Monday, 29 May 2017

तरबूज खाने के फायदे

बाजार में इन दिनों तरबूज के ढेर लगे हुए हैं. ऊपर से थोड़ा सख्त नजर आने वाला तरबूज अंदर से पानी-पानी होता है. अक्सर दुकानदार आपको तरबूज का एक टुकड़ा काटकर दिखाता होगा और उसके लाल रंग का वास्ता देकर आपको उसे खरीदने के लिए कहता होगा.

आप भी उसके लाल रंग को देखकर उसके मीठे होने का अंदाजा लगा लेती होंगी और खरीद लेती होंगी. पर क्या आप जानती हैं कि जिसे आप सिर्फ मीठा फल समझकर खरीद लायी हैं असल में वो गुणों की खान है:

✔तरबूज खाने के फायदे:

👉 तरबूज वियाग्रा दवा जैसा काम करता है, इसलिए जिन्हें इरेक्टाइल डिसफंक्शन जैसी समस्या होती है उनके लिए ये मददगार साबित होता है।

👉 तरबूज में लाइकोपिन पाया जाता है जो त्वचा की चमक को बरकरार रखता है.

👉 हृदय संबंधी बीमारियों को रोकने में भी तरबूज एक रामबाण उपाय है. ये दिल संबंधी बीमारियों को दूर रखता है. दरअसल ये कोलस्ट्रॉल के लेवल को नियंत्रित करता है जिससे इन बीमारियों का खतरा कम हो जाता है.

👉 विटामिन और की प्रचुर मात्रा होने के कारण ये शरीर के इम्यून सिस्टम को भी अच्छा रखता है. वहीं विटामिन ए आंखों के लिए अच्छा है.

👉 तरबूज खाने से दिमाग शांत रहता है और गुस्सा कम आता है. असल में तरबूज की तासीर ठंडी होती है इसलिए ये दिमाग को शांत रखता है.

👉 तरबूज के बीज भी कम उपयोगी नहीं होती हैं. बीजों को पीसकर चेहरे पर लगाने से निखार आता है. साथ ही इसका लेप सिर दर्द में भी आराम पहुंचाता है.

👉 तरबूज के नियमित सेवन से कब्ज की समस्या दूर हो जाती है. साथ ही खून की कमी होने पर इसका जूस फायदेमंद साबित होता है.

👉 तरबूज को चेहरे पर रगड़ने से निखार तो आता है ही साथ ही ब्लैकहेड्स भी हट जाते हैं.

👉तरबूज जो विटामिन ए, सी, बी-6 और मिनरल होते हैं वे प्रतिरक्षी क्षमता को उन्नत करने में मदद करते हैं। इससे शरीर अनेक प्रकार के रोगों से स्वयं ही लड़ पाता है।
*🥛ताक पिण्याचे हे 9 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .*


१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

 9) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी रू 5000 देऊन पंचकर्म केलेल आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महीन्यात ऐक वेळ करा, आपनास होनारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होनारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
फुकटातला सल्ला नाही पटनार नसेल तर मग सहन करत रहा त्रास व खर्च.
 देव तुम्हास सदबुध्दी देवो हीच सदिच्छा.
*चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करायला.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*आज पासून  Cold Drinks बंद करूया*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रतिकारशक्ती

आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.

काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.

तुळस



रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर  तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून  खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.



तूप



कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.



आवळा-लिंबू



लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.

आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा,  कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.



पाणी



आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी  आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.


नाचणी सत्वं



दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.

नाचणीची भाकरी खावी .



बीट



दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे  वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.




दूध-हळद



रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.

लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून,  वाटून   ते दूध द्यायला हवं.  दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.



 दही आणि ताक



रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात  ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा  संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं.  मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.

 

गुळाचा खडा आणि खडीसाखर.



घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.

लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.

   🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

Share this post.


Tuesday, 23 May 2017

*सर्व पॅन धारकांसाठी महत्वाची सूचना*

1) बोगस पॅन नेटवर्कला प्रतीबंध घालण्यासाठी भारत सरकारने *PAN ला आधार नं.लिंक* करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

2) 30 जून च्या आत सर्व PAN ला आधार नं. लिंक करणे अनिवार्य आहे. अन्यथा PAN रेजेक्ट (बंद) होईल.

3) http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट लिंक करायचे आहे.

4) PAN रेजेक्ट (बंद) होण्यापासून वाचवण्यासाठी आजच लिंक करा.

5) PAN ला आधार नं. लिंक करणे अतीशय सोपे आहे

6) PAN ला आधार नं. लिंक करणे - Step by Step कृती समजून घेण्यासाठी खालील लिंक वरील विडीओ ची मदत घेऊ शकता.

https://www.youtube.com/watch?v=zAFxdq0tZAs

--------------------------------

वाचून झाल्यानंतर इतरांना माहीती होण्यासाठी Forward करा. 
☘फक्त देशी झाडे लावा.☘

❗परदेशी झाडे पर्यावरणास घातक ❗।

👉आजकाल बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
👉परदेशी झाडांवर कधीही पक्षी🕊🕊 बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )
👉परदेशी झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव ❗❗
👉मुळ अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या  आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
👉फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .
👉शहरातील ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
👉इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )
🍃वड,पिंपळ,पळस ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
🍃देशी झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य  आयुर्वेदीक उपयोग आहेत .
त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती .🙏🍃🍃
☘हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल



Saturday, 20 May 2017

उष्माघात ... लू लगना

लू लगने से मृत्यु क्यों होती है?
दिल्ली से आंध्रप्रदेश तक....सैकड़ो लोग लू लगने से मर रहे हैं।

हम सभी धूप में घूमते हैं फिर कुछ लोगो की ही धूप में जाने के कारण अचानक मृत्यु क्यों हो जाती है?

👉 हमारे शरीर का तापमान हमेशा 37° डिग्री सेल्सियस होता है, इस तापमान पर ही हमारे शरीर के सभी अंग सही तरीके से काम कर पाते है।

👉 पसीने के रूप में पानी बाहर निकालकर शरीर 37° सेल्सियस टेम्प्रेचर मेंटेन रखता है, लगातार पसीना निकलते वक्त भी पानी पीते रहना अत्यंत जरुरी और आवश्यक है।

👉 पानी शरीर में इसके अलावा भी बहुत कार्य करता है, जिससे शरीर में पानी की कमी होने पर शरीर पसीने के रूप में पानी बाहर निकालना टालता है।( बंद कर देता है )

👉 जब बाहर का टेम्प्रेचर 45° डिग्री के पार हो जाता है  और शरीर की कूलिंग व्यवस्था ठप्प हो जाती है, तब शरीर का तापमान 37° डिग्री से ऊपर पहुँचने लगता है।

👉 शरीर का तापमान जब 42° सेल्सियस तक पहुँच जाता है तब रक्त गरम होने लगता है और रक्त मे उपस्थित प्रोटीन  पकने लगता है ( जैसे उबलते पानी में अंडा पकता है )

👉  स्नायु कड़क होने लगते है इस दौरान सांस लेने के लिए जरुरी स्नायु भी काम करना बंद कर देते हैं।

👉 शरीर का पानी कम हो जाने से रक्त गाढ़ा होने लगता है, ब्लडप्रेशर low हो जाता है, महत्वपूर्ण अंग  (विशेषतः ब्रेन ) तक ब्लड सप्लाई रुक जाती है।

👉 व्यक्ति कोमा में चला जाता है और उसके शरीर के एक- एक अंग कुछ ही क्षणों में काम करना बंद कर देते हैं, और उसकी मृत्यु हो जाती है।

👉गर्मी के दिनों में ऐसे अनर्थ टालने के लिए  लगातार थोडा थोडा पानी पीते रहना चाहिए, और हमारे शरीर का तापमान 37° मेन्टेन किस तरह रह पायेगा इस ओर  ध्यान देना चाहिए।
Equinox phenomenon: इक्विनॉक्स प्रभाव अगले 5 -7 दिनों मे एशिया के अधिकतर भूभाग को प्रभावित करेगा।

कृपया 12 से 3 के बीच ज्यादा से ज्यादा घर, कमरे या ऑफिस के अंदर रहने का प्रयास करें।

तापमान 40 डिग्री के आस पास विचलन की अवस्था मे रहेगा।

यह परिवर्तन शरीर मे निर्जलीकरण और सूर्यातप की स्थिति उत्पन्न कर देगा।

(ये प्रभाव भूमध्य रेखा के ठीक ऊपर सूर्य चमकने के कारण पैदा होता है।)

कृपया स्वयं को और अपने जानने वालों को पानी की कमी से ग्रसित न होने दें।

किसी भी अवस्था मे कम से कम 3 ली. पानी जरूर पियें।किडनी की बीमारी वाले प्रति दिन कम से कम 6 से 8 ली.  पानी जरूर लें।

जहां तक सम्भव हो ब्लड प्रेशर पर नजर रखें। किसी को भी हीट स्ट्रोक हो सकता है।

ठंडे पानी से नहाएं। मांस का प्रयोग छोड़ें या कम से कम करें।

फल और सब्जियों को भोजन मे ज्यादा स्थान दें।

हीट वेव कोई मजाक नही है।

एक बिना प्रयोग की हुई मोमबत्ती को कमरे से बाहर या खुले मे रखें, यदि मोमबत्ती पिघल जाती है तो ये गंभीर स्थिति है।

शयन कक्ष और अन्य कमरों मे 2 आधे पानी से भरे ऊपर से खुले पात्रों को रख कर  कमरे की नमी बरकरार रखी जा सकती है।

अपने होठों और आँखों को नम रखने का प्रयत्न करें।
*भूपेंद्र यादव
रिम्स हॉस्पिटल भानसोज रोड गोढ़ी नवागाव रायपुर

Friday, 19 May 2017

उपयुक्त माहिती

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸
1. *PAN* - permanent account number.
2. *PDF* - portable document format.
3. *SIM* - Subscriber Identity Module.
4. *ATM* - Automated Teller machine.
5. *IFSC* - Indian Financial System Code.
6. *FSSAI(Fssai)* - Food Safety & Standards Authority of India.
7. *Wi-Fi* - Wireless fidelity.
8. *GOOGLE* - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
9. *YAHOO* - Yet Another Hierarchical Officious Oracle.
10. *WINDOW* - Wide Interactive Network Development for Office work Solution.
11. *COMPUTER* - Common Oriented Machine. Particularly United and used under Technical and Educational Research.
12. *VIRUS* - Vital Information Resources Under Siege.
13. *UMTS* - Universal Mobile Telecommunicati ons System.
14. *AMOLED* - Active-matrix organic light-emitting diode.
15. *OLED* - Organic light-emitting diode.
16. *IMEI* - International Mobile Equipment Identity.
17. *ESN* - Electronic Serial Number.
18. *UPS* - Uninterruptible power supply.
19. *HDMI* - High-Definition Multimedia Interface.
20. *VPN* - Virtual private network.
21. *APN* - Access Point Name.
22. *LED* - Light emitting diode.
23. *DLNA* - Digital Living Network Alliance.
24. *RAM* - Random access memory.
25. *ROM* - Read only memory.
26. *VGA* - Video Graphics Array.
27. *QVGA* - Quarter Video Graphics Array.
28. *WVGA* - Wide video graphics array.
29. *WXGA* - Widescreen Extended Graphics Array.
30. *USB* - Universal serial Bus.
31. *WLAN* - Wireless Local Area Network.
32. *PPI* - Pixels Per Inch.
33. *LCD* - Liquid Crystal Display.
34. *HSDPA* - High speed down-link packet access.
35. *HSUPA* - High-Speed Uplink Packet Access.
36. *HSPA* - High Speed Packet Access.
37. *GPRS* - General Packet Radio Service.
38. *EDGE* - Enhanced Data Rates for Globa Evolution.
39. *NFC* - Near field communication.
40. *OTG* - On-the-go.
41. *S-LCD* - Super Liquid Crystal Display.
42. *O.S* - Operating system.
43. *SNS* - Social network service.
44. *H.S* - HOTSPOT.
45. *P.O.I* - Point of interest.
46. *GPS* - Global Positioning System.
47. *DVD* - Digital Video Disk.
48. *DTP* - Desk top publishing.
49. *DNSE* - Digital natural sound engine.
50. *OVI* - Ohio Video Intranet.
51. *CDMA* - Code Division Multiple Access.
52. *WCDMA* - Wide-band Code Division Multiple Access.
53. *GSM* - Global System for Mobile Communications.
54. *DIVX* - Digital internet video access.
55. *APK* - Authenticated public key.
56. *J2ME* - Java 2 micro edition.
57. *SIS* - Installation source.
58. *DELL* - Digital electronic link library.
59. *ACER* - Acquisition Collaboration Experimentation Reflection.
60. *RSS* - Really simple syndication.
61. *TFT* - Thin film transistor.
62. *AMR*- Adaptive Multi-Rate.
63. *MPEG* - moving pictures experts group.
64. *IVRS* - Interactive Voice Response System.
65. *HP* - Hewlett Packard.

*Do we know actual full form of some words???*
66. *News paper =*
_North East West South past and present events report._
67. *Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
68. *Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
69. *Joke =*
_Joy of Kids Entertainment._
70. *Aim =*
_Ambition in Mind._
71. *Date =*
_Day and Time Evolution._
72. *Eat =*
_Energy and Taste._
73. *Tea =*
_Taste and Energy Admitted._
74. *Pen =*
_Power Enriched in Nib._
75. *Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._
76. *etc. =*
_End of Thinking Capacity_
77. *OK =*
_Objection Killed_
78. *Or =*
_Orl Korec (Greek Word)_
79. *Bye =*♥
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know*👌👌👌👌👌👌👌👌
पीएफ खाते नसणारे सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा

अकाली मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत

मुंबई, दि. १६ मार्च २०१७ (प्रतिनिधी) :

पीएफ खाते नसणारे सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना डिसीपीएस योजना लागू करण्यात आली होती मात्र सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी पीएफ खाते नसल्यामुळे जमा झाली नव्हती. ती जमा करण्याच्या अनुषंगाने आता कार्यवाही सुरु झाली आहे.

आज विधान परिषदेतही प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. मात्र आमदार कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभर शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर यांचे आंदोलन सुरु आहे.

जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि अन्य सदस्यांनी प्रश्न विचारला होता. या कर्मचाऱ्यांना कोणतीच पेन्शन योजना लागू झालेली नव्हती. त्यादरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आबाळ झाली होती. त्याबाबत मागच्या अधिवेशनात कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असल्याचे सांगितले होते. वित्तमंत्र्यांच्या समितीने केलेल्या शिफारशी शासनाने स्विकारल्यास या कर्मचारी व शिक्षकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळू शकेल.

वित्तमंत्र्यांच्या समितीने तीन महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत.

१) डिसीपीएस/एननीएस योजनेतील कर्मचार्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम व रुपये १०,००,०००/- प्रमाणे सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात यावे.

२) सेवेत असताना मृत्यू झालेला कर्मचारी हा परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा / एनपीएसचा सदस्य असला पाहिजे.

३) सदर कर्मचारी सेवेत रुजू दिनांकापासून ते त्याची सेवा दहा वर्ष होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील. 

Think Positive

*THINK POSITIVE*

*सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*

*आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे*

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात.
यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात.
दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.

*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*.

रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते.
म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती,
आत्मविश्‍वास,
मनोबल वाढवतात.

नकारात्मक विचारांना -
सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला,
छाती चिखलाने माखली.
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं.
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार,
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले.
नेपोलियनने ही बाब हेरली.

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार,
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे -
मी तुझी आहे,
मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की,
अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं.
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं.

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो.

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो.
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला,

बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.

मी अस्वस्थ आहे,
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.

माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
*डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत* ....😊

     👍 *So Be Positive !* 👍
*'((((((((((((( सावधान )))))))))))*

📛 *ऐसे हैक हो सकता है आपका बैंक एकाउण्ट-* 📛

1= Hacker Facebook से आपका नाम और जन्म तारीख प्राप्त कर लेता है।

2 = इस जानकारी को इनकम टैक्स विभाग की साइट पर जाकर update करता हैं और वहां से pancard व मोबाईल नम्बर प्राप्त कर लेता हैं.

3 = उसके बाद duplicate pancard बनवा लेता है।

4 = फिर police ठाने में mobile चोरी हो जानेकी सूचना देता है ।

5= duplicate pancard लेजाकर mobile company से आपके number का simcard निकलवा लेता हैं.

6 = internet banking के माध्यम से आपके बैंक account में छेडछाड करता हैं.

7 = बैंक की साइट पर जाकर forgot my password इस option पर जाता हैं.

8 =आगे के options आसानी से पार करते हुए simcard पर Internet banking का pin प्राप्त कर लेता है ।

👉 *इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करें व अपने सभी मित्रों को इसकी जानकारी दें।*

*धन्यवाद,,,,,*

🙏 *देवेंदर कुमार*
*इन्कम टैक्स इंस्पेक्टर*
*जयपुर, राजस्थान* 🙏

*HEALTH BENEFITS OF FRUITS AND VEGETABLES.*

*BANANAS*
🍌🍌🍌🍌🍌
•Protect your heart.
•Strengthen bones.
•Control blood pressure
•Block diarrhea.

*BEANS*
🥓🥓🥓🥓🥓
•Prevent constipation.
•Help hemorrhoids.
•Lower cholesterol.
•Combat cancer.
•Stabilize blood sugar.

*BROCCOLI*
•Strengthens.
•Saves eyesight.
•Combats cancer.
•Protects your heart.
•Controls blood pressure.

*CABBAGE*
•Combats cancer.
•Prevents constipation.
•Promotes weight loss.
•Protects your heart.
•Helps hemorrhoids.

*CARROTS*
🥕🥕🥕🥕🥕
•Save eyesight.
•Protect your heart.
•Prevent constipation.
•Combat cancer.
•Promote weight loss.

*CAULIFLOWER*
🌼🌼🌼🌼🌼
•Protects against Prostate Cancer.
•Combats Breast Cancer.
•Strengthens bones.
•Banishes bruises.
•Guards against heart disease.

*GARLIC*
•Lowers cholesterol.
•Controls blood pressure.
•Combats cancer.
•kills bacteria.
•Fights fungus.

*GRAPEFRUIT*
•Protects against heart attacks
•Promotes Weight loss
•Helps stops strokes
•Combats Prostate Cancer
•Lowers cholesterol

*GRAPES*
🍇🍇🍇🍇🍇🍇
•Save eyesight.
•Conquer kidney stones.
•Combat cancer.
•Enhance blood flow.
•Protect your heart.

*GREEN TEA*
🍵🍵🍵🍵🍵🍵
•Combats cancer.
•Protects your heart.
•Helps stops strokes.
•Promotes  weight loss.
•Kills bacteria.

*HONEY*
🍯🍯🍯🍯🍯
•Heals wounds.
•Aids digestion.
•Guards against ulcers.
•Increases energy.
•Fights allergies.

*LEMONS AND LIME*
🍋🍈🍋🍈🍋🍈
•Combat cancer.
•Protect your heart.
•Control blood pressure.
•Smoothen skin.
•Stop scurvy.

*MUSHROOM*
🍄🍄🍄🍄🍄
•Controls blood pressure.
•Lowers cholesterol.
•Combats cancer.
•Strengthens bones.

*OLIVE OIL*
🥃🥃🥃🥃🥃
•Protects your heart.
•Promotes Weight loss.
•Combats cancer.
•Battles diabetes.
•Smoothens skin.

*ONIONS*
•Reduce risk of heart attack.
•Combat cancer.
•Kill bacteria(bactericidal).
•Lower cholesterol.
•Fight fungal infections.

*ORANGES*
🍊🍊🍊🍊🍊
•Support immune systems.
•Combat cancer.
•Protect your heart.
•Straighten respiration.
 
*PINEAPPLE*
🍍🍍🍍🍍🍍
•Strengthens bones.
•Relieves colds.
•Aids digestion.
•Dissolves warts.
•Blocks diarrhea.

*STRAWBERRIES*
🍓🍓🍓🍓🍓
•Combat cancer.
•Protect your heart.
•Boost memory.
•Calm stress.
 
*SWEET POTATOES*
🥔🥔🥔🥔🥔
•Save your eyesight.
•Lift mood.
•Combat cancer.
•Strengthen bones.

*TOMATOES*
🍅🍅🍅🍅🍅
•Protect prostate.
•Combat cancer.
•Lower cholesterol.
•Protect your heart.
 
*WALNUTS*
🥜🥜🥜🥜🥜
•Lower cholesterol.
•Combat cancer.
•Boost memory.
•Protect against cardiovascular diseases.

*WATER*
🚰🚰🚰🚰🚰
•Quenches thirst.
•Combats cancer.
•Conquers kidney stones.

*WATERMELON*
🍉🍉🍉🍉🍉
•Protects prostate.
•Promotes weight loss.
•Lowers cholesterol.
•Helps stops strokes.
•Controls blood pressure.
•Fights dehydration.

*APPLES*
🍏🍏🍏🍏🍏
•Protect your heart.
•Prevent constipation.
•Prevent diarrhea.
•Improve lung capacity.
•Cushion joints.

*AVOCADOS*
🥑🥑🥑🥑🥑
•Battle diabetes.
•Lower cholesterol.
•Help stops strokes.
•Control blood pressure.
•Smoothen skin.

Please share with the people you care about most.

Tuesday, 16 May 2017


Nutrichargr

Nutricharge-
1. * Nutricharge और हृदय रोग:* yah कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करके हृदय रोग और स्ट्रोक को रोकने में मदद करता है. यहां तक कि दिल का दौरा पड़ने के बाद यह कोशिका की मृत्यु को रोकता है और हृदय कोशिकाओं के पुनः बनने की गति को बढाता है

*2. जरा निषेध (anti aging ) :* Nutricharge में polyphenols के रूप में एक एंटीऑक्सीडेंट होता है जो free radicals के खिलाफ लड़ता है. अर्थात यह aging के खिलाफ लड़ता है और दीर्घायु को बढ़ावा देता है.

*3. Nutricharge कैंसर के जोखिम को कम करने में मदद करता है. Nutricharge  में मौजूद एंटीऑक्सीडेंट Vitamin C से 100 गुना और Vitamin E से 24 गुना अधिक प्रभावी होता है. यह कैंसर से शरीर की कोशिकाओं की रक्षा करने के में मदद करता है.

*4. वजन घटाना ( weight loss)-  Green Tea वसा को जलाता है और स्वाभाविक रूप से Metabolism (उपापचय ) दर को बढ़ा देता है. यह सिर्फ एक दिन में 70कैलोरी को जला देता है. यह एक वर्ष में लगभग 3-4 किलोग्राम के करीब वजन घटने के बराबर हो जाता है

*5. Nutricharge और त्वचा:* Nutricharge में मौजूद एंटीऑक्सीडेंट free radicals से skin की रक्षा करता है . येfree radicals त्वचा में wrinkling और skin aging जैसे समस्या को जन्म देते हैं. Green Tea त्वचा कैंसर के खिलाफ लड़ाई में भी मदद करता है.

*6. Nutricharge और गठिया:* संधिशोथ (arthritis) के जोखिम को रोकने और कम करने में मददकरता है.
 यह cartilage (उपास्थि) को नष्ट कर देनेवाले एंजाइम को अवरुद्ध करके उपास्थि की रक्षा करता है.

*7. Nutricharge और हड्डियां:* isमें उच्च फ्लोराइड नामक केमिकल पाया जाता है. यह हड्डियों को मजबूत रखने में मदद करता है. यदि आप रोज Nutricharge lete हैं तो यह आपके Bone density (अस्थि घनत्व) को बनाए रखने में मदद करता है.

*8. Nutricharge कोलेस्ट्रॉल:*  कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करने में मदद करता है. यह खराब कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करता है और अच्छे कोलेस्ट्रॉल के अनुपात में सुधार लाता है .

*9- Nutricharge और मोटापा:* वसा कोशिकाओं में ग्लूकोज की आवाजाही को रोक मोटापे से बचाता है.यदि आप स्वस्थ आहार लेते हैं, नियमित रूप से व्यायाम करते हैं और  Nutricharge  khaते हैं, तो आप मोटापे से कभी भी ग्रस्त नहीं होगें.

*10. Nutricharge और मधुमेह:* Nutricharge  जाहिर तौर पर खाने के बाद रक्त में शर्करा की वृद्धि को धीमा करग्लूकोज के स्तर को नियमित करता है. साथ ही यह metabolism rate को संतुलित करता है.
*11.  अल्जाइमर:* स्मृति को बढ़ावा देने में मदद करता है. अल्जाइमर लाइलाज हैऔर ग्रीन टी मस्तिष्क में acetylcholine की प्रक्रिया को कम कर इसके खतरे को घटाता है.
चूहों पर किए गए अध्ययनों से पता चलता है कि Nutricharge  क्षतिग्रस्त मस्तिष्क कोशिकाओं मरने से न सिर्फ बचाता है बल्कि क्षतिग्रस्त कोशिकाओं को restore भी करता है.

*12. पार्किंसंस:*  Nutricharge  में मौजूद Antioxidants मस्तिष्क में कोशिका क्षति को रोकने में मदद करता है अन्यथा यह पार्किंसंस का कारण बन सकता है. Nutricharge lene वाले लोगों में पार्किंसंस की संभावना कम रहती है.

*13.  यकृत रोग:* Nutricharge  जिगर की विफलता (liver failure) के साथ लोगों में प्रत्यारोपण की विफलता को रोकने में मदद करता है. हरी चाय fatty livers में हानिकारक मुक्त कण (free radicals )को नष्ट कर देता है.

*14. उच्च रक्तचाप:* उच्च रक्तचाप को रोकने में मदद करता है. Nutricharge से एंजियोटेनसिन को repress ( दमन) कर रक्तचाप को कम रखने में मदद मिलता है.

*15. Nutricharge और भोजन की विषाक्तता:*  Nutricharge
 में Catechin पाया जाता है जो भोजन को विषाक्त बनाने वाले बैक्टीरिया को मार देता है और हमें Food poisoning से बचाता

***Nutricharge  only 350/-₹ 30 Tablet*
इस Nutricharge  को आप अपने *जीवन का हिस्सा बना कर निरोगी जीवन* का व्यापन कर सकते h.
"Health sahi to Life sahi"👍🏻👍🏻🎯🎯🙏🏻🙏🏻घटने के बराबर हो जाता है

*5. Nutricharge और त्वचा:* Nutricharge में मौजूद एंटीऑक्सीडेंट free radicals से skin की रक्षा करता है . येfree radicals त्वचा में wrinkling और skin aging जैसे समस्या को जन्म देते हैं. Green Tea त्वचा कैंसर के खिलाफ लड़ाई में भी मदद करता है.

*6. Nutricharge और गठिया:* संधिशोथ (arthritis) के जोखिम को रोकने और कम करने में मददकरता है.
 यह cartilage (उपास्थि) को नष्ट कर देनेवाले एंजाइम को अवरुद्ध करके उपास्थि की रक्षा करता है.

*7. Nutricharge और हड्डियां:* isमें उच्च फ्लोराइड नामक केमिकल पाया जाता है. यह हड्डियों को मजबूत रखने में मदद करता है. यदि आप रोज Nutricharge lete हैं तो यह आपके Bone density (अस्थि घनत्व) को बनाए रखने में मदद करता है.

*8. Nutricharge कोलेस्ट्रॉल:*  कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करने में मदद करता है. यह खराब कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करता है और अच्छे कोलेस्ट्रॉल के अनुपात में सुधार लाता है .

*9- Nutricharge और मोटापा:* वसा कोशिकाओं में ग्लूकोज की आवाजाही को रोक मोटापे से बचाता है.यदि आप स्वस्थ आहार लेते हैं, नियमित रूप से व्यायाम करते हैं और  Nutricharge  khaते हैं, तो आप मोटापे से कभी भी ग्रस्त नहीं होगें.

*10. Nutricharge और मधुमेह:* Nutricharge  जाहिर तौर पर खाने के बाद रक्त में शर्करा की वृद्धि को धीमा करग्लूकोज के स्तर को नियमित करता है. साथ ही यह metabolism rate को संतुलित करता है.
*11.  अल्जाइमर:* स्मृति को बढ़ावा देने में मदद करता है. अल्जाइमर लाइलाज हैऔर ग्रीन टी मस्तिष्क में acetylcholine की प्रक्रिया को कम कर इसके खतरे को घटाता है.
चूहों पर किए गए अध्ययनों से पता चलता है कि Nutricharge  क्षतिग्रस्त मस्तिष्क कोशिकाओं मरने से न सिर्फ बचाता है बल्कि क्षतिग्रस्त कोशिकाओं को restore भी करता है.

*12. पार्किंसंस:*  Nutricharge  में मौजूद Antioxidants मस्तिष्क में कोशिका क्षति को रोकने में मदद करता है अन्यथा gयह पार्किंसंस का कारण बन सकता है. Nutricharge lene वाले लोगों में पार्किंसंस की संभावना कम रहती है.

*13.  यकृत रोग:* Nutricharge  जिगर की विफलता (liver failure) के साथ लोगों में प्रत्यारोपण की विफलता को रोकने में मदद करता है. हरी चाय fatty livers में हानिकारक मुक्त कण (free radicals )को नष्ट कर देता है.

*14. उच्च रक्तचाप:* उच्च रक्तचाप को रोकने में मदद करता है. Nutricharge से एंजियोटेनसिन को repress ( दमन) कर रक्तचाप को कम रखने में मदद मिलता है.

*15. Nutricharge और भोजन की विषाक्तता:*  Nutricharge
 में Catechin पाया जाता है जो भोजन को विषाक्त बनाने वाले बैक्टीरिया को मार देता है और हमें Food poisoning से बचाता

***Nutricharge  only 350/-₹ 30 Tablet*
इस Nutricharge  को आप अपने *जीवन का हिस्सा बना कर निरोगी जीवन* का व्यापन कर सकते h.
"Health sahi to Life sahi"👍🏻👍🏻🎯🎯🙏🏻🙏🏻
भारतात विम्याची परस्तिथी काय आहे व आपण भारतीय कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देतो.थोडक्यात              *1) आपण आपल्या पाल्यांकरीता सोनं घेऊन ठेवतो त्यांचे शिक्षण आणि लग्न याचा विचार करतो पण मुलांच्या साठी विमा घेत नाही ?                   2)आपण फक्त विमा एजंट नाव ऐकून घाबरतो किंवा त्याला टाळण्यासाठी प्रयत्न करतो व आपण स्वतः चे व आपल्या परिवाराचे प्रोटेक्षण(कवच) कशात आहे ते पहात नाही. 3)भारताची लोकसंख्या 130कोटी आणि फक्त 20कोटी लोकांनी विमा घेऊन स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण केले आहे.    4)आपण भारतीय आपल्या 10 हजाराच्या मोबाईल फोनसाठी स्किन कवच(screen guard) बसवतो पण आपली स्वतःची 10 कोटी  पेक्षा ही जास्त असलेल्या किमतीला समजून घेत नाही .                        5) आपण आपल्या लाडात वाढवलेल्या मुलीचे लग्न अनोळखी माणसासी लावुन देतो ओळखीच्या विमा प्रतिनिधी कडून स्वतःचे विमा संरक्षण किती पाहिजे हे साध ऐकून घेत नाही हे खरे दुर्दैव आहे.                           6) आपण सर्वजन मग तो धर्माचा असो भगवत गीता,कुराण ,बायबल ....ह्या सर्वांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो . पण आयुष्यात एक सत्य आहे व ते अटळ आहे ते म्हणजे आपण ह्या विश्वाचा एक दिवस निरोप घेणार ह्यावर आपला विश्वास नाही.      7)आपण कोठे मंदिरात गेलो तर 5 रूपये देऊन आपले चपल किंवा बुट सुरक्षित ठेवतो, पण स्वतःचे व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या संपुर्ण कुटुंबासाठी दिवसाला 50रुपये ठेवू शकत नाही .म्हणजे आपले आयुष्य पादत्राना एवढी देखिल नाही.                   8)आपण बाबा, बुवा याच्यावर लगेच डोळे   झाकून विस्वास ठेवतो पण एखादा विमा सल्लागार तुमच्या कुटुंबासाठी भविष्यात येणाऱ्या परस्थितीची जाणीव करून द्यायला व तुम्हाला विम्याची किती गरज आहे व तो किती असावा हे सांगावयास आलेला असतो.                9)आपण सरकारी नोकरदाराना त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनचा हेवा करतो पण आपण तरुणपणी किंवा पैसे कमवत असताना दर महिन्याला जर थोडे थोडे पैसे पेन्शन पॉलिसीमधे गुंतवणूक करीत गेलो तर आपण आपल्या आयुष्यभराची पेन्शनची तरतूद करू शकतो.       10)जागतिक सरवेनूसार दर दिवशी रात्री झोपी गेलेली 10 हजार लोकं सकाळी गजर ऐकू शकत नाहीत ह्या 10 हजारामधे कोणाचा नंबर हे आपल्याला माहीत नाही हे लक्षात ठेवा की आगीचा बंब घंटा वाजवत येतो पण वाईट वेळ कधी व कोणावर हे कधी सांगुण येत नाही.                  11) आपण आपल्या घरी विज (लाईट)गेली तर इनव्हरटरची सोय करून ठेवतो किंवा मेणबतीची सोय करतो कमीत कमी घरात थोडा प्रकाश होईल विमा पॉलिसी हे सुध्दा तुमच्या कुटुंबाला आयुष्याच्या येणाऱ्या अंधारात मेणबतीची जागा घेवू शकत .            12)जेंव्हा आपण ह्या जगात नसनार त्या वेळी मी घेतलेला विमा माझ्या कुटुंबासाठी त्यांच्या पुढील आयुष्यात ऊपयोगी येईल.     13)तुम्हाला तुमच्या मोबाईलचा बँलस माहिती आहे तुमच्या बँकेचा बँलस माहिती आहे, डेबिट ,क्रेडीट कारड्चा पण बँलस माहिती आहे*, पण तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा बँलस माहिती नाही म्हणून विमारुपी बँलसचा रिचार्ज करा आणि बिंधास्त जगा  ....
सिर्फ़ AC कार का उपयोग करनें वाले मित्र ही पढें
-------------------------------------------

*कृपया ध्यानपूर्वक पढ़ें और सभी से इस जानकारी को साझा करें।*

यह सन्देश सभी व्यक्ति, जो 'ए सी कार' का उपयोग करते हैं के लिये अति आवश्यक और महत्वपूर्ण है।क्योंकि, यह उनके स्वास्थ्य से सीधा सम्बन्ध रखता है।

*"कार की उपयोग पुस्तिका"* कार  स्टार्ट करने और 'ए सी' चलाने से पहले समस्त शीशों को खोलने का निर्देश देती है जिससे गर्म हवा बाहर निकल जाये। क्यों ?

इसमें कोई भी आश्चर्य की बात नहीं है कि आज कैंसर के कारण पहले की अपेक्षा बहुत मौतें हो रही हैं। अत्यन्त आश्चर्य होता है कि कैंसर की उत्पत्ति किन पदार्थों से हो रही है। एक ऐसा उदाहरण है जो कैंसर की उत्पत्ति के कारणों को बहुत हद तक स्पष्ट करता है।

प्रतिदिन अधिकांश व्यक्ति सर्वप्रथम  'सुबह के समय' और 'अंतिम बार रात' को अपनी कारों का उपयोग करते हैं।

कृपया कार में बैठते ही 'ए सी' को न चलायें। कार में प्रवेश करते ही, *"सबसे पहले शीशों को खोलें"* और कुछ मिनटों के बाद ही 'ए सी' चालू करें।

इसका "कारण", अनुसंधानों से यह पता चला है कि कार का डैश बोर्ड, सीट,'ए सी' की डक्ट्स, वस्तुतः गाड़ी की प्रत्येक पलास्टिक की बनी वस्तुएँ 'विषैली गैस' *"बैन्जीन"* छोड़ती हैं जो कि 'कैंसर' उत्पत्ति का एक बहुत बड़ा तत्व है।

जब भी आप कार खोलें तो कार को स्टार्ट करने से पहले कुछ क्षण के लिये गर्म पलास्टिक की गंध को स्वयम् अनुभव करेंगे।

बैन्जीन, कैंसर कारक होने के साथ - साथ हड्डियों पर विषैला प्रभाव, एनीमिया और स्वास्थय रक्षक सफ़ेद रक्त कणों (यह रोग कारक विषाणुओं को नष्ट करते हैं) में कमी लाती है।अधिक समय के सम्पर्क से ल्युकेमिया और कुछ अन्य प्रकार के कैंसर बढ़ने का पूर्ण ख़तरा है। इसके कारण गर्भवती महिलाओं में गर्भपात हो सकता है।

बन्द स्थान में बैन्ज़ीन का "स्वीकृत" स्तर 50 मिलीग्राम प्रति वर्ग फ़ीट है।

एक कार जोकि एक बन्द जगह पार्क की गई हो और जिसके शीशे बन्द हों में 400-800 मिलीग्राम बैन्ज़ीन का स्तर होगा - *स्वीकृत मात्रा से 8 गुणा अधिक*।

यदि इसको बाहर खुले में पार्क किया गया हो जहाँ पर तापमान 30 अंश सेन्टीग्रेड से अधिक हो तो, बैन्ज़ीन का स्तर 2000-4000 मिलीग्राम होगा, अर्थात *स्वीकृत स्तर से कम से कम 40 गुणा अधिक*।

जो व्यक्ति शीशे बन्द हुई कार में बैठ जाते हैं वस्तुतः वह अत्याधिक मात्रा में विद्यमान विषैली बैन्ज़ीन को साँस के द्वारा अपने शरीर में लेंगे।

बैन्ज़ीन एक विषैला तत्व है जोकि गुर्दे और लीवर पर दुष्प्रभाव डालता है।सबसे ख़तरनाक बात है कि हमारा शरीर इस विषैले तत्व को बाहर करने में नितान्त असमर्थ है।

*अतः कार में बैठने से पहले कुछ समय के लिये इसके दरवाज़े व खिड़कियाँ खोल दें* जिससे  बैठने से पहले ही अन्दर की हवा बाहर निकल जाये (अर्थात हानिकारक विषैली गैसीय तत्व बाहर निकल जाये)

*शिक्षा:* जब कोई व्यक्ति महत्वपूर्ण  तथ्य जिससे आपको लाभ हो बताता है, तो आपकी भी यह नैतिक फ़र्ज़ है कि आप भी इस अमूल्य जानकारी औरों को भी बतायें।
*HEALTH BENEFITS OF FRUITS AND VEGETABLES.*

*BANANAS*
🍌🍌🍌🍌🍌
•Protect your heart.
•Strengthen bones.
•Control blood pressure
•Block diarrhea.

*BEANS*
🥓🥓🥓🥓🥓
•Prevent constipation.
•Help hemorrhoids.
•Lower cholesterol.
•Combat cancer.
•Stabilize blood sugar.

*BROCCOLI*
•Strengthens.
•Saves eyesight.
•Combats cancer.
•Protects your heart.
•Controls blood pressure.

*CABBAGE*
•Combats cancer.
•Prevents constipation.
•Promotes weight loss.
•Protects your heart.
•Helps hemorrhoids.

*CARROTS*
🥕🥕🥕🥕🥕
•Save eyesight.
•Protect your heart.
•Prevent constipation.
•Combat cancer.
•Promote weight loss.

*CAULIFLOWER*
🌼🌼🌼🌼🌼
•Protects against Prostate Cancer.
•Combats Breast Cancer.
•Strengthens bones.
•Banishes bruises.
•Guards against heart disease.

*GARLIC*
•Lowers cholesterol.
•Controls blood pressure.
•Combats cancer.
•kills bacteria.
•Fights fungus.

*GRAPEFRUIT*
•Protects against heart attacks
•Promotes Weight loss
•Helps stops strokes
•Combats Prostate Cancer
•Lowers cholesterol

*GRAPES*
🍇🍇🍇🍇🍇🍇
•Save eyesight.
•Conquer kidney stones.
•Combat cancer.
•Enhance blood flow.
•Protect your heart.

*GREEN TEA*
🍵🍵🍵🍵🍵🍵
•Combats cancer.
•Protects your heart.
•Helps stops strokes.
•Promotes  weight loss.
•Kills bacteria.

*HONEY*
🍯🍯🍯🍯🍯
•Heals wounds.
•Aids digestion.
•Guards against ulcers.
•Increases energy.
•Fights allergies.

*LEMONS AND LIME*
🍋🍈🍋🍈🍋🍈
•Combat cancer.
•Protect your heart.
•Control blood pressure.
•Smoothen skin.
•Stop scurvy.

*MUSHROOM*
🍄🍄🍄🍄🍄
•Controls blood pressure.
•Lowers cholesterol.
•Combats cancer.
•Strengthens bones.

*OLIVE OIL*
🥃🥃🥃🥃🥃
•Protects your heart.
•Promotes Weight loss.
•Combats cancer.
•Battles diabetes.
•Smoothens skin.

*ONIONS*
•Reduce risk of heart attack.
•Combat cancer.
•Kill bacteria(bactericidal).
•Lower cholesterol.
•Fight fungal infections.

*ORANGES*
🍊🍊🍊🍊🍊
•Support immune systems.
•Combat cancer.
•Protect your heart.
•Straighten respiration.
 
*PINEAPPLE*
🍍🍍🍍🍍🍍
•Strengthens bones.
•Relieves colds.
•Aids digestion.
•Dissolves warts.
•Blocks diarrhea.

*STRAWBERRIES*
🍓🍓🍓🍓🍓
•Combat cancer.
•Protect your heart.
•Boost memory.
•Calm stress.
 
*SWEET POTATOES*
🥔🥔🥔🥔🥔
•Save your eyesight.
•Lift mood.
•Combat cancer.
•Strengthen bones.

*TOMATOES*
🍅🍅🍅🍅🍅
•Protect prostate.
•Combat cancer.
•Lower cholesterol.
•Protect your heart.
 
*WALNUTS*
🥜🥜🥜🥜🥜
•Lower cholesterol.
•Combat cancer.
•Boost memory.
•Protect against cardiovascular diseases.

*WATER*
🚰🚰🚰🚰🚰
•Quenches thirst.
•Combats cancer.
•Conquers kidney stones.

*WATERMELON*
🍉🍉🍉🍉🍉
•Protects prostate.
•Promotes weight loss.
•Lowers cholesterol.
•Helps stops strokes.
•Controls blood pressure.
•Fights dehydration.

*APPLES*
🍏🍏🍏🍏🍏
•Protect your heart.
•Prevent constipation.
•Prevent diarrhea.
•Improve lung capacity.
•Cushion joints.

*AVOCADOS*
🥑🥑🥑🥑🥑
•Battle diabetes.
•Lower cholesterol.
•Help stops strokes.
•Control blood pressure.
•Smoothen skin.

Please share with the people you care about most.
⏳    _अति महत्वाचे ._   ⏳

💻  *_आता एका क्‍लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!_*💻

📲 _आपल्या SMART PHONE.वरुन सुध्दा आपण लगेचच पँनसोबत आधार कार्ड लिंक करु शकतो..._

📡📡📡📡🖥📡📡📡📡



📊📊📊📊📊🎀📊📊📊📊📊
🎙 *नवी दिल्ली : आधार कार्डशी पॅन लिंक करणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण आयकर विभागाने यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याव्दारे एका स्टेपमध्ये तुमचे आधार कार्ड पॅनसोबत लिंक करता येणार आहे. सरकारने इनकम रिटर्न भरण्यासाठी पॅनसोबतच आधार कार्डही अनिवार्य केले आहे. त्यामुळे करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून आयकर विभागाने आपल्या वेबसाईटवर ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.*


🖥 _आधार कार्ड पॅनसोबत कसे लिंक कराल?_💻

*आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल. वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून लिंक आधार या पर्यायावर क्‍लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल. दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.*    🎇🎇🎇🎇

Sunday, 14 May 2017


जीवन उमंग

🌸🌹🌺🍀🏵🌸🌹🌺🍀
LIC ची नवी योजना :
*"जीवन उमंग"* टेबल क्र : 845

दि. 16.5.2016 - मंगळवार रोजी सुरु होत आहे.

*या योजनेची ठळक वैशिष्टे :*
🎪 कमीत कमी वय : 90 दिवस पूर्ण.
🎪 जास्तीत जास्त वय :
       20 PPT साठी - 50
       25 PPT साठी - 45
       30 PPT साठी - 40
🎪 कमीत कमी विमा रक्कम : 2 लाख
🎪 कमाल विमा रक्कम : अमर्याद
       (₹.25,000/- च्या पटीत)
🎪 परिपक्वता वय : 100 वर्ष
🎪 पालिसी मुदत : 100 वर्ष
🎪 हफ्ता : सर्व (Yly/Hly/Qly/Mly)
🎪 PPT संपतांना किमान वय : 30 वर्ष.
म्हणजे उदाहरण :
🍬 0 ते 4 वयासाठी किमान PPT 30 वर्ष.
🍬 5 ते 9 वयासाठी किमान PPT 25 वर्ष.
🍬 10 ते 14 वयासाठी किमान PPT 20 वर्ष.
🍬 15 व जास्त वयासाठी किमान PPT 15 वर्ष.
🎪 PPT संपतांना कमाल वय : 70 वर्ष.

*मृत्युलाभ (Death Benefit) :*
विमा रक्कम + बोनस + FAB.

*सर्वाइवल बेनिफिट* :
PPT नंतर दरवर्षी विमा रकमेच्या 8% रक्कम.
(अर्थातच PPT संपेपर्यन्त पालिसीचे सर्व हफ्ते भरलेले असावे)

*परिपक्वता लाभ (Maturity Benefits) :*
पालिसी मुदतीअंती (100-Age at Entry)
विमा रक्कम + बोनस + FAB.

*इतर फायदे :*
🔮 कर्ज सुविधा
🔮 3 वर्षा नंतर सरेंडर सुविधा
🔮 बैकडेटिंग (त्याच आर्थिक वर्षात)
🔮 असाइनमेंट / नॉमिनेशन
🔮 FUP पासून 2 वर्षाच्या आत रिवाइवल.

*ही योजना का घ्यावी :*
🥇 सध्याच्या सतत घसरत्या व्याजदराचा विचार करता... गारंटीड दरवर्षी 8%.
🥈 पालकांकडून आपक्या लाडक्यास एक अकल्पनीय सुदंर उपहार.
🥉 गारंटीड पेंशन म्हणून एक पर्याय.

🙏🏻
धन्यवाद...
छगन शेटे lic अभिकर्ता 99R contact no.9021374663

Sunday, 7 May 2017


डॉ. कोमल अग्रवाल

कृपया मैसेज को पढें और अपने दोस्तों को भेजे

ये जानना बहुत जरुरी है.!

हम पानी क्यों ना पीये खाना खाने के बाद.!
क्या कारण है.?
हमने दाल खाई,
हमने सब्जी खाई,
हमने रोटी खाई,
हमने दही खाया,
लस्सी पी, दूध, दही, छाझ, लस्सी, फल आदि.!
ये सब कुछ भोजन के रूप मे हमने ग्रहण किया
ये सब कुछ हमको उर्जा देता है
और पेट उस उर्जा को आगे ट्रांसफर करता है.!
पेट मे एक छोटा सा स्थान होता है
जिसको हम हिंदी मे कहते है "अमाशय"
उसी स्थान का संस्कृत नाम है "जठर"
उसी स्थान को अंग्रेजी मे कहते है
"epigastrium"
ये एक थेली की तरह होता है
और यह जठर
हमारे शरीर मे सबसे
महत्वपूर्ण है
क्योंकि सारा खाना सबसे पहले इसी मे आता है।
ये बहुत छोटा सा स्थान हैं
इसमें अधिक से अधिक 350gms खाना आ सकता है.!
हम कुछ भी खाते
सब ये अमाशय मे आ जाता है.!

आमाशय मे अग्नि प्रदीप्त होती है

उसी को कहते हे "जठराग्न".!
ये जठराग्नि है
वो अमाशय मे प्रदीप्त होने वाली आग है ।
ऐसे ही पेट मे होता है
जेसे ही आपने खाना खाया
की जठराग्नि प्रदीप्त हो गयी..t
यह ऑटोमेटिक है,
जेसे ही अपने रोटी का पहला टुकड़ा मुँह मे डाला
की इधर जठराग्नि प्रदीप्त हो गई.!
ये अग्नि तब तक जलती हे जब तक खाना' पचता है |

अब अपने खाते ही
गटागट पानी पी लिया
और खूब ठंडा पानी पी लिया.r

और कई लोग तो बोतल पे बोतल पी जाते है.!

अब जो आग (जठराग्नि) जल रही थी
वो बुझ गयी.!
आग अगर बुझ गयी
.तो खाने की पचने की जो क्रिया है
वो रुक गयी.!
You suffer from IBS,
Never CURABLE

अब हमेशा याद रखें
खाना जाने पर
हमारे पेट में दो ही क्रिया होती है,
एक क्रिया है
जिसको हम कहते हे
"Digestion"
और दूसरी है "fermentation" फर्मेंटेशन का मतलब है
सडना...!
और
डायजेशन का मतलब हे
पचना.!

आयुर्वेद के हिसाब से आग जलेगी
तो खाना पचेगा,
खाना पचेगा
तो उससे रस बनेगा.!
जो रस बनेगा
तो उसी रस से
मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हड्डिया, मल, मूत्र और अस्थि बनेगा
और सबसे अंत मे मेद बनेगा.!

ये तभी होगा
जब खाना पचेगा.!

यह सब हमें चाहिए.
ये तो हुई खाना पचने की बात.
अब जब खाना सड़ेगा तब क्या होगा..?

खाने के सड़ने पर
सबसे पहला जहर जो बनता है
वो हे यूरिक एसिड (uric acid)

कई बार आप डॉक्टर के पास जाकर कहते है
की मुझे घुटने मे दर्द हो रहा है,
मुझे कंधे-कमर मे दर्द हो रहा है

तो डॉक्टर कहेगा आपका यूरिक एसिड बढ़ रहा है
आप ये दवा खाओ,
वो दवा खाओ यूरिक एसिड कम करो|
और एक दूसरा उदाहरण खाना

जब खाना सड़ता है,
तो यूरिक एसिड जेसा ही एक दूसरा विष बनता है
जिसको हम कहते हे
LDL (Low Density lipoprotive)
माने खराब कोलेस्ट्रोल (cholesterol)

जब आप
ब्लड प्रेशर(BP) चेक कराने
डॉक्टर के पास जाते हैं
तो वो आपको कहता है (HIGH BP)

हाई-बीपी है
आप पूछोगे...
कारण बताओ.?

तो वो कहेगा
कोलेस्ट्रोल बहुत ज्यादा बढ़ा हुआ है |

आप ज्यादा पूछोगे
की कोलेस्ट्रोल कौनसा बहुत है ?

तो वो आपको कहेगा
LDL बहुत है |

इससे भी ज्यादा
खतरनाक एक  विष हे
वो है.... VLDL
(Very Low Density Lipoprotive)

ये भी कोलेस्ट्रॉल जेसा ही विष है।
अगर VLDL बहुत बढ़ गया
तो आपको भगवान भी नहीं बचा सकता|

खाना सड़ने पर
और जो जहर बनते है
उसमे एक ओर विष है
जिसको अंग्रेजी मे हम कहते है triglycerides.!

जब भी डॉक्टर
आपको कहे
की आपका "triglycerides" बढ़ा हुआ हे
तो समज लीजिए
की आपके शरीर मे
विष निर्माण हो रहा है |

तो कोई यूरिक एसिड के नाम से कहे,
कोई कोलेस्ट्रोल के नाम से कहे,
कोई LDL -VLDL के नाम से कहे
समझ लीजिए
की ये विष हे
और ऐसे विष 103 है |

ये सभी विष
तब बनते है
जब खाना सड़ता है |

मतलब समझ लीजिए
किसी का कोलेस्ट्रोल बढ़ा हुआ है
तो एक ही मिनिट मे ध्यान आना चाहिए
की खाना पच नहीं रहा है ,

कोई कहता हे
मेरा triglycerides बहुत बढ़ा हुआ है
तो एक ही मिनिट मे डायग्नोसिस कर लीजिए आप...!
की आपका खाना पच नहीं रहा है |

कोई कहता है
मेरा यूरिक एसिड बढ़ा हुआ है
तो एक ही मिनिट लगना चाहिए समझने मे
की खाना पच नहीं रहा है |

क्योंकि खाना पचने पर
इनमे से कोई भी जहर नहीं बनता.!

खाना पचने पर
जो बनता है
वो है....
मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हड्डिया, मल, मूत्र, अस्थि.!

और

खाना नहीं पचने पर बनता है....
यूरिक एसिड,
कोलेस्ट्रोल,
LDL-VLDL.!


और यही
आपके शरीर को
रोगों का घर बनाते है.!

पेट मे बनने वाला यही जहर
जब ज्यादा बढ़कर खून मे आते है !
तो खून दिल की नाड़ियो मे से निकल नहीं पाता
और रोज थोड़ा थोड़ा कचरा
जो खून मे आया है
इकट्ठा होता रहता है
और एक दिन नाड़ी को ब्लॉक कर देता है
जिसे आप
heart attack कहते हैं.!

तो हमें जिंदगी मे ध्यान इस बात पर देना है
की जो हम खा रहे हे
वो शरीर मे ठीक से पचना चाहिए
और खाना ठीक से पचना चाहिए
इसके लिए पेट मे
ठीक से आग (जठराग्नि) प्रदीप्त होनी ही चाहिए|

क्योंकि
बिना आग के खाना पचता नहीं हे
और खाना पकता भी नहीं है

महत्व की बात
खाने को खाना नहीं
खाने को पचाना है |

आपने क्या खाया कितना खाया
वो महत्व नहीं हे.!

खाना अच्छे से पचे
इसके लिए वाग्भट्ट जी ने सूत्र दिया.!

"भोजनान्ते विषं वारी"

(मतलब
खाना खाने के तुरंत बाद
पानी पीना
जहर पीने के बराबर है)

इसलिए खाने के
तुरंत बाद पानी
कभी मत पिये..!

अब आपके मन मे सवाल आएगा
कितनी देर तक नहीं पीना.?

तो 1 घंटे 48 मिनट तक नहीं पीना !

अब आप कहेंगे
इसका
क्या calculation हैं.?

बात ऐसी है....!

जब हम खाना खाते हैं
तो जठराग्नि द्वारा
सब एक दूसरे मे
मिक्स होता है
और फिर खाना पेस्ट मे बदलता हैं.!

पेस्ट मे बदलने की क्रिया होने तक
1 घंटा 48 मिनट का समय लगता है !

उसके बाद जठराग्नि कम हो जाती है.!

(बुझती तो नहीं लेकिन बहुत धीमी हो जाती है)

पेस्ट बनने के बाद
शरीर मे रस बनने की
परिक्रिया शुरू होती है !

तब हमारे शरीर को
पानी की जरूरत होती हैं।

तब आप जितना इच्छा हो
उतना पानी पिये.!

जो बहुत मेहनती लोग है
(खेत मे हल चलाने वाले,
रिक्शा खीचने वाले,
पत्थर तोड़ने वाले)

उनको 1 घंटे के बाद ही
रस बनने लगता है
उनको  घंटे बाद
पानी पीना चाहिए !

अब आप कहेंगे
खाना खाने के पहले
कितने मिनट तक पानी पी सकते हैं.?

तो खाना खाने के
45 मिनट पहले तक
आप पानी पी सकते हैं !

अब आप पूछेंगे
ये मिनट का calculation....?

बात ऐसी ही
जब हम पानी पीते हैं
तो वो शरीर के प्रत्येक अंग तक जाता है !

और अगर बच जाये
तो 45 मिनट बाद मूत्र पिंड तक पहुंचता है.!

तो पानी - पीने से मूत्र पिंड तक आने का समय 45 मिनट का है !

तो आप खाना खाने से
45 मिनट पहले ही
पाने पिये.!

इसका जरूर पालण करे..!

अधिक अधिक लोगो को बताएं.!
If you think that
It's educating people
Then you may spread.
It's all upto you.

Wednesday, 3 May 2017

चिंता करो दूर


शून्य सावलीचा दिवस

*शून्य सावलीचा दिवस*
 ( Zero Shadow Day)

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
7 मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
10 मे - सातारा, अक्कलकोट.
11 मे - वाई, महाबळेश्‍वर.
12 मे - बार्शी, बारामती.
13 मे - लातूर.
14 मे - अलिबाग, दौंड, पुणे.
15 मे - मुंबई.
16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
18 मे - पैठण.
19 मे - जालना.
20 मे - औरंगाबाद, नाशिक.
21 मे - मनमाड.
22 मे - यवतमाळ.
23 मे - बुलडाणा, मालेगाव.
24 मे - अकोला.
25 मे - अमरावती.
26 मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.

आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !

ATM बाबत सूचना

सर्व *ATM* धारकासाठी महत्वाची सूचनाआशीष एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. आशीष एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कट झाले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त.

    जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल ?  माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेप्समध्ये...

*सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात* -

1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कट झाले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाहीत, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये प्रति दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.  
                                                                                                              स्टेप 1

एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.
एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो.
                                                        स्टेप 2

ट्रॕन्झेक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॕन्झेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.
                       
स्टेप 3

ब्रँच मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची  पोचपावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.                                                                                                                                    
स्टेप 4

तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर - 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.
ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.

स्टेप 5

बँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रति दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.            
       
स्टेप 5

उदाहरणार्थ, तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.
                                                                                                                              स्टेप 6

जर बँक पेनल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.
फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...

स्टेप 7

- *तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.
- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.
- बँकेची चूक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल.

बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर शेअर करा.

खूप छान आहे नक्की वाचा

खुप छान नक्की वाचा
.
.✍✍🏼

⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
     📃✍🏼           *नारायण मूर्ती*
.
.

⚡2)जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..
      📃✍🏼- *स्वामी विवेकानंद*✨
.
.
⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
   -- 📃✍🏼 *विश्वनाथन आनंद*⚡

.
.
✍🏼⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍🏼
*धीरूभाई अंबानी*

.
.
✍🏼⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
 तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
 📃✍🏼-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡

.
.✍🏼⚡6) पहिले यश मिळाल नंतर  तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या  प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
  📃✍🏼 --
*डाॅ. अब्दुल कलाम*

.
.✍🏼⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
📃✍🏼  -
 *बिल गेट्स*
.
.
✍🏼⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
📃✍🏼 -
*कल्पना चावला*

.
.✍🏼⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
           📃✍🏼--
 *बराक ओबामा*
.
.

✍🏼⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
  📃✍🏼 -- *आयझॅक न्यूटन*
.
.

✍🏼⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस'  होणे; हे त्याचे यश आहे.
   📃✍🏼  -- *सर्वपल्ली राधाकृष्णन*

उपचार

🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯


होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.

कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो.


सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.


अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.


धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.


आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.


विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.

बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे.  सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.


🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७


विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.


कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.


याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.


आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते
आपकी seving family कि सुरक्षा
हेल्थ इन्शुरन्स के फायदे जानिये
बुढापा आसान बनाईये

Tuesday, 2 May 2017

Monday, 1 May 2017

अपने बच्चे का भविष्य बनाये

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

💎 *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* 💎

🌷 *मूळ नाव:-*माणिक बंडोजी इंगळे
🌷 *जन्म:-*एप्रिल 30, १९०९
यावली, जि. अमरावती
🌷 *निर्वाण:-*ऑक्टोबर ३१, १९६८
🌷 *गुरू:-*आडकोजी महाराज
🌷 *भाषा:-*मराठी,
🌷 *हिंदीसाहित्यरचना:-* ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
🌷 *कार्य:-* अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
🌷 *वडील:-*बंडोजी
🌷 *आई:-*मंजुळाबाई

🦋 *"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."* 🦋
                    * yogeshkadu1984@gmail.com *


🌹 *तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला*. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. *तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.* खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. *आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.* विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन *ग्रामविकास* झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

*अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे,* त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते *तुकड्यादास* म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

*सर्वधर्मसमभाव* हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी *खंजिरी भजनाच्या* माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

*महिलोन्नती* हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

*देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.*

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

*तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम *अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा* द्वारे केले जाते.

*ग्रामगीता*हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.

🖊 *साहित्य संंमेलने* ➡

तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि
 (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

📚 *पुस्तके* ➡

ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)💐💐💐💐

〰〰〰〰〰〰〰