🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯
होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.
कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो.
सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.
धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.
आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.
विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.
बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे. सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.
🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७
विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.
कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.
याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.
आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते
होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.
कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो.
सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.
धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.
आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.
विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.
बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे. सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.
🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७
विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.
कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.
याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.
आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते
No comments:
Post a Comment