Monday, 1 May 2017

महाराष्ट्र माझा


                  *महाराष्ट्र दिन*
           
   *" महाराष्ट्रा "बाबत माहिती*▪

👉 स्थापना-  *01 मे 1960*
👉राजधानी - मुंबई
👉 राज्यभाषा - मराठी
👉🏼एकूण जिल्हे - *36*
👉 एकूण तालुके-  *355*
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
👉🏼 ग्राम पंचायत -  28,813
👉 पंचायत समित्या *355*
👉 एकूण जिल्हा परिषद- *34*
👉 आमदार विधानसभा  288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा- 720 किमी
👉 नगरपालिका- 226
👉 महानगरपालिका- *27*
27 वी मनपा *पनवेल* 1oct 2016
👉 शहरी भाग - 45.2 %
👉 ग्रामीण भाग 55 .8 %
👉 लोकसंख्या बाबतीत *2* रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात *3* रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा *9.36* % *प्रदेश* व्यापला आहे
👉🏼 महाराष्ट्राची *घनता 365*
 👉🏼देशातील *9.29*% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - *पुणे*  ( 94.3 लाख )
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - *सिंधुदुर्ग* (8.50 लाख)
👉 संपुर्ण *साक्षर* 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी *साक्षर* जिल्हा
जनगणना 2011नुसार *नंदूरबार* 64.4 %
2014  पासुन *पालघर* *57.14 %*
👉🏼MH *लिंग गुणोत्तर*  - 929
👉🏼सर्वाधिक रत्नागिरी - 1122
👉🏼MH *बाल लिंग* गुणोत्तर - 894
👉🏼सर्वाधिक पालघर - 967
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वात जास्त *निरक्षर* लोक *पुणे* जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.

👉🏼 अनुसुचित जाती *पुणे* प्रथम क्रमांकावर
👉🏼 अनुसुचित जमाती *नाशिक* प्रथम क्रमांकावर

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - *अहमदनगर*
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - *मुंबई शहर*
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर  *कळसूबाई* (1646मी)
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉🏼 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - *रत्नागिरी*
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - *नागपुर*
(Oct )
           

*!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!*


Sunday, 30 April 2017

भारतातील सत्य



         🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
     ✍ *कोई आपके लिए रूपये*
               *खर्च करेगा तो कोई*
                *समय खर्च करेगा,*
             *समय खर्च करने वाले*
         *व्यक्ति को हमेशा अधिक*
              *महत्व और सम्मान*
                 *देना क्योंकि...*
           *वह आपके पीछे अपने*
           *जीवन के वो पल खर्च*
          *कर रहा है जो उसे कभी*
             *वापिस नही मिलेंगे !!*

          🌺🌿 *सुप्रभात* 🌿🌺
[30/04, 11:45 a.m.] Raju kannake 1: *भारतातल्या Insurance बद्दलचे दुर्दैवी सत्य*

नक्की वाचा, Insurance चे महत्त्व

1. आपण मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी *सोने* खरेदी करू शकतो...पण *विमा* खरेदी करायला वेळ नाही.

2. आपण...एखादा विमा एजंट येताना पाहिला की, रस्ता बदलतो...पण त्याच्याकडून *विम्या* चे महत्व जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत

3. आपल्या देशातील 130 कोटी जनतेतून *20 कोटी* जनतेनेच विमा घेतला आहे.

4. आपल्या 10हजार च्या Mobile च्या सुरक्षितेसाठी आपण Screenguard घेऊ शकतो...पण आपल्या जीवनासाठी *विमा* नाही...जे की 10 करोड पेक्षा ही बहूमुल्य आहे...

5. आपण आपल्या मुलीचं लग्न एका अनोळखी व्यक्तीशी पण जास्त माहिती शिवाय ही करून देतो...पण एका ओळखीच्या माणसाकडून विम्या चे महत्व ही जाणून घेण्यास टाळाटाळ करतो...

6. आपण *भगवद् गीता* की *कुराण* श्रेष्ठ ह्याच्यातच अडून राहीलोत...पण सत्य तर *मृत्यू* आहे

7. आपण आपल्या 100 रू च्या *चपले* साठी 5 रू देऊन ती स्टँड मध्ये ठेऊ शकतो...पण आपल्या लाखमोलाच्या आयुष्यासाठी रोज *50 रू* ह्या प्रमाणे विम्यात Invest नाही करू शकत...
*आपल्या आयुष्याची किंमत चपले एवढी पण नाही का?*

8. आपण भोंदू बाबांवर विश्वास ठेवतो...जे *Magic* दाखवतात...पण विमा एजंटवर विश्वास ठेवत नाहीत...जो *Logic* ने विम्याचे महत्व सांगतो...

9. आपण Govt कामगारांना आयुष्यभर पेन्शन मिळतो म्हणून हाय खात बसतो...पण स्वतः मात्र *Pension Plan* घेत नाही...

10. जगातील रोज 10 हजार लोक...आदल्या रात्री झोपतात ते सकाळचा सुर्य कायमचा पाहत नाहीत...झोपेतच निघून जातात... लक्षात असू द्या...  *Fire Engine* च Alarm वाजवत येत...   *मृत्यु* alarm वाजवत येत नाही...

11. आपण घर सतत उजळत राहण्यासाठी *Invertor* घेऊ शकतो...पण आपल्या कुटूंबाचा खरा दिवा आपण असतो... आपण स्वतः उजळत राहण्यासाठी विमा घेत नाही.... आपल्या नंतर आपल्या कुटूंबाच काय होईल ह्याचा जराही विचार करत नाही...एवढे मुर्ख कसे राहतो आपण...

13. तुम्हाला तुमच्या Debit Card, Credit Card चा Balance माहीत असतो...पण कधी विचार केलात... तुमच्या *Life Card* चे Balance किती आहे...

*विचार करा नक्की*.    छगन शेटे LIC अभिकर्ता

Planning For Retirement


Friday, 28 April 2017

देशी ईलाज

*..."अपने घुटने कभी मत बदलिये"...*

                   *डॉ. राहुल जैन*
         *Naturopathy & Acupressure*                        
            *Jaipur 09460555101*
*____________________________________*

 50 साल के बाद धीरे धीरे शरीर के जोडो़ मे से लुब्रीकेन्टस एवं कैल्शियम बनना कम हो जाता है जिसके कारण जोड़ो का दर्द, गैप, कैल्शियम की कमी, वगैरह प्रोब्लेम्स सामने आती है, जिसके चलते आधुनिक चिकित्सा आपको जोइन्ट रिप्लेस करने की सलाह देते है..!

किंतु क्या आपको पता है जो चीज कुदरत ने हमे दी है वो आधुनिक विज्ञान नही बना सकता आप कृत्रिम जोइन्ट फिट करवा कर थोडे समय २-४ साल तक तो ठीक हो सकते है..!

 लेकिन बाद मे आपको बहुत ही तकलीफ होगी, जोइन्ट रिप्लेसमेंट का सटीक इलाज आज मैं आपको बता रहा हूँ वो आप नोट कर लीजिये, आैर हाँ ऐसे हजारो जरुरत मंद लोगों तक पहुंचाए जो रिप्लेसमेंट के लाखों रुपये खचॅ करने मे असमर्थ है..!

*बबूल* (देशी कीकर) नामके वृक्ष को आपने जरुर देखा होगा यह भारत में हर जगह बिना लगाये ही अपने आप ऊग जाता है । अगर यह बबूल नाम का वृक्ष अमेरिका या विदेशों  में इतनी मात्रा मे होता तो आज वही लोग इसकी दवाई बनाकर हमसे हजारो रुपये लुटते लेकिन भारत के लोगों को जो चीज़  मुफ्त में मिलती है उसकी कोई कदर नही है..!

*प्रयोग इस प्रकार करना है----*

 *बबूल* के पेड़ पर जो *फली* लगती है उसको तोड़कर लाएँ  उसको सुखाकर पाउडर बनालें..!

आैर *सुबह १ चम्मच* की मात्रा में गुनगुने पानी से खाने के बाद केवल 2-3 महीने सेवन करने से आपके घुटने का दर्द बिल्कुल ठीक हो जायेगा.आपको घुटने बदलने की जरुरत नहीं पड़ेगी..!

इस मैसेज को हर एक भारतीय एवं हर एक घुटने के दर्द से पीड़ित व्यक्ति तक पहुँचाए..!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना



१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
२९. शक्य तेव्हढा सेक्सचा आनंद घ्या. (आठवड्यातून किमान दोनदा)
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गर्म व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाळरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.
६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा.
६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.
६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.
६९. मुक्तपणे जोरात हसा.
७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.
७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा.
७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा.
७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.
७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.
७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.
७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.
७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या.
८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा.
८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.
८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा.
८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.
८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.
८६. आरामदायी पादत्राणे वापरा.
८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.
८८. मुक्तपणे व आनंदाने गा.
८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)
९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.
९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.
९२. बागकामात मन रमवा.
९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.
९४. नियमित पोहायला जा.
९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.
९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात गेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.
९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.
९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्यख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.
९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.
१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.
१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा.
१०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा.
१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.
१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.
१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .
१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.
१०७. नियमित रक्तदान करा.
१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.
१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.
११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.
१११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका.
११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.
११३. भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा.
११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.
११५. बाजारान्त मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.
११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.
११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या.
११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.
११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.
१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.
१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.
१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)
१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.
१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.
१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील असे करू नयेत.
१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)
१२८. आपल्याला ज्याची अॅकलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.
१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.
१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.
१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.
१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.
१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.
१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.
१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडडिक्ट होऊ नका)
१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.
१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.
१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.
१३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.
१४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.