Tuesday, 7 August 2018

*डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम*

*सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - २७ जुलै २०१५*

डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधीपंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये

वयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत

होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.


*२७ जुलै १९२१*

*फ्रेडरिक बैटिंगने इंशुलिनचा शोध लावला*

 इंशुलिन हे एक स्वादुपिंडाच्या बिटा पेशीपासुन तयार झालेले पेप्टाइड हार्मोन आहे. आणि हा शरीराचा मुख्य अॅनाबॉलिक संप्रेरक मानला जातो.
मधुमेह ( डायबेटिस ) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो.
यावर उपाय म्हणुन इंशुलिनचे इंजेक्शन दिले जाते.

मधूसूदनी (इंसुलिन) (रासायनिक सूत्र:C45H69O14N11S.3H2O) अग्न्याशय यानि पैंक्रियाज़ के अन्तःस्रावी भाग लैंगरहैन्स की द्विपिकाओं की बीटा कोशिकाओं से स्रावित होने वाला एक जन्तु हार्मोन[2] है। रासायनिक संरचना की दृष्टि से यह एक पेप्टाइड हार्मोन है जिसकी रचना ५१ अमीनो अम्ल से होती है। यह शरीर में ग्लूकोज़ के उपापचय को नियंत्रित करता है। पैंक्रियाज यानी अग्न्याशय एक मिश्रित ग्रन्थि है जो आमाशय के नीचे कुछ पीछे की ओर स्थित होती है। भोजन के कार्बोहइड्रेट अंश के पाचन के पश्चातग्लूकोज का निर्माण होता हैं। आंतो से अवशोषित होकर यह ग्लूकोज रक्त के माध्यम से शरीर के सभी भागों में पहुंचता है। शरीर की सभी सजीव कोशिकाओं में कोशिकीय श्वसन की क्रिया होती है जिसमें ग्लूकोज के विघटन से ऊर्जा उत्पन्न होती है जिसका जीवधारी विभिन्न कार्यों में प्रयोग करते हैं।[3] ग्लूकोज के विघटन से शरीर को कार्य करने, सोचने एवं अन्य कार्यों के लिए ऊर्जा प्राप्त होती है।
इंसुलिन के प्राथमिक संरचना की खोज ब्रिटिश आण्विक जीवशास्त्री फ्रेड्रिक सैंगर ने की थी। यह प्रथम प्रोटीन था जिसकी शृंखला ज्ञात हो पायी थी। इस कार्य के लिए उन्हें १९५८ में रासायनिकी में नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया था। अग्नाशय स्थित आइलैंड्स ऑफ लैंगरहैंड्स अग्न्याशय का केवल एक प्रतिशत भाग ही होता है।[4] एक सामान्य अग्न्याशय में एक लाख से अधिक आइलैंड्स होते हैं और प्रत्येक आइलैंड में ८०-१०० बीटा कोशिकाएं होती हैं। ये कोशिकाएं प्रति १० सैकेंड में २ मिलीग्राम प्रतिशत की दर से ब्लड ग्लूकोज को नापती रहती हैं। एक या डेढ मिनट में बीटा कोशिकाएं रक्त शर्करा स्तर को सामान्य बनाए रखने के लिए आवश्यक इंसुलिन की मात्रा उपलब्ध करा देती हैं। जब मधुमेह नही होती है तो रक्त-शर्करा के स्तर को अत्यधिक ऊपर उठाना लगभग असंभव रहता है। अतएव इंसुलिन की आपूर्ति लगभग कभी खत्म ही नही होती। इसके अलावा अग्न्याशय में एल्फा नामक कोशिकाएं भी होती हैं जो ग्लूकागॉन नामक तत्व निर्मित करती हैं। ग्लूकागॉन इंसुलिन के प्रभावों को संतुलित करके रक्त-शर्करा स्तर को सामान्य बनाए रखता है। अग्न्याशय की डेल्टा कोशिकाएं सोमाटोस्टेन नामक एक तत्व बनाती हैं जो इंसुलिन और ग्लूकागॉन के बीच संचार का कार्य करता है।
कृत्रिम इंसुलिन
बैंटिग और वेस्ट द्वारा इंसुलिन की खोज ने मानव इतिहास में मधुमेह पर विजय को अमर कर दिया है। तभी से शुद्ध, कम पीड़ादायी इंसुलिन निर्माण के प्रयास जारी हैं। सबसे पहले वोभाइन इंसुलिन बैलों के अग्नाशय से प्राप्त किया गया। फिर पोरसीन इंसुलिन सुअर के अग्नाशय से प्राप्त किया गया। अन्ततः वर्तमान में शुद्धतम मानव इंसुलिन उपलब्ध हुआ। बैलों और सुअरों को बड़ी मात्रा में मारकर इंसुलिन निर्माण का तरीका मानव इन्सुलीन बनाने में प्रयोग नहीं होता। इसे आनुवांशिक अभियांत्रिकी डी.एन.ए. रीकोम्बीनेट तकनीक का इस्तेमाल कर बनाते हैं।

*अपोलो १५*

*चंद्रावर जाणारे (उतरणारे) चौथे अभियान*

*प्रक्षेपण दिवस - २६ जुलै १९७‍१*

अपोलो १५ यह अपोलो कार्यक्रम का नौंवा मानव अभियान था और चन्द्रमा पर अवतरण करने वाला चौथा अभियान था। यह J अभीयानो मे से पहला अभियान था जिनमे चन्द्रमा पर ज्यादा समय तक ठहरने की योजना थी।
कमांडर डेवीड स्काट और चन्द्रयान चालक जेम्स इरवीन ने चन्द्रमा पर तीन दिन बिताये और कुल १८.५ घंटे यान बाह्य गतिविधीयो मे लगाये। इस अभियान मे उन्होने चन्द्रयान से दूर जाकर चन्द्रमा का अध्यन करने के लिये लूनर रोवर नामक वाहन का प्रयोग किया। इस अभियान मे उन्होने चन्द्रमा की सतह से कुल ७७ किग्रा नमुने एकत्र किये।
इस दौरान नियंत्रण यान चालक अल्फ्रेड वार्डन (जो चन्द्रमा की कक्षा मे थे) वैज्ञानिक उपकरण यान की सहायता से चन्द्रमा की सतह और वातावरण का अध्यन कर रहे थे। वे पैनोरोमीक कैमरा, गामा किरण स्पेक्ट्रोमीटर, लेजर अल्टीमीटर, द्रम्व्यमान स्पेक्ट्रोमीटर का प्रयोग कर रहे थे। अभियान के अंत मे चन्द्रमा की परिक्रमा के लिये एक उपग्रह भी छोड़ा गया।

अंतरिक्ष यात्री दल

डेवीड स्काट
(David Scott) -३ अंतरिक्ष यात्राये कमांडर
अल्फ्रेड वोर्डन
(Alfred Worden) – १ अंतरिक्ष यात्रा,
नियंत्रण यान चालक
जेम्स इरवीन
(James Irwin) -१ अंतरिक्ष यात्रा चन्द्रयान चालक

समस्या
प्रक्षेपण के तुरंत बाद चरण १ के अलग होने पर, चरण १ के उपकरणो ने कार्य बंद कर दिया था। यह चरण २ के ज्वलन से हुआ था जिसने चरण १ के उपकरणो को जला दिया था। यह इसके पहले कभी नही हुआ था, जांच पर पता चला कि अपोलो १५ के लिये कुछ बदलाव किये गये थे जिसमे चरण १ और चरण २ काफी नजदिक हो गये थे। बाद के अभियानो मे इस बदलाव को ही बदल दिया गया।

योजना और प्रशिक्षण
अपोलो १५ के यात्रीदल ने अपोलो १२ के वैकल्पिक यात्री दल के रूप मे कार्य किया था। इस अभियान के सभी यात्री नौसेना से थे जबकि वैकल्पिक यात्री वायुसेना से थे। यह अपोलो १२ के ठीक विपरीत था।
मूल रूप से यह अभियान अपोलो १२,१३,१४ की तरह H अभियान(छोटा) अभियान था लेकिन इसे बाद मे J (चन्द्रमा पर ज्यादा समय बिताने वाले अभियान)अभियान मे बदल दिया गया। इस अभियान दल के यात्रीयो को भूगर्भ शास्त्र का गहन प्रशिक्षण दिया गया था।

इस यान ने पहली बार चन्द्रमा पर लुनर रोवर नामके चन्द्र वाहन को चन्द्रमा पर लेकर जाने का श्रेय प्राप्त किया था। यह वाहन बोइंग ने बनाया था। इस वाहन को मोड़कर ५ फीट २० इंच की जगह मे रखा जा सकता था। इसका वजन २०९ किग्रा और दो यात्रीयो के साथ ७०० किग्रा का भार ले जाने मे सक्षम था। इसके पहीये स्वतंत्र रूप से २०० वाट की बिजली की मोटर से चलते थे। यह १०-१२ किमी प्रति घंटा की गति से चल सकता था।
चन्द्रमा की यात्रा
अपोलो १५ को २६ जुलाई १९७१ को ९:३४ को प्रक्षेपित कर दिया गया। इसे चन्द्रमा तक जाने के लिये ४ दिन लगने वाले थे। पृथ्वी की कक्षा मे दो घंटे रहने के बाद , सैटर्न ५ राकेट के तीसरे चरण के इंजन SIVB को दागा गया और यान चन्द्रमा की ओर चल दिया।
चौथे दिन वे चन्द्रमा की कक्षा मे पहुंच गये और चन्द्रमा पर अवतरण की तैयारी करने लगे।
स्काट और इरवीन के चन्द्रमा पर तीन दिन के अभियान के दौरान वोर्डन के पास निरिक्षण के लिये एक व्यस्त कार्यक्रम था। इस अभियान मे एक उपकरण कक्ष भी था, जिसमे पैनोरोमीक कैमरा, गामा किरण स्पेक्ट्रोमीटर, लेजर अल्टीमीटर, द्रम्व्यमान स्पेक्ट्रोमीटर उपकरण थे। अभियान की वापिसी मे वोर्डन को यान से बाहर निकल कर कैमरो से फिल्म कैसेट भी निकाल कर लानी थी।

📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙
***********************************

 भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही.
तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं.

चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर.

 जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात.

 पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात.

*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*


*राॅबर्ट लेडली*
(Robert Ledley)

*सिटी स्कॅन संशोधन*
(Comuted Tomography scan)

*स्मृतिदिन - २४ जुलै २०१२*

सीटी म्हणजे कॉम्प्युटराइज्ड एक्सियल टोमोग्राफी (सीएटीसुद्धा म्हणतात).. सीटी स्कॅन ही तंत्रप्रणाली एक्स-रेचा पुढचा टप्पा आहे. एक्स-रेमध्ये एकाच दिशेने क्ष-किरण सोडले जाऊन त्या माध्यमातून शरीराच्या विशिष्ट भागाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे एक्स-रेच्या माध्यमातून न्युमोनिआ, अस्थिभंग अशा हाडांशी संबंधित आजारांचे निदान करणे शक्य आहे.
मानवी शरीररचना अत्यंत जटिल आहे. तेव्हा ही जटिल व्यवस्था अंतर्भागातून कशी दिसते हे समजल्याशिवाय आजारांचे निदान करणे शक्य नाही. शरीर हे त्रिमितीय मात्र एक्स-रे द्विमितीय येतो. त्यामुळे एक्स-रे तपासणीमधून निदान करताना मर्यादा येतात. एक्स-रे तंत्राचा पुढचा टप्पा म्हणून सीटी स्कॅन तंत्रप्रणाली उदयाला आली. सीटी स्कॅनमध्ये विविध बाजूंनी क्ष-किरण सोडले जाऊन शरीराच्या अंतर्भागाची विविध अंगांनी छायाचित्रे घेतली जातात. संगणकाच्या साहाय्याने या छायाचित्रांच्या माध्यमातून शरीरातील विविध भागांचे त्रिमितीय स्वरूप पाहता येते आणि त्याद्वारे शरीरातील अंतर्भागाचे परीक्षण करता येते.

मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते. सीटी स्कॅन ही प्रणाली येण्यापूर्वी लक्षणांवरून केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमका आजार

कोणता आहे, याचे निदान होत असे. सीटी स्कॅन तंत्रप्रणालीमुळे मात्र आता शरीरातील प्रत्येक अवयवाचे अंतर्परीक्षण करणे सोपे झाल्याने आजारांचे निदान वेळेत करणे शक्य झाले आहे.

सीटी स्कॅन किंवा मॅग्नेटिक रिझोन्स इमेजिंग (एमआरआय) या दोन्ही तंत्रप्रणालीचे बाह्य़स्वरूप आणि त्यातून मिळणारी छायाचित्रे यामध्ये साम्य असले तरी या दोन्ही तंत्रप्रणाली भिन्न आहेत. सीटी स्कॅनमध्ये मेंदूच्या प्रत्येक भागात क्ष-किरण सोडले जाऊन मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो.

Robert Steven Ledley (June 28, 1926 – July 24, 2012), Professor of Physiology and Biophysics and Professor of Radiology at Georgetown University School of Medicine, pioneered the use of electronic digital computers in biology and medicine. In 1959, he wrote two influential articles in Science: "Reasoning Foundations of Medical Diagnosis" (with Lee B. Lusted) and "Digital Electronic Computers in Biomedical Science". Both articles encouraged biomedical researchers and physicians to adopt computer technology. In 1960 he established the National Biomedical Research Foundation (NBRF), a non-profit research organization dedicated to promoting the use of computers and electronic equipment in biomedical research. At the NBRF Ledley pursued several major projects: the early 1960s development of the Film Input to Digital Automatic Computer (FIDAC), which automated the analysis of chromosomes; the invention of the Automatic Computerized Transverse Axial (ACTA) whole-body CT scanner in the mid-1970s; managing the Atlas of Protein Sequence and Structure (created in 1965 by Margaret O. Dayhoff)

*जयंत विष्णू नारळीकर*

*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*

*जन्म - जुलै १९, १९३८*

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
विज्ञानकथा पुस्तके
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विश्वाची रचना विज्ञानाचे रचयिते सूर्याचा प्रकोप Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) Seven Wonders Of The Cosmos
आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व
पुरस्कार
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.


* १८ जुलै १८९८*

*मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला*

किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जा्स्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.

पोलोनियम आवर्त सारणी के छठे मुख्य समूह का अंमि सदस्य है। यह अस्थिर रेडियोऐक्टिव गुण वाला तत्व है। इस कारण पोलोनियम का कोई स्थिर समस्थानिक प्राप्त नहीं है। पोलोनियम के मुख्य समस्थानिक की द्रव्यमान संख्या 210 है, परंतु पोलोनियम के 10 अन्य समस्थानिक भी ज्ञात हैं।

पोलोनियम का आविष्कार सन् 1898 में पीरी एवं मेरी क्यूरी के संयुक्त अनुसंधानों द्वारा हुआ। यूरेनियम और थोरियम के अयस्कों में रेडियोऐक्टिवता का गुण था, परंतु उसी समय यह भी ज्ञात हुआ कि इस अयस्कों में पूर्वानुमेय यूरेनियम और रेडियम की मात्रा से अधिक रेडियो ऐक्टिवता वर्तमान थी। इससे यह अनुमान हुआ कि इस अयस्कों में कई नया तत्व उपस्थित है, जिसमें उन तत्वों से कहीं अधिक रेडियोऐक्टिवता होनी चाहिए। इन्हीं विचारों से पथप्रदर्शन पाकर क्यूरी ने यूरेनियम अयस्क, पिचब्लेंड, का रासायनिक विश्लेषण प्रारंभ किया। उन्होंने इस क्रिया में रेडियो ऐक्टिवता की माप को विशेष महत्ता दी, जिसके द्वारा यह ज्ञात हुआ कि यूरेनियम के अतिरिक्त दो स्थानों पर रेडियोऐक्टिवता संकेंद्रित हुई। एक बिस्मथ सल्फाइड के अवक्षेप के साथ और दूसरी क्षारीय मुदा तत्वों के साथ। बिस्मथ सल्फाइड के अवक्षेप को एक नलिका में गरम करने पर रेडियोऐक्टिव भाग शीघ्र वाष्प बनकर शीतल स्थानों में जमा हो गया। इस भाग की रेडियोऐक्टिवता विशुद्ध यूरेनियम की अपेक्षा 400 गुना अधिक थी। यह रेडियोऐक्टिव पदार्थ एक नये तत्व का यौगिक था, जिसकी खोज की घोषणा पीरी एवं मेरी क्यूरी ने पैरिस की विज्ञान अकादमी की 18 जुलाई, 1898 ई. की बैठक में की थी। इसका नाम मेरी क्यूरी की जन्म भूमि पोलैंड के सम्मान में पोलोनियम रखा गया।


Sunday, 20 May 2018

महिला por योजना


लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे.
बुळबुळीत लागले तरी  गिळावे लागायचे.
नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे.
आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम  आहे
         *त्या एरंडेलाचे महत्त्व  आता  जाणवतेय    (१)*

लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे.
कविता, श्लोक घोकावेच लागायचे.
सणावळ्यांनाही विशेष  महत्त्व असायचे. 
आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे.
       *त्या पाठांतराचे महत्त्व  आता जाणवतेय    (२)*

लहानपणी  शाळेत  पायी जावे लागायचे.
कॉलेजसाठी  सायकलशिवाय वाहन नसायचे.
सगळे खेळही भरपूर  धावपळीचे असायचे.
आज उतारवयातही  अंगकाठी सडसडीत आहे.
     *त्या  पायपिटीचे महत्त्व  आता जाणवतेय.    (३)*

लहानपणी  जेवणात आवड-निवड नसायची.
वरण, भात, भाजी, पोळी  खावीच लागायची.
ताजे ताक, फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची.
आज उतारवयातही भूक,  बीपी, शुगरचा त्रास नाही.
          *त्या चौरस  आहाराचे महत्त्व  आता  जाणवतेय.    (४)*

लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची.
पंधरावा अध्याय म्हणायची  सक्ती  व्हायची.
रामरक्षा, भीमरूपीपासून तर  सुटकाच नसायची.
आज उतारवयातही  मन अत्यंत निर्भय आहे.
     *त्या  भीमरूपीचे महत्त्व  आता  जाणवतेय.    (५)*

लहानपणी खोटे बोलायची  शामत नसायची.
फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची.
उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची.
आज उतारवयातही  स्वाभिमानाने जगतो आहे.
     *त्या  शिकवणीचे महत्त्व आता जाणवतेय.    (६)*

लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा.
ट्यूशन, गाईड, कॉपीचा तर विटाळच असायचा.
कमी मार्क मिळाल्यावर  मार खावा लागायचा.
आज उतारवयातही बुद्धी  भ्रष्ट झाली नाही.
*त्या  स्वाध्यायाचे महत्त्व  आता  जाणवतेय.    (७)*

लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा.
उलट उत्तर  देण्याचा तर प्रश्नच नसायचा.
मग रागावलेला माणूसही आशीर्वाद  देऊनच जायचा.
आज भरल्या  घरात  अत्यंत  सन्मानाने राहतोय.
*त्या  संस्कारांचे महत्त्व  आता  जाणवतेय.    (८)*

लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला.
किशोरवयात त्यासाठीच  वडिलांकडून खाल्ला.
शाळेत प्रत्येक चुकीला शिक्षकांकडूनही खाल्ला.
आज उतारवयातही  शिस्तबद्ध  जीवन  जगतोय.
*त्या  खाल्लेल्या माराचे महत्त्व  आता  जाणवतेय. (९)*

लहानपणी एकत्र  कुटुंबपद्धती असायची.
घरोघरची आई  'श्यामची आई' च असायची.
वडिलांची करडी नजर  प्रेमापोटीच असायची.
आज त्याची उणीव  ठायीठायी जाणवतेय. 
*त्यांच्या वात्सल्याचे महत्त्व  आता  जाणवतेय (१०)*

लहानपणी वाढदिवस  साधेपणाने साजरा  व्हायचा.
एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद  मिळायचा.
आई-बाबा- आजी-आजोबांचा हात मस्तकावरून फिरायचा.
आज अमृतमहोत्सवाकडे आरामात  वाटचाल  करतोय. 
  *'आयुष्मान भव' चे महत्त्व  आता  जाणवतेय.    (११)*

                                         
ही पोस्ट कोणाची आहे, त्यांनी नाव दिले नाही. मला आवडली म्हणून पोस्ट केली आहे.
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात*.

कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.

*जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ*

१. *गुलाबी रंग* - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.

२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.

३. *पिवळा रंग*- पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

४. *लाल रंग* - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.

५. *कोरडी जीभ* - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
अधिक वाचा
जीभेची कशी घ्याल काळजी?

६. *निळा रंग* - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.

७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.

८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

 *टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !*

 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या त्वचेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यात प्रदूषणामुळे, तणावामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पोषक आहार होय. त्यासाठी आपल्या आहारात ही १० फळे व भाज्या असणे आवश्यक आहे.

*आवळा*

फायदे –
आवळा व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असून तो त्वचा टवटवीत दिसण्यासाठी आवश्यक असणारे कोलॅजेन वाढवण्यास मदत करतो.
उपाय –
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे कोलॅजेन घटण्याचे प्रमाण कमी होते. ( त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’! )

*सफरचंद*

फायदे –
दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृद्ध दिसणे लांबवू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते.
उपाय –
टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता. सफरचंदाचा गर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा धुवावा.

*बीट*

फायदे –
बीट खाल्याने शरीरातील अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते. तुमच्या शरीरात जर अधिक अँटिऑक्सिडेंट असतील तर तुमची त्वचा अधिक टवटवीत दिसते. बीट हा अँथोसायानीनचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यातील अँटिऑक्सिडेंट या घटकामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. बीट खाल्याने तुमची कांती उजळून त्वचेला टवटवीतपणा प्राप्त होतो.
उपाय –
कच्चे बीट पचनास जड असते. त्यामुळे बीट उकडून त्याचे काप करून खावेत. त्यावर लिंबू पिळून खाल्ले तर त्याची चवही छान व आरोग्यही सुधारते. बीट ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात.

*गाजर*

फायदे –
गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटिन असते. त्यापासून शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात गाजराचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होण्याबरोबरच त्वचेचा सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि त्वचा आरोग्यदायी होते.
उपाय –
तुम्ही गाजर सलाडमध्ये घालून किंवा त्याचे काप सँडविजमध्ये घालूनही खाऊ शकता. गाजराच रस प्यायल्याने त्यातील फायबरमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.

*लिंबू*

फायदे –
त्वचेवर चट्टे, पुरळ किंवा ब्लॅहेड्स असतील तर त्वचा निस्तेज दिसते. पण लिंबामुळे या सर्व समस्यांपासून आपला बचाव होतो. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजेनचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
उपाय –
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी सकाळी अनोशा पोटी प्यावे. यात तुम्ही एक चमचा मध घालूनही पिऊ शकता. किंवा सलाडवर लिंबू पिळून खाऊ शकता. मध, लिंबूपाण्याचे जादुई गुणधर्म तुम्हांला ठाऊक आहेत का?

*भोपळ्याच्या बिया*

फायदे –
एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे हा त्वचेचा रंग उजळण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या बीयांमधील झिंकमुळे नवीन त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचे तेलकटपाणापासूनही संरक्षण होते.
उपाय –
संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. तुम्ही आमटीवर सजावटीसाठी या बियांचा वापर करू शकता किंवा सँडविजमध्येही या बिया घालून खाऊ शकता.

*पालक*

फायदे –
पालकामधील अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेचा सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच त्वचेच्या उती मजबूत होण्यास मदत होते. यातील दाहशामकतेमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून त्वचा नितळ आणि टवटवीत होते.
उपाय –
शिजवलेला पालक सलाडमध्ये घालून खातात किंवा त्याची भाजीही बनवतात. त्वचा आरोग्यदायी राहण्यासाठी पालकाचा रस अतिशय उपयुक्त आहे.

*स्ट्रॉबेरी*

फायदे –
स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेंट ङा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
उपाय –
मूठभर स्ट्रॉबेरी खा किंवा स्ट्रॉबेरीची पेस्ट करून त्यात दही आणि मध घालुन हे मिश्रण चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. तुम्ही तुमच्या स्मूथीमध्येही स्ट्रॉबेरी घालून पिऊ शकता.

*रताळे*

फायदे –
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते मुरुमं निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी च्या अस्तित्वामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि मुरुमांमुळे पडलेले डाग जाण्यास मदत होते.
उपाय –
केवळ उपवासालाच नव्हे तर मधल्या वेळी भूक लागल्यावरही म्हणून तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे उकडून त्यावर मीठ, काळी मिरी व लिंबाचा रस रस पिळून खाऊ शकता. आरोग्यदायी त्वचा मिळवण्यासाठी रताळे खावे. रताळे पिकवण्यासाठी जास्त मेणाचा वापर केला असेल किंवा ते खूप चमकदार दिसत असेल तर त्याची साल काढून खावे.

*टोमॅटो*

फायदे –
टोमॅटोमध्ये लायाकोपीन नामक अँटिऑक्सिडेंट असते. त्यामुळे तुमची त्वचा आरोग्यदायी राहण्यास मदत होते. तसेच टोमॅटो सनस्क्रीन लोशन म्हणूनही काम करतो. टोमॅटो आम्लधर्मीय (अॅसिडीक) असल्याने त्याचा गर त्वचेतील छिद्रे बुजवून मुरुमांपासून संरक्षण करतो.
उपाय –
भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो. काही पदार्थांमध्ये त्याचा गरही वापरला जातो. कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यदायी असते. टोमॅटोचा गर तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता.
महाराणा प्रताप के बारे में कुछ रोचक जानकारी:-
1... महाराणा प्रताप एक ही झटके में घोड़े समेत दुश्मन सैनिक को काट डालते थे।
2.... जब इब्राहिम लिंकन भारत दौरे पर आ रहे थे ।  तब उन्होने अपनी माँ से पूछा कि- हिंदुस्तान से आपके लिए क्या लेकर आए ? तब माँ का जवाब मिला- ”उस महान देश की वीर भूमि हल्दी घाटी से एक मुट्ठी धूल लेकर आना,  जहाँ का राजा अपनी प्रजा के प्रति इतना वफ़ादार था कि उसने आधे हिंदुस्तान के बदले अपनी मातृभूमि को चुना ।”
लेकिन बदकिस्मती से उनका वो दौरा रद्द हो गया था |
 “बुक ऑफ़ प्रेसिडेंट यु एस ए ‘ किताब में आप यह बात पढ़ सकते हैं |
3.... महाराणा प्रताप के भाले का वजन 80 किलोग्राम था और कवच का वजन भी 80 किलोग्राम ही था|
कवच, भाला, ढाल, और हाथ में तलवार का वजन मिलाएं तो कुल वजन 207 किलो था।

4.... आज भी महाराणा प्रताप की तलवार कवच आदि सामान उदयपुर राज घराने के संग्रहालय में सुरक्षित हैं |
5.... अकबर ने कहा था कि अगर राणा प्रताप मेरे सामने झुकते है, तो आधा हिंदुस्तान के वारिस वो होंगे,  पर बादशाहत अकबर की ही रहेगी|
लेकिन महाराणा प्रताप ने किसी की भी अधीनता स्वीकार करने से मना कर दिया |

6.... हल्दी घाटी की लड़ाई में मेवाड़ से 20000 सैनिक थे और अकबर की ओर से 85000 सैनिक युद्ध में सम्मिलित हुए |

7.... महाराणा प्रताप के घोड़े चेतक का मंदिर भी बना हुआ है,  जो आज भी हल्दी घाटी में सुरक्षित है |

8.... महाराणा प्रताप ने जब महलों का त्याग किया तब उनके साथ लुहार जाति के हजारो लोगों ने भी घर छोड़ा और दिन रात राणा कि फौज के लिए तलवारें बनाईं | इसी समाज को आज गुजरात मध्यप्रदेश और राजस्थान में गाढ़िया लोहार कहा जाता है| मैं नमन करता हूँ ऐसे लोगो को |

9.... हल्दी घाटी के युद्ध के 300 साल बाद भी वहाँ जमीनों में तलवारें पाई गई।
आखिरी बार तलवारों का जखीरा 1985 में हल्दी घाटी में मिला था |

10..... महाराणा प्रताप को शस्त्रास्त्र की शिक्षा "श्री जैमल मेड़तिया जी" ने दी थी,  जो 8000 राजपूत वीरों को लेकर 60000 मुसलमानों से लड़े थे। उस युद्ध में 48000 मारे गए थे । जिनमे 8000 राजपूत और 40000 मुग़ल थे |

11.... महाराणा के देहांत पर अकबर भी रो पड़ा था |

12.... मेवाड़ के आदिवासी भील समाज ने हल्दी घाटी में
अकबर की फौज को अपने तीरो से रौंद डाला था । वो महाराणा प्रताप को अपना बेटा मानते थे और राणा बिना भेदभाव के उन के साथ रहते थे ।
आज भी मेवाड़ के राजचिन्ह पर एक तरफ राजपूत हैं, तो दूसरी तरफ भील |

13..... महाराणा प्रताप का घोड़ा चेतक महाराणा को 26 फीट का दरिया पार करने के बाद वीर गति को प्राप्त हुआ | उसकी एक टांग टूटने के बाद भी वह दरिया पार कर गया। जहाँ वो घायल हुआ वहां आज खोड़ी इमली नाम का पेड़ है, जहाँ पर चेतक की मृत्यु हुई वहाँ चेतक मंदिर है |

14..... राणा का घोड़ा चेतक भी बहुत ताकतवर था उसके
मुँह के आगे दुश्मन के हाथियों को भ्रमित करने के लिए हाथी की सूंड लगाई जाती थी । यह हेतक और चेतक नाम के दो घोड़े थे|

15..... मरने से पहले महाराणा प्रताप ने अपना खोया हुआ 85 % मेवाड फिर से जीत लिया था । सोने चांदी और महलो को छोड़कर वो 20 साल मेवाड़ के जंगलो में घूमे ।

16.... महाराणा प्रताप का वजन 110 किलो और लम्बाई 7’5” थी, दो म्यान वाली तलवार और 80 किलो का भाला रखते थे हाथ में।

महाराणा प्रताप के हाथी की कहानी:
मित्रो, आप सब ने महाराणा प्रताप के घोड़े चेतक के बारे में तो सुना ही होगा,
लेकिन उनका एक हाथी भी था। जिसका नाम था रामप्रसाद। उसके बारे में आपको कुछ बाते बताता हुँ।

रामप्रसाद हाथी का उल्लेख अल- बदायुनी, जो मुगलों की ओर से हल्दीघाटी के
युद्ध में लड़ा था ने अपने एक ग्रन्थ में किया है।

वो लिखता है की- जब महाराणा प्रताप पर अकबर ने चढाई की थी,  तब उसने दो चीजो को ही बंदी बनाने की मांग की थी । एक तो खुद महाराणा और दूसरा उनका हाथी रामप्रसाद।

आगे अल बदायुनी लिखता है की-  वो हाथी इतना समझदार व ताकतवर था की उसने हल्दीघाटी के युद्ध में अकेले ही अकबर के 13 हाथियों को मार गिराया था ।

वो आगे लिखता है कि- उस हाथी को पकड़ने के लिए हमने 7 बड़े हाथियों का एक
चक्रव्यूह बनाया और उन पर14 महावतो को बिठाया,  तब कहीं जाकर उसे बंदी बना पाये।

अब सुनिए एक भारतीय जानवर की स्वामी भक्ति।

उस हाथी को अकबर के समक्ष पेश किया गया ।
जहा अकबर ने उसका नाम पीरप्रसाद रखा।

रामप्रसाद को मुगलों ने गन्ने और पानी दिया।

पर उस स्वामिभक्त हाथी ने 18 दिन तक मुगलों का न तो दाना खाया और न ही
पानी पिया और वो शहीद हो गया।

तब अकबर ने कहा था कि- जिसके हाथी को मैं अपने सामने नहीं झुका पाया, 
उस महाराणा प्रताप को क्या झुका पाउँगा.?

इसलिए मित्रो हमेशा अपने भारतीय होने पे गर्व करो।

पढ़कर सीना चौड़ा हुआ हो तो शेयर कर देना।

जय  जय  श्री  राम
*भारतातील प्रमुख नद्या*


*भारतातील प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती…*

1. *गंगा*- 
*गंगा नदीची लांबी तब्बल २५१० किलोमीटर असून ती हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते.

2. *ब्रह्मपुत्रा* - 
*बह्मपुत्रा नदीची लांबी तब्बल २७०० किलोमीटर असून ती मानसरोवरात उगम पावते.* भारतातील आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नंतर चीन आणि बांगलादेशात जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.

3. *गोदावरी*- 
*गोदावरीची लांबी १४५० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.

4. *यमुना*- 
*यमुना नदीची लांबी १३९६ किलोमीटर असून ती यमनोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, व हरयाणा या राज्यांतून वाहणारी यमुना गंगेची उपनदी असल्याने अलाहाबाद येथे गंगेला मिळते.

5. *नर्मदा*- 
*नर्मदा नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहणारी नर्मदा नदी पश्चिमवाहिनी असून गुजरातमध्ये भडोचजवळ अरबी समुद्राला मिळते.

6. *सिंधू*- 
*सिंधू नदीची लांबी २८८० किलोमीटर आहे. हिमालय पर्वतारांगात मानसरोवरात उगम पावते.* काश्मीर- पंजाब- हिमाचल प्रदेशातून यांच्या काही भागातून वाहत ही नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. सिंधू नदी पाकिस्तानमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.

7. *गंडक*- 
*गंडक नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती हिमालयात उगम पावते.* उत्तर प्रदेश व बिहारमधून वाहणारी गंडक नदी गंगेची उपनदी असल्याने गंगेला मिळते.

8. *कृष्णा* - 
*कृष्णा नदीची लांबी १२९० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.

9. *चंबळ* - 
*चंबळ नदीची लांबी ९६६ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात इंदूरजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहणारी चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते.

10. *चिनाब* (चंद्रभागा)-
*चिनाब नदीची लांबी ९६० किलोमीटर असून ती हिमाचल प्रदेशात उगम पावते.* हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून वाहणारी चिनाब नदी नंतर पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला मिळते.

11. *तापी*-  *तापी नदीची लांबी ७२४ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूलजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून वाहणारी तापी नदी पश्चिम वाहिनी असल्याने गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.

12. *कावेरी*-  *कावेरी नदीची लांबी ८०५ किलोमीटर असून ती कर्नाटकात उगम पावते.* कर्नाटक व तामिळनाडूतून वाहणारी कावेरी बंगालच्या उपसागराच्या एका खाडीला मिळते.

13. *कोशी*-  *कोशी नदीची लांबी ७२९ किलोमीटर असून ती नेपाळमध्ये हिमालय पर्वतात उगम पावते.* नेपाळमधून बिहारमार्गे कोसी नदी भारतात गंगा नदीला जाऊन मिळते.

14. *घाघरा*- 
*घाघरा नदीची लांबी ९७० किलोमीटर असून ती हिमालय पर्वतात उगम पावते.* उत्तर प्रदेश- बिहारमधून वाहत जाऊन पुढे ती बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते.घाघरा नदी शरयू नदी म्हणूनही ओळखली जाते.

15. *झेलम*-
*झेलम नदीची लांबी ८१३ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील बेरीनाग येथे उगम पावते.* उत्तर प्रदेशमधून जम्मू काश्मीर- पंजाब मार्गे ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

16. *महानदी*-
*महानदी ८८५ किलोमीटर लांबीची आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात सिहावा पर्वतात उगम पावते.* छत्तीसगड-मध्य प्रदेश-ओदिशा अशी वाहत ही नदी बंगालच्या खाडीत जाऊन मिळते.

17. *रावी*-
*रावी नदीची लांबी ७२० किलोमीटर आहे. ही नदी हिमाचलप्रदेशातील चंबा जिल्ह्यात उगम पावते.* ही नदी हिमाचल प्रदेश- पंजाबमधून वाहत भारत पाकिस्तान सिमेवर चिनाब नदीला जाऊन मिळते.

18. *सतलज*-
*सतलज नदी विंध्य पर्वत रांगात उगम पावते.* पंजाबमधून वाहणा-या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून या नदीची ओळख आहे...
कॅल्शिअम गोळ्या??
शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम...भारतीय शेती.....

-डॉ. ज्ञानेश्वर जाधव
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ

भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले.

 शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या.

एक्स्पोर्ट ची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले.

 भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे.

एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत.

तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत.

तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जातांना दिसत आहेत.

आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हयाच शेवगा इसतराइल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो Q लाऊन आपल्याला घ्यावया लागेल.

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे.

 आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे.

शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील.

ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.

त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे.

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे.

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे.

निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गाजराच्या १० पट अ जीवनसत्व  मिळते.

 दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

केळीच्या १५ पट पोट्याशियम मिळते,

पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते.
अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा.
गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही  ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत.

शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो.

 हे ओर्गानिक कॅल्शीयम पचनास चांगले चालते.
जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते.

 ते सावलीत वळून ठेवावे.

एक्स्पोर्ट चे कारण :

पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत.

हाडांचे झीजणे
कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झाला आहे.

तरी ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती .
भारतीय संविधान कुछ अहम जानकारियां--

*प्रमुख अनुच्छेद.*---

*अनुच्छेद 1* :- संघ का नाम और राज्य क्षेत्र
*अनुच्छेद 2* :- नए राज्यों का प्रवेश या स्थापना
*अनुच्छेद 3* :- राज्य का निर्माण तथा सीमाओं या नामों मे
                   परिवर्तन
*अनुच्छेद 4* :- पहली अनुसूचित व चौथी अनुसूची के संशोधन तथा दो और तीन के अधीन बनाई गई विधियां
*अच्नुछेद 5* :- संविधान के प्रारंभ पर नागरिकता
*अनुच्छेद 6*   :- भारत आने वाले व्यक्तियों को नागरिकता
*अनुच्छेद 7*   :-पाकिस्तान जाने वालों को नागरिकता
*अनुच्छेद 8*   :- भारत के बाहर रहने वाले व्यक्तियों का नागरिकता
*अनुच्छेद 9*   :- विदेशी राज्य की नागरिकता लेने पर नागरिकता का ना होना
*अनुच्छेद 10* :- नागरिकता के अधिकारों का बना रहना
*अनुच्छेद 11* :- संसद द्वारा नागरिकता के लिए कानून का विनियमन
*अनुच्छेद 12* :- राज्य की परिभाषा
*अनुच्छेद 13* :- मूल अधिकारों को असंगत या अल्पीकरण करने वाली विधियां
*अनुच्छेद 14* :- विधि के समक्ष समानता
*अनुच्छेद 15* :- धर्म जाति लिंग पर भेद का प्रतिशेध 
*अनुच्छेद 16* :- लोक नियोजन में अवसर की समानता
*अनुच्छेद 17* :- अस्पृश्यता का अंत
*अनुच्छेद 18* :- उपाधियों का अंत
*अनुच्छेद 19* :- वाक् की स्वतंत्रता
*अनुच्छेद 20* :- अपराधों के दोष सिद्धि के संबंध में संरक्षण
                **
*अनुच्छेद 21* :-प्राण और दैहिक स्वतंत्रता
*अनुच्छेद 21 क* :- 6 से 14 वर्ष के बच्चों को शिक्षा का अधिकार
*अनुच्छेद 22* :- कुछ दशाओं में गिरफ्तारी से सरंक्षण
*अनुच्छेद 23* :- मानव के दुर्व्यापार और बाल आश्रम
*अनुच्छेद 24* :- कारखानों में बालक का नियोजन का प्रतिशत
*अनुच्छेद 25* :- धर्म का आचरण और प्रचार की स्वतंत्रता
                  **
*अनुच्छेद 26* :-धार्मिक कार्यों के प्रबंध की स्वतंत्रता
*अनुच्छेद 29* :- अल्पसंख्यक वर्गों के हितों का संरक्षण
*अनुच्छेद 30* :- शिक्षा संस्थाओं की स्थापना और प्रशासन करने का अल्पसंख्यक वर्गों का अधिकार
*अनुच्छेद 32* :- अधिकारों को प्रवर्तित कराने के लिए उपचार
*अनुच्छेद 36* :- परिभाषा
*अनुच्छेद 40* :- ग्राम पंचायतों का संगठन
*अनुच्छेद 48* :- कृषि और पशुपालन संगठन
*अनुच्छेद 48क* :- पर्यावरण वन तथा वन्य जीवों की रक्षा
*अनुच्छेद 49:-*  राष्ट्रीय स्मारक स्थानों और वस्तुओं का संरक्षण
*अनुछेद.  50* :- कार्यपालिका से न्यायपालिका का प्रथक्करण
*अनुच्छेद 51* :- अंतर्राष्ट्रीय शांति और सुरक्षा
*अनुच्छेद 51क* :- मूल कर्तव्य
*अनुच्छेद 52* :- भारत का राष्ट्रपति
*अनुच्छेद 53* :- संघ की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 54* :- राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 55* :- राष्ट्रपति के निर्वाचन की रीती
*अनुच्छेद 56* :- राष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 57* :- पुनर्निर्वाचन के लिए पात्रता
*अनुच्छेद 58* :-  राष्ट्रपति निर्वाचित होने के लिए आहर्ताए
*अनुच्छेद 59* :- राष्ट्रपति पद के लिए शर्ते
*अनुच्छेद 60* :- राष्ट्रपति की शपथ
*अनुच्छेद 61* :- राष्ट्रपति पर महाभियोग चलाने की प्रक्रिया
*अनुच्छेद 62* :- राष्ट्रपति पद पर व्यक्ति को भरने के लिए निर्वाचन का समय और रीतियां
*अनुच्छेद 63* :- भारत का उपराष्ट्रपति
*अनुच्छेद 64* :- उपराष्ट्रपति का राज्यसभा का पदेन सभापति होना
*अनुच्छेद 65* :- राष्ट्रपति के पद की रिक्त पर उप राष्ट्रपति के कार्य
*अनुच्छेद 66* :- उप-राष्ट्रपति का निर्वाचन
*अनुच्छेद 67* :- उपराष्ट्रपति की पदावधि
*अनुच्छेद 68* :- उप राष्ट्रपति के पद की रिक्त पद भरने के लिए निर्वाचन
*अनुच्छेद69* :- उप राष्ट्रपति द्वारा शपथ
               **
*अनुच्छेद 70*  :- अन्य आकस्मिकता में राष्ट्रपति के कर्तव्यों का निर्वहन
*अनुच्छेद 71*. :-  राष्ट्रपति और उपराष्ट्रपति के निर्वाचन संबंधित विषय
*अनुच्छेद 72* :-क्षमादान की शक्ति
*अनुच्छेद 73* :- संघ की कार्यपालिका शक्ति का विस्तार
*अनुच्छेद 74* :- राष्ट्रपति को सलाह देने के लिए मंत्रिपरिषद
*अनुच्छेद 75* :- मंत्रियों के बारे में उपबंध
*अनुच्छेद 76* :- भारत का महान्यायवादी
*अनुच्छेद 77* :- भारत सरकार के कार्य का संचालन
*अनुच्छेद 78* :- राष्ट्रपति को जानकारी देने के प्रधानमंत्री के
                     कर्तव्य
 *अनुच्छेद 79* :- संसद का गठन
*अनुच्छेद 80* :- राज्य सभा की सरंचना 
                 **
*अनुच्छेद 81* :-  लोकसभा की संरचना
*अनुच्छेद 83* :-  संसद के सदनो की अवधि
*अनुच्छेद 84* :-संसद के सदस्यों के लिए अहर्ता
*अनुच्छेद 85* :- संसद का सत्र सत्रावसान और विघटन
*अनुच्छेद 87* :- राष्ट्रपति का विशेष अभी भाषण
*अनुच्छेद 88* :- सदनों के बारे में मंत्रियों और महानयायवादी
                     अधिकार
*अनुच्छेद 89* :-राज्यसभा का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 90* :- उपसभापति का पद रिक्त होना या पद हटाया जाना-
                     
*अनुच्छेद 91* :-सभापति के कर्तव्यों का पालन और शक्ति
*अनुच्छेद 92* :- सभापति या उपसभापति को पद से हटाने का संकल्प विचाराधीन हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 93* :- लोकसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुचित 94*  :- अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना
*अनुच्छेद 95* :- अध्यक्ष में कर्तव्य एवं शक्तियां
*अनुच्छेद 96* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का संकल्प हो तब उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 97* :- सभापति उपसभापति तथा अध्यक्ष,उपाध्यक्ष के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 98* :- संसद का सविचालय
*अनुच्छेद 99* :- सदस्य द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 100* - संसाधनों में मतदान रिक्तियां के होते हुए भी सदनों के कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 108* :- कुछ दशाओं में दोनों सदनों की संयुक्त बैठक
*अनुत्छेद 109* :-  धन विधेयक के संबंध में विशेष प्रक्रिया
*अनुच्छेद 110* :- धन विधायक की परिभाषा
*अनुच्छेद 111* :- विधेयकों पर अनुमति
*अनुच्छेद 112* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 118*  :- प्रक्रिया के नियम
*अनुच्छेद 120* :- संसद में प्रयोग की जाने वाली भाषा
*अनुच्छेद 123*  :- संसद विश्रांति काल में राष्ट्रपति की अध्यादेश शक्ति
*अनुच्छेद 124* :- उच्चतम न्यायालय की स्थापना और गठन
*अनुच्छेद 125* :-  न्यायाधीशों का वेतन
*अनुच्छेद 126* :- कार्य कार्य मुख्य न्याय मूर्ति की नियुक्ति
*अनुच्छेद 127* :- तदर्थ न्यायमूर्तियों की नियुक्ति
*अनुच्छेद 128*  :- सेवानिवृत्त न्यायाधीशों की उपस्थिति
*अनुच्छेद 129*  :- उच्चतम न्यायालय का अभिलेख नयायालय होना
*अनुच्छेद 130*  :- उच्चतम न्यायालय का स्थान
              **
*अनुच्छेद 131* :- उच्चतम न्यायालय की आरंभिक अधिकारिता
*अनुच्छेद 137* :- निर्णय एवं आदेशों का पुनर्विलोकन
*अनुच्छेद 143* :- उच्चतम न्यायालय से परामर्श करने की
                      राष्ट्रपति की शक्ति
*अनुच्छेद144* :-सिविल एवं न्यायिक पदाधिकारियों द्वारा
                      उच्चतम न्यायालय की सहायता
*अनुच्छेद 148* :- भारत का नियंत्रक महालेखा परीक्षक
*अनुच्छेद 149* :- नियंत्रक महालेखा परीक्षक के कर्तव्य शक्तिया
*अनुच्छेद 150* :- संघ के राज्यों के लेखन का प्रारूप
*अनुच्छेद 153* :- राज्यों के राज्यपाल
*अनुच्छेद 154* :- राज्य की कार्यपालिका शक्ति
*अनुच्छेद 155* :- राज्यपाल की नियुक्ति
*अनुच्छेद 156* :- राज्यपाल की पदावधि
*अनुच्छेद 157* :-  राज्यपाल नियुक्त होने की अर्हताएँ
*अनुच्छेद 158* :- राज्यपाल के पद के लिए शर्तें
*अनुच्छेद 159* :- राज्यपाल द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 163* :- राज्यपाल को सलाह देने के लिए मंत्री परिषद
*अनुच्छेद 164* :- मंत्रियों के बारे में अन्य उपबंध
*अनुच्छेद 165* :- राज्य का महाधिवक्ता
*अनुच्छेद 166* :- राज्य सरकार का संचालन
*अनुच्छेद 167* :- राज्यपाल को जानकारी देने के संबंध में मुख्यमंत्री के कर्तव्य
*अनुच्छेद 168* :- राज्य के विधान मंडल का गठन
*अनुच्छेद 170* :- विधानसभाओं की संरचना
*अनुच्छेद 171* :- विधान परिषद की संरचना
*अनुच्छेद 172* :- राज्यों के विधानमंडल कि अवधी
*अनुच्छेद 176* :- राज्यपाल का विशेष अभिभाषण
*अनुच्छेद 177* सदनों के बारे में मंत्रियों और महाधिवक्ता के अधिकार
 *अनुच्छेद 178* :-  विधानसभा का अध्यक्ष और उपाध्यक्ष
*अनुच्छेद 179* :-  अध्यक्ष और उपाध्यक्ष का पद रिक्त होना या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 180* :- अध्यक्ष के पदों के कार्य व शक्ति
    **
*अनुच्छेद 181* :- अध्यक्ष उपाध्यक्ष को पद से हटाने का कोई संकल्प पारित होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 182* :- विधान परिषद का सभापति और उपसभापति
*अनुच्छेद 183* :- सभापति और उपासभापति का पद रिक्त होना पद त्याग या पद से हटाया जाना
*अनुच्छेद 184* :- सभापति के पद के कर्तव्यों का पालन व शक्ति
*अनुच्छेद 185* :- संभापति उपसभापति को पद से हटाए जाने का संकल्प विचाराधीन होने पर उसका पीठासीन ना होना
*अनुच्छेद 186* :- अध्यक्ष उपाध्यक्ष सभापति और उपसभापति के वेतन और भत्ते
*अनुच्छेद 187* :- राज्य के विधान मंडल का सविचाल.
*अनुच्छेद 188* :-  सदस्यों द्वारा शपथ या प्रतिज्ञान
*अनुच्छेद 189* :- सदनों में मतदान रिक्तियां होते हुए भी साधनों का कार्य करने की शक्ति और गणपूर्ति
*अनुच्छेद 199* :- धन विदेश की परिभाषा
*अनुच्छेद 200* :- विधायकों पर अनुमति
*अनुच्छेद 202* :- वार्षिक वित्तीय विवरण
*अनुच्छेद 213* :- विध

ानमंडल में अध्यादेश सत्यापित करने के
                        राज्यपाल की शक्ति
*अनुच्छेद 214* :-  राज्यों के लिए उच्च न्यायालय
*अनुच्छेद 215* :- उच्च न्यायालयों का अभिलेख न्यायालय होना
*अनुच्छेद 216* :- उच्च न्यायालय का गठन
*अनुच्छेद 217* :- उच्च न्यायालय न्यायाधीश की नियुक्ति
                         पद्धति शर्तें
*अनुच्छेद 221* :- न्यायाधीशों का वेतन
                   **

*अनुच्छेद 222* :- एक न्यायालय से दूसरे न्यायालय में
                        न्यायाधीशों का अंतरण
*अनुच्छेद 223* :-   कार्यकारी मुख्य न्याय मूर्ति के नियुक्ति
*अनुच्छेद 224* :- अन्य न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 226* :- कुछ रिट निकालने के लिए उच्च न्यायालय की शक्ति
*अनुच्छेद 231* :- दो या अधिक राज्यों के लिए एक ही उच्च न्यायालय की स्थापना
*अनुच्छेद 233* :- जिला न्यायाधीशों की नियुक्ति
*अनुच्छेद 241* :- संघ राज्य क्षेत्र के लिए उच्च-न्यायालय
                **

*अनुच्छेद 243* :- पंचायत नगर पालिकाएं एवं सहकारी समितियां
*अनुच्छेद 244* :- अनुसूचित क्षेत्रो व जनजाति क्षेत्रों का प्रशासन
*अनुच्छेद 248* :- अवशिष्ट विधाई शक्तियां
*अनुच्छेद 252* :- दो या अधिक राज्य के लिए सहमति से विधि बनाने की संसद की शक्ति
*अनुच्छेद 254* :- संसद द्वारा बनाई गई विधियों और राज्यों के विधान मंडल द्वारा बनाए गए विधियों में असंगति
*अनुच्छेद 256* :- राज्यों की और संघ की बाध्यता
*अनुच्छेद 257* :- कुछ दशाओं में राज्यों पर संघ का नियंत्रण
*अनुच्छेद 262* :- अंतर्राज्यक नदियों या नदी दूनों के जल संबंधी विवादों का न्याय निर्णय
           
*अनुच्छेद 263* :- अंतर्राज्यीय विकास परिषद का गठन
*अनुच्छेद 266* :- संचित निधी
*अनुच्छेद 267* :- आकस्मिकता निधि
*अनुच्छेद 269* :- संघ द्वारा उद्ग्रहित और संग्रहित किंतु राज्यों को सौपे जाने वाले कर
*अनुच्छेद 270* :- संघ द्वारा इकट्ठे किए कर संघ और राज्यों के बीच वितरित किए जाने वाले कर
*अनुच्छेद 280* :- वित्त आयोग
*अनुच्छेद 281* :- वित्त आयोग की सिफारिशे
*अनुच्छेद 292* :- भारत सरकार द्वारा उधार लेना
*अनुच्छेद 293* :- राज्य द्वारा उधार लेना
&अनुच्छेद 300 क* :-  संपत्ति का अधिकार
*अनुच्छेद 301* :- व्यापार वाणिज्य और समागम की स्वतंत्रता
*अनुच्छेद 309* :- राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की भर्ती और सेवा की शर्तों
*अनुच्छेद 310* :- संघ या राज्य की सेवा करने वाले व्यक्तियों की पदावधि
*अनुच्छेद 313* :- संक्रमण कालीन उपबंध
*अनुच्छेद 315* :- संघ राज्य के लिए लोक सेवा आयोग
*अनुच्छेद 316* :- सदस्यों की नियुक्ति एवं पदावधि
*अनुच्छेद 317* :- लोक सेवा आयोग के किसी सदस्य को हटाया जाना या निलंबित किया जाना
*अनुच्छेद 320* :- लोकसेवा आयोग के कृत्य
*अनुच्छेद 323 क* :- प्रशासनिक अधिकरण
*अनुच्छेद 323 ख* :-  अन्य विषयों के लिए अधिकरण
*अनुच्छेद 324* :-  निर्वाचनो के अधिक्षण निर्देशन और नियंत्रण का निर्वाचन आयोग में निहित होना
*अनुच्छेद 329* :-  निर्वाचन संबंधी मामलों में न्यायालय के
                         हस्तक्षेप का वर्णन
*अनुछेद 330* :-  लोक सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिये स्थानो का आरणण
*अनुच्छेद 331* :- लोक सभा में आंग्ल भारतीय समुदाय का
                      प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 332* :- राज्य के विधान सभा में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियों के लिए स्थानों का आरक्षण
*अनुच्छेद  333* :- राज्य की विधानसभा में आंग्ल भारतीय
                      समुदाय का प्रतिनिधित्व
*अनुच्छेद 343* :- संघ की परिभाषा
*अनुच्छेद 344* :- राजभाषा के संबंध में आयोग और संसद की समिति

*अनुच्छेद 350 क* :- प्राथमिक स्तर पर मातृभाषा में शिक्षा की
सुविधाएं 
*अनुच्छेद 351* :-  हिंदी भाषा के विकास के लिए निर्देश
*अनुच्छेद 352* :- आपात की उदघोषणा का प्रभाव
*अनुछेद 356*  :- राज्य में संवैधानिक तंत्र के विफल हो जाने की दशा में उपबंध
*अनुच्छेद 360* :- वित्तीय आपात के बारे में उपबंध
*अनुच्छेद 368* :- सविधान का संशोधन करने की संसद की
                  शक्ति और उसकी प्रक्रिया
*अनुच्छेद 377* :- भारत के नियंत्रक महालेखा परीक्षक के बारे में *उपबंध*
*अनुच्छेद 378* :- लोक सेवा आयोग के बारे में-

   जय भीम,जय भारत,जय संविधान-
👏

*गठिया रोग, हृदय रोग, हाथों की कमजोरी *
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

बहुत कम लोग जानते हैं कि ताजी बजाना स्वास्थ्य के लिए अति महत्वपूर्ण लाभदायक है।
🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
आज हम आपको ताली बनाने से हाने वाले महत्वपूर्ण परखे फायदों के बारे में बता रहे हैं।
👇👇👇👇
वैज्ञानिकों द्वारा प्रमाणित किया गया हैकि तालियां बजाने से हजारों स्वास्थ्यवर्धक फायदें।

जिन्हें बहुत कम लोग जानते। और ताली बजाना एक मजाक और उपहास मात्र समझते हैं।
परन्तु हम आपको तालियां बजाने के मुख्य फायदे विस्तार से बता रहें हैं।
✍✍✍✍✍
ताली बजाने से महत्वपूर्ण फायदे / Benefits of Clapping

👉1. रोज 400 तालियां बजाने / Clapping से गठिया रोग ठीक हो जाता है। लगातार 3-4 महीने सुबह शाम ताली बजायें। ताली बजाने से उगलियों, हाथों का रक्त संचार / Blood Flow तीव्र गति से होता है। जोकि सीधे नसों को प्रभावित करता है जिससे गठिया रोग / Arthritis ठीक हो जाता है।

👉2. Hand Paralysis / हाथों में लकवा और हाथ कापना, हाथ कमजोर होने पर रोज नियमित सुबह शाम 400 तालियां बजाने से 5-6 महीनें में समस्या से निदान मिलता है।

👉3. Internal Organs / हृदय रोग, फेडडे़ खराब होने पर, लिवर की समस्या होने पर रोग नियमित सुबह शाम 400-400 तालियां बजायें। आंतरिक बीमारियों से तुरन्त छुटकारा मिलता है।

👉4. Immune System / रोग प्रतिरोधक क्षमता बढाने में तालियां अहम हैं। तालियां बजाने से शरीर में तीव्र रक्त संचार होता है। शरीर का अंग अंग काम करने लगता है।

👉5. तालियां बजाने से नसें और धमिनयों सही तरह से सुचारू हो जाती है। Veins, Muscles Strains / मांसपेशियों का तनाव खिचाव ठीक करने में तालियां बजाना सक्षम है।

👉6. तालियां बजाने से सिरदर्द, अस्थमा, मधुमेह नियंत्रण में रहता है। Clapping / तालियां मारना हेल्थ समस्याऐं नियंत्रण में रखने में सहायक है।

👉7. Hair Fall / बालों के झड़ने से रोकने में तालियां खास फायदा करती है। तालियां बजाने से हाथों में घर्षण बनता है। हाथ की अंगूठे उगलियां नसे सिर से जुड़ी होती हैं।

👉8. प्रतिदिन भोजन ग्रहण के बाद 400 तालियों बजाने से शरीर समस्त रोगों से दूर रहता है। शरीर में फालतू चर्बी नहीं जमती और मोटापा / Obesity, Fat से दूर रखने में तालियां अहम हैं।

👉9. तालियां बजाने से स्मरण शक्ति / Memory Power बढ़ती है। क्योंकि हाथ का अंगूठे की नसें सीधें दिमाग से जुड़ी होती है।

👉10. शरीर के समस्त जोड़ पाइन्टस हाथों की हथेलियों उगलियों से जुड़े होते हैं। इसलिए तालियां बजानें से Healthy Body Fit Mind / शरीर स्वस्थ और निरोग रहता है।

Technique
👊👊👊👊

तालियां बजाने का तरीका / Clasping Hands, Steps

💪1. ताली बजाने से पहले हाथों पर नारियल, जैतून, बादाम, तिल, अखरोट आदि कोई भी एक तेल लगा लें।

💪2. रोज सुबह 400 तालियां और रोज शाम 400 तालियां बजायें।

💪3. 200 तालियां हाथ ऊपर कर और 200 तालियां साधारण स्थिति में रह कर बजायें।

💪4. हाथों पर तीव्र घषर्ण, या हाथ गर्म होने पर कुछ सेकेंड़ रूकें।

💪5. तालियां बजाने के तुरन्त बाद कुछ खायें पीने नहीं। 20-25 मिनट बाद ही कुछ खायें पीयें।
👊👊👊👊👊👊👊
*स्वस्थ शरीर के लिए तालियां बजाना अति उत्तम फायदेमंद है। ताली बजाने से शरीर में रक्त संचार तीव्र गति से होता है। जोकि सम्पूर्ण शरीर / Whole Body को दुरूस्त करने में सक्षम है*

हमारे पूर्वज बहुत ज्ञानी थे , वो जानते थे कि व्यक्ति अच्छे कार्य आसानी से नहीं करता है,  इसलिए उन्होंने हर उस कार्य को जो हमारे स्वास्थ्य से जुड़ा हो उसे धर्म से जोड़ा  ताकि हम नियमित रूप से वो सब कार्य करें जो हमारे स्वास्थ्य के लिए सर्वश्रेष्ठ हो ।
   उदाहरण के लिए- 
        सुबह शाम भगवान की आरती के साथ ताली बजानी चाहिए  ।
             👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

Smile and spread smile ☺
*🌹Dr. Sagar shinde🌹     Nutrition Specialist.     7276697950*


*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.

*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.

*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.

*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.

*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.

*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.

*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.

*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.

*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.

*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.

*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.

*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.

*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.

*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.

*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.

*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.

*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.

*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.

*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.

*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.

*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.

*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.

*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.

*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.

*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.

कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.

*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.

*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.

*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.

जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.

*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.

*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.

लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.

आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.

स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.

स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.

गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.

कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.

*रोज शक्य होईल तितके चालावे.*

*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.

*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.                                                 *🙏SAGAR Shinde🙏*           
      *Nutrition Specialist                                                                                       7276697950*
" अंधश्रध्दा से परिवार बचाओ "

*यह हमेशा ध्यान रखे*

1) *निम्बू-मिर्च* खाने के लिये है.. कही *टाँगने* के लिए नहीं है।

2) *बिल्लियाँ* जंगली या पालतू जानवर है, बिल्ली के *रास्ता काटने* से कुछ गलत नहीं होता.. बल्कि चूहों से होनेवाले नुक्सान को बचाया जा सकता है।
.
3) *छींकना* एक नैसर्गिक क्रिया है, छींकने से कुछ *अनहोनी* नहीं होती ना हि किसी काम में बाधा आती है। छींकने से शरीर की *सोई हुई मांसपेशियां* सक्रिय  हो जाती है।

4) *भूत* पेड़ों पर नहीं रहते, पेड़ों पर *पक्षी* रहते है।

5) *चमत्कार* जैसी कोई चीज नहीं होती। हर घटना के पीछे *वैज्ञानिक* कारण होता है।

6) *तांत्रिक , बाबा , कर्मकांडी* जैसे लोग *झुठे* होते है, जिन्हें *शारारिक मेहनत* नहीं करनी ; ये वही लोग है।

7) *जादू टोना*, या *किसी ने कराया* ऐसा कुछ नहीं होता, ये दुर्बल लोगों के *मानसिक विकार* है।
जादू-टोना करके आपके ग्रहो की दिशा बदलने वाले बाबा, हवा और मेघों की दिशा बदलकर बारिश नहीं ला सकते क्या? सीमाओं पर हमारे जवानों को शहीद होने से बचा नहीं सकते है क्या ?

8 ) *वास्तुशास्त्र* भ्रामक है। सिर्फ दिशाओ का *डर* दिखाकर लूटने का तरीक़ा है।
वास्तविक तो पृथ्वी ही खुद हर क्षण *अपनी दिशा* बदलती है। अगर *कुबेर जी* उत्तर दिशा में है तो एक ही स्थान या दिशा में *अमीर* और *गरीब* दोनों क्यों पाये जाते है?

9) *मन्नत के लिये बलि, टिप* या *चढ़ावे* से भगवान प्रसन्न होकर *फल* देते है, तो क्या भगवान् *रिश्वतखोर* है?

       "आध्यात्म *मोक्ष* के लिए है, *धन* कमाने के लिए नहीं "

*कर्मयोगी बनो, मन का डर भगाओ*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👉 *आंवला*
किसी भी रूप में थोड़ा सा
आंवला हर रोज़ खाते रहे,
जीवन भर उच्च रक्तचाप
और हार्ट फेल नहीं होगा।

👉 *मेथी*
मेथीदाना पीसकर रख ले।
एक चम्मच एक गिलास
पानी में उबाल कर नित्य पिए।
मीठा, नमक कुछ भी नहीं डाले।
इस से आंव नहीं बनेगी,
शुगर कंट्रोल रहेगी और
जोड़ो के दर्द नहीं होंगे
और पेट ठीक रहेगा।

👉 *नेत्र स्नान*
मुंह में पानी का कुल्ला भर कर
नेत्र धोये।
ऐसा दिन में तीन बार करे।
जब भी पानी के पास जाए
मुंह में पानी का कुल्ला भर ले
और नेत्रों पर पानी के छींटे मारे, धोये।
मुंह का पानी एक मिनट बाद
निकाल कर पुन: कुल्ला भर ले।
मुंह का पानी गर्म ना हो इसलिए
बार बार कुल्ला नया भरते रहे।

भोजन करने के बाद गीले हाथ
तौलिये से नहीं पोंछे।
आपस में दोनों हाथो को रगड़ कर
चेहरा व कानो तक मले।
इससे आरोग्य शक्ति बढ़ती हैं।
नेत्र ज्योति ठीक रहती हैं।

👉 *शौच*
ऐसी आदत डाले के नित्य
शौच जाते समय दाँतो को
आपस में भींच कर रखे।
इस से दांत मज़बूत रहेंगे,
तथा लकवा नहीं होगा।

👉 *छाछ*
तेज और ओज बढ़ने के लिए
छाछ का निरंतर सेवन
बहुत हितकर हैं।
सुबह और दोपहर के भोजन में
नित्य छाछ का सेवन करे।
भोजन में पानी के स्थान पर
छाछ का उपयोग बहुत हितकर हैं।

👉 *सरसों तेल*
सर्दियों में हल्का गर्म सरसों तेल
और गर्मियों में ठंडा सरसों तेल
तीन बूँद दोनों कान में
कभी कभी डालते रहे।
इस से कान स्वस्थ रहेंगे।

👉 *निद्रा*
दिन में जब भी विश्राम करे तो
दाहिनी करवट ले कर सोएं। और
रात में बायीं करवट ले कर सोये।
दाहिनी करवट लेने से बायां स्वर
अर्थात चन्द्र नाड़ी चलेगी, और
बायीं करवट लेने से दाहिना स्वर
अर्थात सूर्य स्वर चलेगा।

👉 *ताम्बे का पानी*
रात को ताम्बे के बर्तन में
रखा पानी सुबह उठते बिना
कुल्ला किये ही पिए,
निरंतर ऐसा करने से आप
कई रोगो से बचे रहेंगे।
ताम्बे के बर्तन में रखा जल
गंगा जल से भी अधिक
शक्तिशाली माना गया हैं।

👉 *सौंठ*
सामान्य बुखार, फ्लू, जुकाम
और कफ से बचने के लिए
पीसी हुयी आधा चम्मच सौंठ
और ज़रा सा गुड एक गिलास पानी में
इतना उबाले के आधा पानी रह जाए।
रात को सोने से पहले यह पिए।
बदलते मौसम, सर्दी व वर्षा के
आरम्भ में यह पीना रोगो से बचाता हैं।
सौंठ नहीं हो तो अदरक का
इस्तेमाल कीजिये।

👉 *टाइफाइड*
चुटकी भर दालचीनी की फंकी
चाहे अकेले ही चाहे शहद के साथ
दिन में दो बार लेने से
टाइफाईड नहीं होता।

👉 *ध्यान*
 हर रोज़ कम से कम 15 से 20
मिनट मैडिटेशन ज़रूर करे।

👉 *नाक*
रात को सोते समय नित्य
सरसों का तेल नाक में लगाये।
हर तीसरे दिन दो कली लहसुन
रात को भोजन के साथ ले।
प्रात: दस तुलसी के पत्ते और
पांच काली मिर्च नित्य चबाये।
सर्दी, बुखार, श्वांस रोग नहीं होगा।
नाक स्वस्थ रहेगी।

👉 *मालिश*
स्नान करने से आधा घंटा पहले
सर के ऊपरी हिस्से में
सरसों के तेल से मालिश करे।
इस से सर हल्का रहेगा,
मस्तिष्क ताज़ा रहेगा।
रात को सोने से पहले
पैर के तलवो, नाभि,
कान के पीछे और
गर्दन पर सरसों के तेल की
मालिश कर के सोएं।
निद्रा अच्छी आएगी,
मानसिक तनाव दूर होगा।
त्वचा मुलायम रहेगी।
सप्ताह में एक दिन पूरे शरीर में
मालिश ज़रूर करे।

👉 *योग और प्राणायाम*
 नित्य कम से कम आधा घंटा
योग और प्राणायाम का
अभ्यास ज़रूर करे।

👉 *हरड़*
हर रोज़ एक छोटी हरड़
भोजन के बाद दाँतो तले रखे
और इसका रस धीरे धीरे
पेट में जाने दे।
जब काफी देर बाद ये हरड़
बिलकुल नरम पड़ जाए
तो चबा चबा कर निगल ले।
इस से आपके बाल कभी
सफ़ेद नहीं होंगे,
दांत 100 वर्ष तक निरोगी रहेंगे
और पेट के रोग नहीं होंगे।

👉 *सुबह की सैर*
सुबह सूर्य निकलने से पहले
पार्क या हरियाली वाली जगह पर
सैर करना सम्पूर्ण स्वस्थ्य के लिए
बहुत लाभदायक हैं।
इस समय हवा में प्राणवायु का
बहुत  संचार रहता हैं।
जिसके सेवन से हमारा पूरा शरीर
रोग मुक्त रहता हैं और हमारी
रोग प्रतिरोधक शक्ति बढ़ती हैं।

👉 घी खाये मांस बढ़े,
  अलसी खाये खोपड़ी,
     दूध पिये शक्ति बढ़े,
 भुला दे सबकी हेकड़ी।

👉तेल तड़का छोड़ कर
       नित घूमन को जाय,
       मधुमेह का नाश हो
     जो जन अलसी खाय ।।
=====

🙏🏻मानव सेवा को समर्पित उपक्रम🙏🏻
➖ *साप चावल्यावरचा रामबाण उपाय* ...
तुम्हाला माहिती असेल की, *साप चावला की त्याच्या
दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष
मनुष्याच्या शरिरात सोडतो*. ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते
*विष आधी हृदयापर्यंत जातं* नंतर पूर्ण शरिरात
पसरतं. *हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी
साधारण तीन तास लागतात* असे मानले जाते.
(परंतू) ...
*म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास
तरी मरणार नाही*. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच
अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.
त्यामुळे तुमच्याकडे *त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी
तीन तास आहेत*. या तीन तासात तुम्ही काही करू
शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता ? 👍 👍 👍
➖ एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.
*हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे*. त्याचं
नाव आहे *NAJA २०० (N A J A )* हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला
मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव
वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे. ...
➖ *NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक
मानल्या जाणा-या सापाचं विष आहे*. त्या सापाचं
नाव आहे *क्रॅक*. या सापाचं विष सर्वात घातक
मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष
उतरवण्यासाठी कामात येतं. ...
➖ *या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १०
मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १०
मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे*.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ
शकतो. 👍 👍 👍
🌹 🙏 मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की
शेअर करा 🙏 🌹
लकवा   (पॅरालिसीस)
       नागरमुन्नोळी
🙏🙏🍇🍏🍎🍓🍈🍒🍊🍐🍍🍅☕🍶🍴🍽
मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.

" नागरमुनोळ्ळी  ता.चिक्कोडी जि.बेळगाव."

 चिक्कोडी  पासून
१० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री डाॅ.पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत,
ते फक्त लकव्या/ पॅरालिसीस वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच.  पेशंटचे केस पेपर्सचे
 फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता पर्यत ३०-३५ पेशंट पाठवले जे गेले  अॅब्युलन्स मध्ये पण आले चालत...    ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅरमल आहेत .
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.

कसे जाणार?
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी

कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी

टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
VPS Kolhapur
Mob:-9021237236
          8421755550
👨‍👨‍👧‍👦👩‍👩‍👦🙎🍂👭👬👫🏃🚶
👆☝👆☝👆☝👆👌👍
बाकी जोक इत्यादी सर्व आपण शेअर करताच।
   तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.
चला फॉरवर्ड करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
PLEASE SHARE friends
*महाराष्ट्र - सामान्यज्ञान*

★ महाराष्ट्राची स्थापना  :  १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी  :  मुंबई
★ महाराष्ट्राची उपराजधानी :  नागपूर
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :  ६
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग :  ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे :  ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका :  २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका :  २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत :  ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा :  ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके :  ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या :  ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या :  ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण :  ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता :  ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा :  मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा :  नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा :  ठाणे
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा :  अहमदनगर
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा :  मुंबई शहर
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा :  ठाणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा :  सिंधुदुर्ग
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण :  ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते :  आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते :  मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता :  हारावत
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता :  शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती :  मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर :  कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी :  गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा. देवेंद्र फडणवीस
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : चेन्नमनेनी विद्यासागर राव
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र  : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश (१९०४)
★ महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (१८४८)
★ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा (१९६१)
★ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी : मुंबई (१८५४)
★ महाराष्ट्राचे पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई
★ एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिले महाराष्ट्रीय व्यक्ति : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : महर्षि धोंडो केशव कर्वे
★ महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : श्री. सुरेन्द्र चव्हाण
★ रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती : आचार्य विनोबा भावे
★ महाराष्टाचे पहिले रँग्लर : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
★ महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर : आनंदीबाई जोशी
★ महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा : वर्धा जिल्हा
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव रानडे
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) : मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
★ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) : मुंबई ते कुर्ला (1925)
★ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक : सुरेखा भोसले (सातारा)
★ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांडे
★ महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त : डॉ. सुरेश जोशी
★ महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग : वडूज
★ ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट : श्वास (२००४)
★ राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट : श्यामची आई
★ राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट : श्वास
★ महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव : भिलार, जि.सातारा
★ महाराष्ट्रातील पहिली महिला आयपीएस अधिकारी : मीरा बोरवंकर

टीप : २१ डिसेंबर २०१७ नुसार माहिती अद्ययावत केली आहे. संदर्भ: महाराष्ट्र शासन संकेतस्थळ, दुवे.
-© *टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे. www.technoexam.com
MPSC च्या लेटेस्ट अपडेट्स साठी आपण टेक्नोएक्झाम चे अधिकृत चॅनेल्स जॉईन करू शकता: WHATSAPP चॅनेल : https://goo.gl/aEnjH2 या लिंकवर जाऊन रजिस्टर करा*.
सर्वांसाठी छोटी परंतु उपयुक्त माहिती...👇👇👇

🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
*अंगठा (The Thumb) :* आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

*तर्जनी (The Index Finger) :*  हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

*मध्यमा (The Middle Finger) :* हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

*अनामिका (The Ring Finger) :* हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

*करंगळी (The Little Finger) :* करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.
🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡🔥🎡
*प्रत्येक मुला-मुलीने हा लेख अवश्य वाचावा...*

*" आईची अपेक्षा "*

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,

*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*

मुलगा म्हणाला,

*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*

आई स्मितहास्य करीत म्हणाली,

*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*

मुलगा म्हणाला,

*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*

आई आता हसली म्हणाली,

*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*

मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,

*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,

*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने  मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"

*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*

❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
*प्रत्येक मुला-मुलीने हा लेख अवश्य वाचावा...*

*" आईची अपेक्षा "*

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,

*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*

मुलगा म्हणाला,

*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*

आई स्मितहास्य करीत म्हणाली,

*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*

मुलगा म्हणाला,

*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*

आई आता हसली म्हणाली,

*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*

मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला,

*"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,

*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने  मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहान थोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"

*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*

❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹आई 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
ऊन्हाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. *उष्माघात -sunstroke* वातावरणातली अती उष्णता जी शरीरात शोषली गेल्यामुळे हायपरथर्मिया सारखी परीस्थीती निर्माण झाल्याने शरीरातील उष्णतानियंत्रक प्रणाली कोलमडून पडते.याचा वाईट परीणाम किडनी,लिवर,ह्रदय व मस्तीष्क यावर होतो.परीणामी मृत्यू होऊ शकतो.                   *लक्षणे*-मळमळ,उलटी,कमजोरी,डोकेदुखी,हातपायात पेटके,चक्कर,त्वचा लाल होणे,नाडी जोरात चालणे,श्वासास त्रास,फीट,शुद्ध हरपणे इ. लक्षणे दिसतात.  *उपाय*-भरपूर पाणी पिणे,मठ्ठा,लस्सी,ताक, सरबत,लिंबूपाणी पिणे,कलिंगड काकडी,नारळपाणी प्यावे,.शितली प्राणायाम व विश्रांती करणे,मसालेदार व जड अन्न टाळा,चहा,coffee, कोल्ड्रींक वर्ज करावे की ज्यामुळे Dehydration होते.सुती व हलक्या रंगाचे cotton चे कपडे परीधान करा,बाहेर निघतांना टोपी गाँगल व हात रूमाल वापरा.               *ऊन लागल्यास घरगुती उपाय म्हणून कैरीचे पन्हे,चिंचेचे सरबत प्यावे,गळ पाणी प्यावे,महत्वाचे कांदयाचा रस कानामागे,हातपायांच्या तळव्याला वछातीला लावणे.
 *उष्माघात  वाढतोय  काळजी  घ्या  - - - - -*

*शरीरातील  पाणी  वाढवा  -* *उष्णतेमुळे  शरीरतील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील.*

*उपाय   ---*

*१)  नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*

*२)  अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल.*

*३)  उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल.*

*४)  उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील.*

*५)  हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका.*

*६)  माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही.*

*७)  पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे.*

*८)  आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. सरबत जरूर प्या.*

*९)  सकाळी  ऊठल्यावर  लगेच १ ते २ ग्लास  कोमट  पाणी  प्या.*

*१०)  प्रत्येक  काम  सावकाशच  करा.*

*११)  जेवतेवेळी  मधे  मधे  १/२  वेळा  थोडे  पाणी  प्यावे.*

*१२)  ऊन्हातून  आल्यावर  गुळ  पाणी  पिणे.*

*१३)  खडीसाखर  सोबतच  ठेवून  थोडी  थोडी  खाणे.*

*१४)  जिरेपूड १ चमचा  +  खडीसाखर १ चमचा  व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे. उष्णता  वाढणार  नाही.*

*१५)  दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे.*

*१६)  रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.*

*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल  वापरा.*

 *#  आरोग्य   संदेश  #*

*पाणी    प्यावे   आवडीने,*
*आजार  पळवा  सवडीने.*

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
   
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
खरंच का स्त्री... चाळीशीत ( च ) सुंदर दिसते???



घरात तिचा जन्म झाला की, सोन्याची "राजस बाळी' जन्माला येते.... नन्तर तीच "कोवळी कळी' होते.... पुढं तिचं रूपांतर "कोमल कमलिनी' रती मध्ये होते..

मग कुणीतरी राजकुमार तिला लग्न करून घेउन जातो...मोरपंखी दिवसात त्याला ती जणु परीच भासते....  नवलाईत दोघे असे वागतात की ते जन्मलेच एकमेकांसाठी...!

अन ती सोनपाऊली एक दिवस आई ची प्रभावळ गाली घेऊन वावरते...  पण नवलाई ओसारलेली असते... सततचा मानसिक ताण ,  सतत काही तरी खावे वाटणे आणि मळमळ होणे, ... , नऊमहिने अडीच किलोपर्यंत वाढणारी पिशवी हातात घेऊन वावरणे शक्य आहे का ????  पण "आई बनणार' या एका कल्पनेने ती आनंदात सर्व सहन करते....पुढे मरणांत कळा  ... त्यातही नॉर्मल चा दबाव....!!!!!  अन अंती बाळाचं क्यां .... कॅ...  ती धन्य होते ..... !!!

तर जागरण अन  ती पिचून जाते....   बरेचदा या वेळी जेष्ठ मदतीला असतात असे नाही....   या वेळी मात्र तिच्या ढासळणार्या तब्येत आणि सौंदर्यावर कुणाचंच लक्ष जात नाही कारण ती तिचे कर्तव्य बजावत असते.... !!!!!


हळूहळू मुले मोठी होतात.... तिचं तेल लावणं ,makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडण सारं सारं बंद होतं ... अन अचानक ती सर्वांना " गबाळी  ...'  भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  अजूनही तिला मुलांची  जबाबदारी असते....!!!!


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....   तिचं साधेपणही खुपायला लागतं..

.काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...   
पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतः च वाळवी बनुन पोखरत असते....     !!

आणि तिची पस्तिशी उलटते अन अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते.... तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळण्याची कला ... सार सारच सुंदर वाटू लागतं..! 

पण खरंच ती चाळिशीतच।  सुंदर दिसते का???? 

खरं तर सगळ्या जबा बदार्या पार पाडताना होणारी फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... 

सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन मनापासून तिला स्वतः साठी जगावस वाटतं...!!! पुनः तरुण व्हावे असे वाटते...

आपण गबाळी , गावंढळ कधीच नव्हतो फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले होते, हे कळून चुकले अन तिने" कात '  टाकली .

 इतकं सहज सोपं गणित आहे ते.. मला वाटतं .
.नवं  स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ...

 होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!

कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??

 पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???

चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???   

झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..

 मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बर बदलेल??? 

आणि

 तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितके चांगले होइल का??

म्हणून च बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहे...

 त्यातून महिण्याला कमी होणारे कॅलसियम, hermonal changes अन बदलते mood सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...

मग आपण ही तिला साथ देऊन, वेळ देऊन ,तिच्या मातृत्वाला किंमत देऊन स्वतःला बदलून घेतले तर संसार आनंदात होईल यात वाद नाही...

तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .


. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते
*मधुमेह असणाऱ्या साठी एक चांगली बातमी**

, खुश खबर
''डॉ. टोनी अल्मेडा,'' किडनी स्पेशियलीस्ट तज्ञ  (मास्टर) मुंबई, 
यांनी आपल्या अथक आणि व्यापक प्रयोगा द्वारे मधुमेहावर यशस्वी उपचार शोधून काढले आहेत .याचा फायदा जुनाट मधुमेह असलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषास खुप चांगला होवू शकतो ,

                      = सदर रोगा साठी असणारे घरगुती उपचार,=
साहित्य ,,
१) गहु (धान्य) १०० ग्राम ,
२) डिंक ( झाड़ा पासून काढलेला) १०० ग्राम , 
३) जव, (हे एक धान्य आहे) १०० ग्राम , 
४) कलौंजी (कांद्याचे बीज) १०० ग्राम ,   

                         = औषध तयार करण्याची कृति,,=
वरील सर्व साहित्य पांच (५) कप पाण्यात मिक्स करून १० मिनिटे उकळवुंन घ्या
हे साहित्य १० मिनिटे उकळल्यावर थंड करण्यास ठेवा, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या  आणी स्वच्छ काचेची बरणी किंवा काचेच्या बाटलित भरून ठेवा ,,

                              = हे कसे वापरावे,, !!= 
रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी, एक छोटा कप भरून प्यावे ,
असे नेहमी सात (७) दिवस घ्या ,
पुढील आठवड्यात, एक दिवस आड़ करून हे औषध घ्यावे,

असे दोन आठवडे हे औषध घेतल्यावर तुम्हाला आश्चकारक बदल दिसून येईल, तुम्ही सामान्य झालात हे दिसून येईल, या नंतर तुमचा मधुमेह बरा झाल्यावर, तुम्ही सर्वांन सारखे, सामान्य जेवण जेवू शकता, कोणत्याही समस्स्ये शिवाय ,
आणी हे सर्व नैसर्गिक साहित्य असल्यामुळे याचे कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत हे लक्षात ठेवा ,

तर चला, उशीर कशाला ,,!! आता मधुमेह पळवून लावुया, निरोगी आयुष्य आनंदाने जगु या                                          *संकलन :-डॉ .देवेंद्र खैरनार नाशिक*
*मो .8007007496*

Forwarded as received.