाही कारण ती तिचे कर्तव्य बजावत असते.... !!!!!
हळूहळू मुले मोठी होतात.... तिचं तेल लावणं ,makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं , सण समारंभात मुरडण सारं सारं बंद होतं ... अन अचानक ती सर्वांना " गबाळी ...' भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही... अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!
हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत.... तिचं साधेपणही खुपायला लागतं..
.काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...
पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतः च वाळवी बनुन पोखरत असते.... !!
आणि तिची पस्तिशी उलटते अन अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?) लागते.... तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं, सर्वात मिसळण्याची कला ... सार सारच सुंदर वाटू लागतं..!
पण खरंच ती चाळिशीतच। सुंदर दिसते का????
खरं तर सगळ्या जबा बदार्या पार पाडताना होणारी फजिती कमी होते, बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ...
सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन मनापासून तिला स्वतः साठी जगावस वाटतं...!!! पुनः तरुण व्हावे असे वाटते...
आपण गबाळी , गावंढळ कधीच नव्हतो फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले होते, हे कळून चुकले अन तिने" कात ' टाकली .
इतकं सहज सोपं गणित आहे ते.. मला वाटतं .
.नवं स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ...
होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!
कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??
पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???
चंदेरी बट सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???
झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..
मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बर बदलेल???
आणि
तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितके चांगले होइल का??
म्हणून च बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहे...
त्यातून महिण्याला कमी होणारे कॅलसियम, hermonal changes अन बदलते mood सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...
मग आपण ही तिला साथ देऊन, वेळ देऊन ,तिच्या मातृत्वाला किंमत देऊन स्वतःला बदलून घेतले तर संसार आनंदात होईल यात वाद नाही...
तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .
. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते
*मधुमेह असणाऱ्या साठी एक चांगली बातमी**
, खुश खबर
''डॉ. टोनी अल्मेडा,'' किडनी स्पेशियलीस्ट तज्ञ (मास्टर) मुंबई,
यांनी आपल्या अथक आणि व्यापक प्रयोगा द्वारे मधुमेहावर यशस्वी उपचार शोधून काढले आहेत .याचा फायदा जुनाट मधुमेह असलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषास खुप चांगला होवू शकतो ,
= सदर रोगा साठी असणारे घरगुती उपचार,=
साहित्य ,,
१) गहु (धान्य) १०० ग्राम ,
२) डिंक ( झाड़ा पासून काढलेला) १०० ग्राम ,
३) जव, (हे एक धान्य आहे) १०० ग्राम ,
४) कलौंजी (कांद्याचे बीज) १०० ग्राम ,
= औषध तयार करण्याची कृति,,=
वरील सर्व साहित्य पांच (५) कप पाण्यात मिक्स करून १० मिनिटे उकळवुंन घ्या
हे साहित्य १० मिनिटे उकळल्यावर थंड करण्यास ठेवा, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या आणी स्वच्छ काचेची बरणी किंवा काचेच्या बाटलित भरून ठेवा ,,
= हे कसे वापरावे,, !!=
रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी, एक छोटा कप भरून प्यावे ,
असे नेहमी सात (७) दिवस घ्या ,
पुढील आठवड्यात, एक दिवस आड़ करून हे औषध घ्यावे,
असे दोन आठवडे हे औषध घेतल्यावर तुम्हाला आश्चकारक बदल दिसून येईल, तुम्ही सामान्य झालात हे दिसून येईल, या नंतर तुमचा मधुमेह बरा झाल्यावर, तुम्ही सर्वांन सारखे, सामान्य जेवण जेवू शकता, कोणत्याही समस्स्ये शिवाय ,
आणी हे सर्व नैसर्गिक साहित्य असल्यामुळे याचे कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत हे लक्षात ठेवा ,
तर चला, उशीर कशाला ,,!! आता मधुमेह पळवून लावुया, निरोगी आयुष्य आनंदाने जगु या *संकलन :-डॉ .देवेंद्र खैरनार नाशिक*
*मो .8007007496*
Forwarded as received.
, खुश खबर
''डॉ. टोनी अल्मेडा,'' किडनी स्पेशियलीस्ट तज्ञ (मास्टर) मुंबई,
यांनी आपल्या अथक आणि व्यापक प्रयोगा द्वारे मधुमेहावर यशस्वी उपचार शोधून काढले आहेत .याचा फायदा जुनाट मधुमेह असलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषास खुप चांगला होवू शकतो ,
= सदर रोगा साठी असणारे घरगुती उपचार,=
साहित्य ,,
१) गहु (धान्य) १०० ग्राम ,
२) डिंक ( झाड़ा पासून काढलेला) १०० ग्राम ,
३) जव, (हे एक धान्य आहे) १०० ग्राम ,
४) कलौंजी (कांद्याचे बीज) १०० ग्राम ,
= औषध तयार करण्याची कृति,,=
वरील सर्व साहित्य पांच (५) कप पाण्यात मिक्स करून १० मिनिटे उकळवुंन घ्या
हे साहित्य १० मिनिटे उकळल्यावर थंड करण्यास ठेवा, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या आणी स्वच्छ काचेची बरणी किंवा काचेच्या बाटलित भरून ठेवा ,,
= हे कसे वापरावे,, !!=
रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी, एक छोटा कप भरून प्यावे ,
असे नेहमी सात (७) दिवस घ्या ,
पुढील आठवड्यात, एक दिवस आड़ करून हे औषध घ्यावे,
असे दोन आठवडे हे औषध घेतल्यावर तुम्हाला आश्चकारक बदल दिसून येईल, तुम्ही सामान्य झालात हे दिसून येईल, या नंतर तुमचा मधुमेह बरा झाल्यावर, तुम्ही सर्वांन सारखे, सामान्य जेवण जेवू शकता, कोणत्याही समस्स्ये शिवाय ,
आणी हे सर्व नैसर्गिक साहित्य असल्यामुळे याचे कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत हे लक्षात ठेवा ,
तर चला, उशीर कशाला ,,!! आता मधुमेह पळवून लावुया, निरोगी आयुष्य आनंदाने जगु या *संकलन :-डॉ .देवेंद्र खैरनार नाशिक*
*मो .8007007496*
Forwarded as received.
*लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते*
लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.
आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.
आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.
*लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत*
यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.
*दुध आणि लसून यांचे 10 फायदे*
*सियाटिकाच्या वेदना* : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.
*कोलेस्ट्रोल* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.
*बद्धकोष्ठता* : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.
*अपचन* : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.
*सांधेदुखी* : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.
*माइग्रेन* : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.
*चेहऱ्यावरील मुरुमे :* मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.
*हृदय धमनी मधील ब्लोकेज* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.
*कंबरदुखी* : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.
*कैंसर* : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.
लसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.
आजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.
आजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.
*लसूनवाले दुध बनवण्याची पद्धत*
यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.
*दुध आणि लसून यांचे 10 फायदे*
*सियाटिकाच्या वेदना* : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.
*कोलेस्ट्रोल* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.
*बद्धकोष्ठता* : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.
*अपचन* : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.
*सांधेदुखी* : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.
*माइग्रेन* : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.
*चेहऱ्यावरील मुरुमे :* मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.
*हृदय धमनी मधील ब्लोकेज* : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.
*कंबरदुखी* : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.
*कैंसर* : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.
*THE PERFECT LIFESTYLE"*
हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....
कायम तारुण्याचा अनुभव......
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.
★ या खबरदारी घ्या...
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे शंभर पावले चालणे....
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,
पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
* फक्त सिजनल फळेच खावी
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
* डाव्याकुशीवर झोपावे.
* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
*** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।
health*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....
कायम तारुण्याचा अनुभव......
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.
★ या खबरदारी घ्या...
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे शंभर पावले चालणे....
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,
पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
* फक्त सिजनल फळेच खावी
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
* डाव्याकुशीवर झोपावे.
* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
*** एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।
health*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
*कलही केलेली भांडी🍵*
डायबिटिस वर लेख
*कथिलाचे पाणी*
‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकारक आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते.ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’ हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती.तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळ्याच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती.त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही. म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.
Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.
Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कल्हईच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट ही मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.
Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.
(म्हणजे आमच्या पूर्वजांना हे पूर्वी पासूनच माहीत होते. त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा कमवला नाही, म्हणून काय ते अडाणी होते का?)
Copy pest
Wednesday, 2 May 2018
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
*मन मनाचे आजार: भूताने झपाटाणे, देवीचे अंगात येणे*
*एक खरेखुरे नाटक*
*अ २)अंगात येणे - हिस्टेरिकल डिसोसिएशन*
आपल्या समाजात देवदेवस्कीच्या नावाने भगत, मांत्रिक, देवऋषी हा धंदा करणारे स्त्री अथवा पुरुष या वास्तवाचा फायदा उठवतात आणि स्वतःच्या अंगात देवीचा संचार झाला आहे असे भासवतात. त्याचप्रमाणे मनोरुग्णतेच्या कारणाने घुमणाऱ्या व्यक्तीस बाहेरची बाधा झाली आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करतात. दोन्ही प्रकार हे फसवणुकीचे व शोषणाचे आहे. ज्या ठिकाणी या प्रकारातून पद्धतशीरपणे धंदा उभा राहिला आहे त्या ठिकाणी हा प्रकार फसवणुकीचा आहे याची कल्पना देणे आणि त्याविरुद्ध लोकजागृती करणे, संघर्ष करणे व ढोंगबाजी बंद पाडणे हेच करावे लागते. हे प्रकार हल्ली बरेच कमी झाले आहेत अथवा कमी होत चालले आहेत.
बहुतेक वेळा अंगात येण्याचे कारण काय असते ? एक बाब म्हणजे अनेक काळापर्यंत मनात ताण साठत गेलेले असतात व व्यक्तीला अस्वस्थ करत असतात; किंवा काही वेळेस एखाद्या विशिष्ट प्रसंगी प्रचंड ताण निर्माण होतो, जो मनाचे तात्पुरते विघटन करतो. हे असे का घडते, हे समजून घेण्यासाठी तुडुंब भरलेल्या धरणाचे रूपक वापरता येईल. प्रचंड पावसाने धरण पूर्ण भरते; त्यामध्ये आणखी पाणी साठविण्यासाठी जागा राहत नाही. अशा वेळेला धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. पाणी बाहेर सोडावे लागते. अन्यथा पाण्याच्या प्रचंड दबावाने धरण फुटण्याचा धोका असतो. याचप्रकारे व्यक्तीच्या मनातील दुःखाचे धरण पूर्णपणे भरते. आपल्या देशात ही प्रक्रिया स्वाभाविकपणे स्त्रियांच्या बाबतीत अधिक होते. अनेक प्रकारचे दुय्यमत्व, असुरक्षितता यांना त्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळेला जे वाट्याला येते ते निमूटपणे सोसावे लागते. त्या दुःखावर उपाय शोधणे व तो प्रत्यक्षात आणणे यांसाठी लागणारी क्षमता त्यांच्याकडे नसते. स्वाभाविकच दुःखाने भरलेल्या मनातील धरणाला वाट मोकळी करून देण्याचा प्रश्न येतो. ज्यावेळी देवी अंगात येते त्यावेळी मनातले हे ताणतणाव, राग, संताप बाहेर टाकले जातात. ते देवी अंगात येऊन घडते का मृतात्म्याच्या भूताने पछाडल्यामुळे घडते, हे तुलनेने गौण आहे. परंतु जागृत अवस्थेत जे कधीच बोलता आले नसते, तो नवरा किंवा सासू यांच्यावरील संताप, अंगात आलेल्या या अवस्थेत व्यक्त होतो. अजाणतेपणे अबोध मनाच्या पातळीवर हे घडते. दुःखाने तुडुंब भरलेल्या मनाच्या धरणातील प्रचंड दाब निर्माण करणारा ताण अंगात येण्याच्या प्रकाराने काहीसा कमी होतो. त्या दबावाखाली तुटू पाहणारे व्यक्तिमत्त्व अंगात येणे, घूमणे, बडबडणे या प्रक्रियेतून स्वतःला सावरते.
मानसशास्त्रीय भाषेत या प्रकाराला कॅथॅर्सिस असे म्हणतात. या प्रक्रियेतून मर्यादित प्रमाणात ताणाचा निचरा होतो आणि मनाला स्वतःला सावरून घ्यायला सवड मिळते. या स्वरूपाची गरज उघडपणे आपल्या देशात स्त्रियांना सर्वाधिक असते, म्हणून त्यांच्या अंगात जास्त येते.
*क्रमश:*
*तिमिरातुनि तेजाकडे* या पुस्तकातून
*मन मनाचे आजार: भूताने झपाटाणे, देवीचे अंगात येणे*
*एक खरेखुरे नाटक*
*अ २)अंगात येणे - हिस्टेरिकल डिसोसिएशन*
आपल्या समाजात देवदेवस्कीच्या नावाने भगत, मांत्रिक, देवऋषी हा धंदा करणारे स्त्री अथवा पुरुष या वास्तवाचा फायदा उठवतात आणि स्वतःच्या अंगात देवीचा संचार झाला आहे असे भासवतात. त्याचप्रमाणे मनोरुग्णतेच्या कारणाने घुमणाऱ्या व्यक्तीस बाहेरची बाधा झाली आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करतात. दोन्ही प्रकार हे फसवणुकीचे व शोषणाचे आहे. ज्या ठिकाणी या प्रकारातून पद्धतशीरपणे धंदा उभा राहिला आहे त्या ठिकाणी हा प्रकार फसवणुकीचा आहे याची कल्पना देणे आणि त्याविरुद्ध लोकजागृती करणे, संघर्ष करणे व ढोंगबाजी बंद पाडणे हेच करावे लागते. हे प्रकार हल्ली बरेच कमी झाले आहेत अथवा कमी होत चालले आहेत.
बहुतेक वेळा अंगात येण्याचे कारण काय असते ? एक बाब म्हणजे अनेक काळापर्यंत मनात ताण साठत गेलेले असतात व व्यक्तीला अस्वस्थ करत असतात; किंवा काही वेळेस एखाद्या विशिष्ट प्रसंगी प्रचंड ताण निर्माण होतो, जो मनाचे तात्पुरते विघटन करतो. हे असे का घडते, हे समजून घेण्यासाठी तुडुंब भरलेल्या धरणाचे रूपक वापरता येईल. प्रचंड पावसाने धरण पूर्ण भरते; त्यामध्ये आणखी पाणी साठविण्यासाठी जागा राहत नाही. अशा वेळेला धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. पाणी बाहेर सोडावे लागते. अन्यथा पाण्याच्या प्रचंड दबावाने धरण फुटण्याचा धोका असतो. याचप्रकारे व्यक्तीच्या मनातील दुःखाचे धरण पूर्णपणे भरते. आपल्या देशात ही प्रक्रिया स्वाभाविकपणे स्त्रियांच्या बाबतीत अधिक होते. अनेक प्रकारचे दुय्यमत्व, असुरक्षितता यांना त्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळेला जे वाट्याला येते ते निमूटपणे सोसावे लागते. त्या दुःखावर उपाय शोधणे व तो प्रत्यक्षात आणणे यांसाठी लागणारी क्षमता त्यांच्याकडे नसते. स्वाभाविकच दुःखाने भरलेल्या मनातील धरणाला वाट मोकळी करून देण्याचा प्रश्न येतो. ज्यावेळी देवी अंगात येते त्यावेळी मनातले हे ताणतणाव, राग, संताप बाहेर टाकले जातात. ते देवी अंगात येऊन घडते का मृतात्म्याच्या भूताने पछाडल्यामुळे घडते, हे तुलनेने गौण आहे. परंतु जागृत अवस्थेत जे कधीच बोलता आले नसते, तो नवरा किंवा सासू यांच्यावरील संताप, अंगात आलेल्या या अवस्थेत व्यक्त होतो. अजाणतेपणे अबोध मनाच्या पातळीवर हे घडते. दुःखाने तुडुंब भरलेल्या मनाच्या धरणातील प्रचंड दाब निर्माण करणारा ताण अंगात येण्याच्या प्रकाराने काहीसा कमी होतो. त्या दबावाखाली तुटू पाहणारे व्यक्तिमत्त्व अंगात येणे, घूमणे, बडबडणे या प्रक्रियेतून स्वतःला सावरते.
मानसशास्त्रीय भाषेत या प्रकाराला कॅथॅर्सिस असे म्हणतात. या प्रक्रियेतून मर्यादित प्रमाणात ताणाचा निचरा होतो आणि मनाला स्वतःला सावरून घ्यायला सवड मिळते. या स्वरूपाची गरज उघडपणे आपल्या देशात स्त्रियांना सर्वाधिक असते, म्हणून त्यांच्या अंगात जास्त येते.
*क्रमश:*
*तिमिरातुनि तेजाकडे* या पुस्तकातून
🔴 *ACCIDENT अपघात* 🔴
15 एप्रिल रोजी गडचिरोली आरमोरी रोडवरील चुरमुरा गावाजवळ एका उभ्या असलेल्या टिप्परला एका टाटा सफारी गाडीने धडक दिली त्यात जागीच पाच विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झालं... खुप हळहळ वाटली... त्या मुलाच्या आई-वडीलांनी आता कस जगायचं वगैरे वगैरे गोष्टीं मनात आल्या. अशी तरणीबांड मुलं मृत्यूमुखी पडायला नकोत.
☠ खरं म्हणजे आपण मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा.
👨👨👦👦 *पालक म्हणून हे नक्की करा*
🏍 लायसेन्स असल्याशिवाय कोणतेही वाहन हातात देवू नका.
🏍 आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे "रफ ड्रायव्हिंग" बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारा.
🏍 मुलाला बाईक घेताना त्याबरोबर "हेल्मेट"⛑ लगेच घ्या.
🏍 मुलगा असो वा मुलगी हेल्मेट ⛑ वापरायला भाग पाडा.
🏍 एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या.
🚲 प्रत्येक घरात एक सायकल हवीच.
🚨🚑 *मुलांनो हे टाळा*🚑🚨
🏍 भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका.
🏍 कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.
🏍 कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको.
🏍 वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको.
🏍 गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा.
🏍🚨 वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको. ☠☠
🏍 गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते 50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको.
🏍 मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका.
🏍 रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका.
🏍 रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे.
🏍 आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका.
🏍 *डंपर, ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका.
🏍मोबाईल 📱कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका.
🔴🚑 *गाडीची काळजी*🏍🏍
🏍 गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे.
🏍 दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा.
🏍 दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे.
🏍 गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे.
🏍 वळताना इंडीकेटरचा वापर करा.
🔴🚑 *मुलांनो हे आवश्य करा*
🏍 आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या.
🏍 दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा.
🏍 गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो.
🏍 ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
🏍 रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा.
🏍 पुढच्या वाहनापासून किमान ३० फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा.
🏍 टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा.
🏍🚎🚌🚛🚚🚜 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात.
🔴🔴🚨🚨🚑🚑 *सर्व गावकर्यांनी* बेशिस्तपणे वाहन चालविणार्या मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी.
🏍 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
🔴 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी.
पाेलीस
15 एप्रिल रोजी गडचिरोली आरमोरी रोडवरील चुरमुरा गावाजवळ एका उभ्या असलेल्या टिप्परला एका टाटा सफारी गाडीने धडक दिली त्यात जागीच पाच विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झालं... खुप हळहळ वाटली... त्या मुलाच्या आई-वडीलांनी आता कस जगायचं वगैरे वगैरे गोष्टीं मनात आल्या. अशी तरणीबांड मुलं मृत्यूमुखी पडायला नकोत.
☠ खरं म्हणजे आपण मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा.
👨👨👦👦 *पालक म्हणून हे नक्की करा*
🏍 लायसेन्स असल्याशिवाय कोणतेही वाहन हातात देवू नका.
🏍 आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे "रफ ड्रायव्हिंग" बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारा.
🏍 मुलाला बाईक घेताना त्याबरोबर "हेल्मेट"⛑ लगेच घ्या.
🏍 मुलगा असो वा मुलगी हेल्मेट ⛑ वापरायला भाग पाडा.
🏍 एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या.
🚲 प्रत्येक घरात एक सायकल हवीच.
🚨🚑 *मुलांनो हे टाळा*🚑🚨
🏍 भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका.
🏍 कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.
🏍 कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको.
🏍 वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको.
🏍 गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा.
🏍🚨 वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको. ☠☠
🏍 गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते 50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको.
🏍 मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका.
🏍 रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका.
🏍 रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे.
🏍 आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका.
🏍 *डंपर, ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका.
🏍मोबाईल 📱कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका.
🔴🚑 *गाडीची काळजी*🏍🏍
🏍 गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे.
🏍 दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा.
🏍 दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे.
🏍 गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे.
🏍 वळताना इंडीकेटरचा वापर करा.
🔴🚑 *मुलांनो हे आवश्य करा*
🏍 आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या.
🏍 दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा.
🏍 गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो.
🏍 ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
🏍 रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा.
🏍 पुढच्या वाहनापासून किमान ३० फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा.
🏍 टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा.
🏍🚎🚌🚛🚚🚜 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात.
🔴🔴🚨🚨🚑🚑 *सर्व गावकर्यांनी* बेशिस्तपणे वाहन चालविणार्या मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी.
🏍 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
🔴 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी.
पाेलीस
*🌹Dr. Sagar shinde🌹 Nutrition Specialist. 7276697950*
*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही. *🙏SAGAR Shinde🙏*
*Nutrition Specialist 7276697950*
*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही. *🙏SAGAR Shinde🙏*
*Nutrition Specialist 7276697950*
Subscribe to:
Posts (Atom)